<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला</title><atom:link href="https://marathi.abplive.com/washim/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 16 Sep 2026 04:21:56 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[प्रकल्पात जमीनसह रस्ताही गेला, शेजारच्याने अडवली वाट, शेतकऱ्याने चक्क ये जा करण्यासाठी होडीच घेतली  ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/washim/washim-news-in-a-project-in-washim-district-a-farmer-lost-part-of-his-land-as-well-as-the-access-road-he-ended-up-buying-a-boat-just-to-travel-to-and-from-his-farm-1437174</link><comments>https://marathi.abplive.com/news/washim/washim-news-in-a-project-in-washim-district-a-farmer-lost-part-of-his-land-as-well-as-the-access-road-he-ended-up-buying-a-boat-just-to-travel-to-and-from-his-farm-1437174#respond</comments><pubDate>Sat, 29 Aug 2026 00:09:29 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ वाशिम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/washim/washim-news-in-a-project-in-washim-district-a-farmer-lost-part-of-his-land-as-well-as-the-access-road-he-ended-up-buying-a-boat-just-to-travel-to-and-from-his-farm-1437174</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Washim :&lt;/strong&gt; शेती आणि शेतीच्या रस्त्यावरुन अनेक वाद झाल्याचं आपण नेहमी बघतो. शेतीच्या रस्त्यावरून वाद विकोपाला जाऊन अनेक अनर्थ घडल्याच्या घटना देखील घडत असतात. मात्र, शेती कसण्यासाठी शेजारी आणि प्रशासन रस्ता देत नसल्याने एका शेतकऱ्याने मोठा निर्णय घेतला आहे. या शेतकऱ्याने चक्क होडी (नाव) विकत घेतली आहे. या होडीच्या सहाय्याने हा शेतकरी शेतात ये जा करत आहे. वाशिम जिल्ह्यातील ही घटना आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या या कृतीची सर्वत्र चर्चा होत असल्याच पाहायला मिळत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;शेतातून जाण्यासाठी शेजाऱ्यांनी मज्जाव केल्याने शेती कसण्याचा प्रश्न निर्माण झाला होता&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt;च्या मौजा गावाजवळील सावरगाव जिरे शेत शिवारात काही दशका पूर्वी सिंचन तलाव प्रकल्प &amp;nbsp;तयार करण्यात आला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेती सह शेतीचा रस्ता सुद्धा प्रकल्पात अधिग्रहण केला गेला. यामध्ये सुभाष सरनाईक यांचं शेत धरण काठावर असल्याने शेजारच्या शेतातून ये जा करत शेती कसावी लागत होती. मात्र, शेतातून जाण्यासाठी शेजाऱ्यांनी मज्जाव केल्याने शेती कसण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, शेती नेमकी कशी कसावी या विचारात ते होते. शेती पडीक पडण्याची भीती आणि शेजारच्या शेतकऱ्यां सोबत होणारे वादा मुळे अखेर सुभाष सरनाईक यांनी 50 हजार रुपये खर्चून होडी ( नाव) खरेदी करत शेती कसण्यास सुरुवात केली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;शेतीसाठी रस्ता निर्माण करुन प्रशासन आणि सरकारने निर्णय घ्यावा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;शेतीसाठी रस्ता निर्माण करुन प्रशासन आणि सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जीव धोक्यात घालून शेती किती दिवस आणि कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. दरम्यान,&amp;nbsp; शेतकऱ्याच्या या मागणीव आता प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;अलिकडच्या काळात राज्याच्या विविध भागात प्रकल्पाचे कामे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक प्रकल्प येताना, त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी जाता. कधी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळतो तर कधी कमी मोबदला मिळतो. अनेकदा प्रकल्पामुळं शेतकऱ्यांच्या जगण्याचे प्रश्न देखील निर्माण होतात. दरम्यान, अशीच घटना वाशिममध्ये घडल्याने चर्चेचा विषय बनली आहे. प्रकल्पात शेतकऱ्याची जमिनही गेली आणि शेतात ये जा करण्यासाठी असलेला रस्ताही गेला. त्यामुळं या शेतकऱ्यावर राहिलेल्या शेतात जाण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतातून जावे लागत होते. मात्र, शेजारच्या शेतकऱ्याने मज्जाव केल्यानं या शेतकऱ्याने ये जा करण्यासाठी होडीच आणली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=owZX5rIk-CBRSIRX&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/29/27806546212ba75041cc12a6d6843b261787942356198339_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/washim-man-protest-staged-from-atop-a-tower-unable-to-get-grain-from-the-ration-shop-police-attempt-to-persuade-the-protester-to-come-down-1437160</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/washim-man-protest-staged-from-atop-a-tower-unable-to-get-grain-from-the-ration-shop-police-attempt-to-persuade-the-protester-to-come-down-1437160#respond</comments><pubDate>Fri, 28 Aug 2026 20:43:17 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/washim-man-protest-staged-from-atop-a-tower-unable-to-get-grain-from-the-ration-shop-police-attempt-to-persuade-the-protester-to-come-down-1437160</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; जिल्ह्याच्या&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot;&gt; फुलउंबरी (Washim)&lt;/a&gt; गावात एका युवकाने वेगळ्याच कारणासाठी आंदोलन केल्याने जिल्हाभरात या आंदोलनाची चर्चा होत आहे. एकीकडे केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य देऊ केलं आहे. त्यामुळे, गरीब, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून देशातील 80 कोटी नागरिकांना या मोफत धान्याच्या योजनेचा लाभ मिळत असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांकडून या धान्यात अपहार होत असल्याच्या घटना सातत्याने घडतात. फुलउंबरी गावातील एका स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळत नसल्याच्या मागणीसाठी युवकाने चक्क टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलं. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी &amp;nbsp;युवकाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती..&lt;/p&gt;
&lt;p&gt;स्वस्त धान्य दुकानातून हक्काचं रेशन दिलं जात नसल्याचं सांगत दुपारी 3 वाजतापासून युवकाने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे गावात खळबळ उडाली आहे. गेल्या 4 तासापासून हा युवक टॉवरवरच चढून आहे. कबीरदास दयाळू जाधव अस टॉवर वर चढलेल्या व्यक्तीचं नाव आहे तो राहणारा फुलउंबरी येथीलच आहे. कबीरदास जाधव यांच्या कुटुंबाला नियमानुसार 8 किलो ज्वारी व 12 किलो तांदूळ मिळत असून, 28 ऑगस्ट रोजी त्यांना चालू महिन्याचे धान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, जाधव हे जुलै महिन्याचे रेशनचे धान्य मिळावे, अशी मागणी करीत आहेत.&lt;br /&gt;दरम्यान, जाधव हे जुलै महिन्यात रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी उपस्थित नसल्याने त्या महिन्याचे धान्य देता येत नसल्याचे स्वस्त धान्य दुकानदाराकडून सांगण्यात आले. राशनच्या मागणीवरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;दरम्यान, टॉवरवरुन युवकाला खाली उतरवण्यासाठी गेल्या तासभरापासून मानोरा पोलीस दाखल झाले असून सध्या त्याची विनवणी सुरू आहे. दरम्यान, लवकरच युवक खाली उतरेल असा आशावाद पोलिसांसह ग्रामस्थांना आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/vijay-wadettiwar-criticizes-i-pay-no-heed-to-manoj-jarange-even-before-the-hunger-strike-antarwali-warns-against-messing-with-the-obc-1437157&quot;&gt;मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/28/b2497ad017426b27eb1e9118a581138a17879299561781002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/washim/sugar-price-news-in-the-history-of-sugar-the-steepest-price-hike-to-date-has-occurred-the-price-of-sugar-has-reached-80-per-kilogram-in-washim-1436199</link><comments>https://marathi.abplive.com/news/washim/sugar-price-news-in-the-history-of-sugar-the-steepest-price-hike-to-date-has-occurred-the-price-of-sugar-has-reached-80-per-kilogram-in-washim-1436199#respond</comments><pubDate>Thu, 20 Aug 2026 19:39:34 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ वाशिम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/washim/sugar-price-news-in-the-history-of-sugar-the-steepest-price-hike-to-date-has-occurred-the-price-of-sugar-has-reached-80-per-kilogram-in-washim-1436199</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sugar Price News : &amp;nbsp;&lt;/strong&gt;सध्या राज्यातील बाजारपेठेत साखरेनं मोठी उसळी (Sugar Price) घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. सध्या साखरेच्या इतिहासात सर्वात मोठी वाढ ठोक बाजारात झाली आहे. साखर 7500 प्रति क्विंटलवर गेली आहे. तर &lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर गेले आहेत. याचा ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;65 रुपये किलो दराने विकली जाणारी साखर आता थेट 80 रुपये किलोच्या पुढे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात 65 रुपये किलो दराने विकली जाणारी साखर आता थेट 80 रुपये किलोच्या पुढे पोहोचली आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. बाजारात साखरेचा घाऊक दर 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. साखरेच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. या काळातच साखरेच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं ग्राहकांच्या खिशावर ताण पडत आहे. दरम्यान, अचानक साखरेच्या दरात नेमकी का वाढ होत आहे? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;साखरेच्या दरात का वाढ होत आहे?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, साखरेच्या दरात का वाढ होत आहे, याबाबतची माहिती काही अभ्यासकांनी दिली आहे. त्यांच्या मत साखरेच्या दरवाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे कारखान्यांकडील साठ्याची कमतरता. साखर कारखान्यांकडे साखरेच्या साठ्याचे प्रमाण कमी झालं आहे. याचा परीणाम पुरवठ्यावर होत आहे. परिणामी साखरेच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झालेल्या 2025-26 &amp;nbsp;च्या हंगामात, देशातील साखरेचा वापर उत्पादनापेक्षा जास्त झाला. यामुळे कारखान्यांकडील उपलब्ध साठा हळूहळू कमी होऊ लागला. काही तज्ज्ञांच्या मते, सरकारने उत्पादनाच्या अंदाजानुसार 1.5 ते 2 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. नंतर ही मर्यादा वाढवून 2 दशलक्ष टन करण्यात आली. निर्यातबंदीपूर्वी, अंदाजे 8 लाख टन साखरेची निर्यात आधीच झाली होती.