PHOTO : रायगड जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना पुराचा विळखा, तर मुंबई गोवा महामार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प
रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं मुंबई गोवा महामार्गाव पाणी साचलं आहे. यामुळं वाहतूक ठप्प झाली आहे.
Continues below advertisement
Raigad Rain Mumbai Goa Highway
Continues below advertisement
1/10
रायगड जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदीकाठच्या शहरांना पुराचा विळखा आहे.
2/10
पुराच्या पाण्यामुळे सकाळपासून अडकून पडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास अजूनही ठप्प आहे.
3/10
आजूबाजूच्या शहरांना सध्या पुराचा पाण्याचा विळखा असल्याने अनेक घर पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे.
4/10
एकंदरीत अंबा,उल्हास, पाताळगंगा, कुंडलिका, काळ नदी या सर्व नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे.
5/10
अनेक प्रवासी मुंबईकडे निघालेले होते, ते आता अडकून पडले आहेत.
Continues below advertisement
6/10
मुंबई गोवा महामार्गाजवळच्या सुकेळी खिंड परिसरातील जिंदाल कंपनीजवळ साचलेल्या पुराच्या पाण्यामुळे मागील 8 तासांपासून वाहतूक ठप्प पडली आहे.
7/10
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून कोकणाकडे येणाऱ्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प
8/10
पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आणखी काही तास बंद राहण्याची शक्यता
9/10
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून कोकणाकडे येणाऱ्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प
10/10
मुसळधार पावसामुळं रायगड जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Published at : 05 Jul 2026 07:18 PM (IST)