✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

In Pics: शिवरायांचे बलाढ्य किल्ले हीच खरी स्मारकं, संवर्धनाची गरज

एबीपी माझा वेब टीम   |  19 Feb 2021 08:46 AM (IST)
1

ऐतिहासिक अशा अनेक किल्ल्यांची, त्याच्या काही बुरुजांची पडझड झाल्याचं पहायला मिळतंय. शिवरायांच्या या खऱ्या स्मारकांचे जतन करणे आणि त्यांचे पावित्र राखणे आवश्यक आहे.

2

शिवरायांच्या जीवनात स्वराज्याची राजधानी रायगडचे महत्व मोठं आहे. आज त्याच किल्ल्यावर शिवरायांचे दोन दिमाखदार पुतळे बसवण्यात आले आहेत.

3

जवळपास पावणे चारशे वर्षानंतरही हे किल्ले वादळ-वारे सोसत उभे आहेत. ते शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतात.

4

या किल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्या माध्यमातून शिवरायांच्या इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याकरता राज्यात अनेक संघटना आणि शिवप्रेमी झटत आहेत.

5

शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या किल्ल्यांचा वापर केला. त्यामुळे मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुलाही ते चकवा देऊ शकले.

6

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करतात.

7

उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • In Pics: शिवरायांचे बलाढ्य किल्ले हीच खरी स्मारकं, संवर्धनाची गरज
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.