दरम्यान, सरकार साखर आयात करण्याचा विचार देखील करत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=LIO9d3Zah4fF9-eg&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/20/ef87e1243364c867aeb92185f65d32961787234930065339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?]]></title><link>https://marathi.abplive.com/business/sugar-prices-news-historic-hike-in-last-24-hours-with-retail-prices-crossing-65-per-kilogram-know-what-is-the-reason-maharashtra-politics-marathi-news-1436142</link><comments>https://marathi.abplive.com/business/sugar-prices-news-historic-hike-in-last-24-hours-with-retail-prices-crossing-65-per-kilogram-know-what-is-the-reason-maharashtra-politics-marathi-news-1436142#respond</comments><pubDate>Thu, 20 Aug 2026 10:25:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ व्यापार-उद्योग ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/business/sugar-prices-news-historic-hike-in-last-24-hours-with-retail-prices-crossing-65-per-kilogram-know-what-is-the-reason-maharashtra-politics-marathi-news-1436142</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sugar Prices News : &lt;/strong&gt;राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात 61 रुपये किलो दराने विकली जाणारी साखर (Sugar Prices) आता थेट 65 रुपये किलोच्या पुढे पोहोचली आहे. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;गेल्या&lt;/span&gt; 24 तासात साखरेचा दर 4 रुपये प्रति किलो&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मागे&lt;/span&gt; वाढलाय. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ही&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरवाढ&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशीच&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कायम&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राहिली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ऐन&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सणासुदीच्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;काळात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;गोडवा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कमी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होण्याची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शक्यता&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;निर्माण&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झाली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; साखरेच्या दरा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च्या&lt;/span&gt; इतिहासात &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आजवरची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ही&lt;/span&gt; सर्वात मोठी वाढ (Sugar Price Hike) असल्याचे &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बोललं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असून&lt;/span&gt; आधीच महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; आणखी झळ बसणार आहे. (Sugar Price Hike)&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सध्या&lt;/span&gt; बाजारात साखरेचा घाऊक दर 6 हजार 400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. साखरेच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;देखील&lt;/span&gt; होण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;साखरेच्या दरात एवढी वाढ का होतेय ? (Sugar Price Hike)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, साखरेच्या दरात नेमकी एवढी वाढ का होत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर व्यापाऱ्यांच्या मते, साखरेच्या वाढत्या किमतींचे एक प्रमुख कारण म्हणजे सरकारचे साठा धोरण. केंद्र सरकारने सध्या साखरेच्या साठ्यावर खूप मोठी मर्यादा घातली आहे. व्यापाऱ्यांचा विश्वास आहे की, जर ही साठा मर्यादा कमी केली, तर बाजारात उपलब्धता वाढू शकते आणि किमती काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतात अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;साखरेच्या किमती आणखी वाढ होणार का?