✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

जयललिता यांच्या कारकीर्दीतील 10 धाडसी निर्णय

एबीपी माझा वेब टीम   |  06 Dec 2016 09:10 AM (IST)
1

2001 मध्ये आणखी एक मोठा निर्णय घेत अम्मांनी शेतकऱ्यांना मोफत विज देण्यावर बंदी आणली. मात्र लोकसभेत मोठा पराभव झाल्यानतंर हा निर्णय मागे घ्यावा लागला.

2

2001 मध्ये आणखी एक मोठा निर्णय घेत अम्मांनी शेतकऱ्यांना मोफत विज देण्यावर बंदी आणली. मात्र लोकसभेत मोठा पराभव झाल्यानतंर हा निर्णय मागे घ्यावा लागला.

3

2016 साली अम्मांनी दारुबंदीसाठी मोठं पाऊल उचलत राज्यातील 500 दारुची दुकानं बंद केली.

4

1992 साली अम्मांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी 'क्रेडल बेबी स्कीम' सुरु केली.

5

अम्मांनी 2001 साली मंदिरांमध्ये जनावरांचा बळी देण्याची प्रथा बंद केली. मात्र 2004 साली निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

6

सत्तेत आल्यानतंर अम्मांनी 21 जून 2001 साली रात्री 2 वाजता राजकीय विरोधक करुणानिधी यांना तरुंगात टाकलं. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र नंतर करुणानिधी यांची सुटका करण्यात आली.

7

चेन्नई : तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची जे बोलणार ते करुनच दाखवणार अशी ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी असे काही धाडसी निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना विरोधी पक्षांना मात देण्यास यश मिळालं.

8

तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच महिला पोलिस स्टेशन सुरु करण्याचा निर्णय अम्मांनी घेतला. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी महिला पोलिस स्टेशन आणि महिला पोलिस कर्मचारी तैनात केले.

9

संपकरी कामगारांवर कडक कारवाई करत अम्मांनी 2001 साली एकदाच 2 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. या निर्णयानंतर अम्मांवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

10

तामिळनाडुमध्ये अम्मांनी 2001 साली मोठा निर्णय घेत लॉटरी तिकिटांवर बंदी घातली.

11

गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी जयललिता यांनी 2013 साली अल्पदरात जेवण देणारी 'अम्मा कँटिन' सुरु केली. या कँटिंनमध्ये एक रुपयात इडली, तीन रुपयांत दोन चपात्या, पाच रुपयात सांबर-लेमन राईस किंवा दही भात दिला जातो.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • जयललिता यांच्या कारकीर्दीतील 10 धाडसी निर्णय
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.