(Sugar Price)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सणासुदीचा हंगाम सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत, साखरेच्या वाढत्या किमतींचा परिणाम मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांवरही होऊ शकतो. व्यापाऱ्यांच्या मते, जर ही दरवाढ अशीच सुरु राहिली, तर येत्या काही दिवसांत साखर आणखी महाग होऊ शकते. याचा अर्थ असा की, सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p id=&quot;tw-target-text&quot; class=&quot;tw-data-text tw-text-large tw-ta&quot; dir=&quot;ltr&quot; style=&quot;text-align: justify;&quot; tabindex=&quot;-1&quot; role=&quot;text&quot; data-placeholder=&quot;Translation&quot; data-ved=&quot;2ahUKEwilhI6Ug66WAxVklOEIHTFTF50Q3ewLegQIDRAV&quot; aria-label=&quot;Translated text: Nandurbar&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;Y2IQFc&quot; lang=&quot;en&quot;&gt;Nandurbar: &lt;/span&gt;मिरचीच्या दरावरून शेतकऱ्यांचा गोंधळ; भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड आक्रमक&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;नंदुरबार भाजीपाला मार्केटमध्ये मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र गोंधळ घातला. बाजारात मिरचीची मोठी आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर 15 ते 18 रुपये प्रति किलोपर्यंत पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मिरचीच्या लागवड व देखभालीसाठी प्रति किलो किमान 20 रुपये उत्पादन खर्च आला असताना, त्याहून कमी भाव मिळत असल्याने शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून मिरचीला योग्य भाव मिळवून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/cab-driver-viral-video-controversy-non-marathi-cab-driver-argument-over-youth-stated-otp-in-marathi-in-mumbai-maharashtra-politics-marathi-news-1436136&quot;&gt;Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ&amp;zwj;ॅप इंग्रजी, मग....'&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/-qU7rXZIXuI?si=HaJyKxESEbjSNSxC&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/20/b4b1927fffcbe5c179ab8b3c2dc103141787201633629892_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/washim-crime-couple-death-by-jumping-together-into-morna-lake-due-to-facing-opposition-from-their-families-over-an-inter-caste-marriage-marathi-news-1436047</link><comments>https://marathi.abplive.com/crime/washim-crime-couple-death-by-jumping-together-into-morna-lake-due-to-facing-opposition-from-their-families-over-an-inter-caste-marriage-marathi-news-1436047#respond</comments><pubDate>Wed, 19 Aug 2026 12:58:23 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/washim-crime-couple-death-by-jumping-together-into-morna-lake-due-to-facing-opposition-from-their-families-over-an-inter-caste-marriage-marathi-news-1436047</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Washim Crime Couple death:&lt;/strong&gt; &lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt;च्या मालेगाव तालुक्यातील गोकसावंगीच्या मोर्णा तलावात (Morna Lake) प्रेमीयुगलाची मृतदेह आढळून आल्यानंतर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिसरात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;एकच&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;खळबळ&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;उडाली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होती&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशातच&lt;/span&gt; याप्रकरणी आता &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;धक्का&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दायक&lt;/span&gt; माहिती समोर आलीय. अनेक वर्षांपासून एकमेकाच्या प्रेमात असून घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळं दोघांनीही तलावात उडी &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;(Washim Crime News)&lt;/span&gt;घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसां&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तपासात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;समोर&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;प्राथमिक&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नुसार&lt;/span&gt;, आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केल्याने&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी (&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;Crime News)&amp;nbsp;&lt;/span&gt;मारुन प्रेमीयुगला&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नं&lt;/span&gt; आयुष्य संपवलं&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य. (Washim Crime News)&amp;nbsp;&lt;/span&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;Washim Crime: &lt;/span&gt;आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, एकत्रच उडी मारुन प्रेमीयुगला&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नं&lt;/span&gt; आयुष्य संपवलं&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मिळालेल्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नुसार&lt;/span&gt;, दोघे मृतक गोकसावंगी गावातील &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;रहिवाशी&lt;/span&gt; असून 24 वर्षीय युवक महादेव गजानन निंबाळकर आणि 19 वर्षीय निकीता संतोष कांबळे ही युवती 14 ऑगस्ट पासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांच्या पालकांनी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रारही दिली होती. मात्र, काल (18 &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ऑगस्ट&lt;/span&gt;) या दोघांचेही मृतदेह गावाजवळच असलेल्या मोर्णा तलावात आढळून आले होते.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Washim Crime: घरच्यांना अनेक वेळा समजून सांगित&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;लं&lt;/span&gt;, सगळे पर्याय संपताच प्रेमी जोडपं तलावावर गेलं अन्...&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेम संबंध होते आणि लग्न करण्यासंदर्भात त्यांनी घरच्यांना माहिती दिली होती. मात्र, दोघही वेगवेगळ्या जातीतील असल्यानं त्यांच्या घरच्यांचा या आंतरजातीय विवाहाला विरोध होता. घरच्यांना अनेक वेळा समजून सांगूनही ते लग्नाला तयार होत नसल्यानं नैराशेत गेलेल्या दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि तलावात उडी घेतली. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशातच&lt;/span&gt; मासेमारी करण्यासाठी काही जण &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तलाव&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिसरात&lt;/span&gt; गेले असताना त्यांना दोन्ही मृतदेह तलावाच्या काठावर एकाच ठिकाणी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह तलावच्या बाहेर काढून शव विच्छेदणासाठी पाठवलेत आणि पुढील तपास सुरु केलाय. मात्र, समाजातील खोट्या प्रतिष्ठेच्या भीतीनं दोघांनी आपला जीव गमावला. असल्याची माहिती देण्यात आलीय.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/mumbai-dadar-crime-news-son-ended-his-mother-due-to-a-family-dispute-edward-fernandes-in-police-custody-marathi-news-1436043&quot;&gt;Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/4AOW4KN6gT0?si=r6c65Yk2fbU6aGMG&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/19/02dde9fb0ad82bc21e96dc87544d1cfd1787124458421892_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/dattatray-bharne-on-shetkari-karjmafi-new-deadline-on-punyashlok-ahilyadevi-holkar-farmers-loan-waiver-scheme-marathi-news-1435486</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/dattatray-bharne-on-shetkari-karjmafi-new-deadline-on-punyashlok-ahilyadevi-holkar-farmers-loan-waiver-scheme-marathi-news-1435486#respond</comments><pubDate>Fri, 14 Aug 2026 15:00:44 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/dattatray-bharne-on-shetkari-karjmafi-new-deadline-on-punyashlok-ahilyadevi-holkar-farmers-loan-waiver-scheme-marathi-news-1435486</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;cHaqb HEMzcc QOGdqf&quot;&gt;Dattatray Bharne on &lt;/span&gt;Shetkari Karjmafi :&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्य&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सरकारने&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जाहीर&lt;/span&gt; केले&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ल्या&lt;/span&gt; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीची (Farm Loan Waiver) &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सध्या&lt;/span&gt; जोरदार प्रक्रिया सुरू आहे. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशातच&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; योजनेअंतर्गत (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme) शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी (Farm Loan Waiver List) दिली जात आहे. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मात्र&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अद्याप&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अनेक&lt;/span&gt; शेतक&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ऱ्यां&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च्या&lt;/span&gt;(Farmer Loan Waiver) &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;खात्यात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पैसे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जमा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;न&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झाल्याने&lt;/span&gt; बळीराजा &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परीक्षेत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असल्याचे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;चित्र&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशातच&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्याचे&lt;/span&gt; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (&lt;span class=&quot;cHaqb HEMzcc QOGdqf&quot;&gt;Dattatray Bharne) &lt;/span&gt;यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;. 'पुढील दोन ते चार दिवसात पाच ते दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त्यांनी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ते&lt;/span&gt; वाशिम &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;इथे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बोलत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होते&lt;/span&gt;. (&lt;span class=&quot;cHaqb HEMzcc QOGdqf&quot;&gt;Dattatray Bharne on Maharashtra Karjmafi)&lt;/span&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, अँग्रीस्टॅगच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या पडताळण्याचं काम प्रगती पथावर आहे. आता शासनाकडे पैसे उपलब्ध आहेत. त्यामुळे जशी यादी अद्यावत होईल तसतसे खात्यात पैसे जमा होतील. कर्जमाफीमुळे 40 हजार 585 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना लाभ होईल. अशी माहिती कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशीम इथ दिलीये.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Farmers News: शहरी भागातील शेतकऱ्यांनाही सिंचन विहीर आणि इतर योजनांचा लाभ देण्यासाठी तरतूद करू&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शहरी भागातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर आणि इतर योजनांचा लाभ मिळत नसल्याचं पत्रकारांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर. मला या संदर्भात कल्पना नसल्याची कबुली देत लवकरच शहरी भागातील शेतकऱ्यांनाही सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी तरतूद करू, असं आश्वासन भरणे यांनी &lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; मध्ये पत्रकारांशी बोलताना दिलय.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Farmers News: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा; सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांचा 'ॲग्रीस्टॅक' मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-reaction-after-criticized-on-chandrashekhar-bawankule-by-aciting-the-baahubali-movie-dialogue-maratha-reservation-obc-marathi-news-1435470&quot;&gt;Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/YpkpwXIHxug?si=y4XBOqDy3l5P_8fO&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/14/6265c97fa722ecc00d8b17c45baf6f5f1786699775599892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप]]></title><link>https://marathi.abplive.com/news/washim/washim-crime-news-army-soldier-ended-his-wife-life-seven-month-pregnant-incident-sparks-shock-in-washim-district-1434728</link><comments>https://marathi.abplive.com/news/washim/washim-crime-news-army-soldier-ended-his-wife-life-seven-month-pregnant-incident-sparks-shock-in-washim-district-1434728#respond</comments><pubDate>Fri, 7 Aug 2026 16:45:37 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ वाशिम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/washim/washim-crime-news-army-soldier-ended-his-wife-life-seven-month-pregnant-incident-sparks-shock-in-washim-district-1434728</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Washim Crime News :&lt;/strong&gt; वाशिम (&lt;strong&gt;Washim) &lt;/strong&gt;जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सैन्यदलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली घटना समोर आली आहे. या घटनेनं वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासु सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वाशिम जिल्ह्यात खळबळ&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कारंजामधील शिवनगर येथे भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या लष्कर जवानाने आपल्या सात महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळं &lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सैन्याच्या 6 व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेला 28 वर्षीय पती ज्ञानेश्वर मदने आणि त्याच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादी नुसार, काल दुपारच्या दरम्यान ज्ञानेश्वर मदने यांनी फोन कॉलद्वारे माहिती देत सांगितले की, मृत दिपाली घरातील काम करत असताना पडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ज्ञानेश्वर मदनेचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मृत महिला दीपालीचा भाऊ आणि आईवडीलांना माहिती मिळताच मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथून कारंजा इथं आले तेव्हा दीपाली त्यांना मृत अवस्थेत आढळून आली. महिलेचा भाऊ राहुल माने यानं आरोप करत सांगितले की, ज्ञानेश्वर मदने याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामुळं तो दीपालीचा छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी दोन्ही कुटुंबांमध्ये समझोता बैठक झाली होती. परस्पर सामंजस्यानं हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. मात्र, अखेर दीपालीची हत्या करुन सासरी मंडळीने पिच्छा सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दीपालीच्या गळ्यावर असलेल्या खुणा बघून त्यांना संशय आल्यानं हत्याच केल्याचं कळते, त्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरात दोन गटात भर दुपारीच तुंबळ हाणामारी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;धाराशिव&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/dharashiv&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;धाराशिव&lt;/a&gt; जिल्ह्यातील परांडा शहरात दोन गटात भर दुपारीच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हातात लाठ्या काट्या तसेच दगडाने ही हाणामारी झाली आहे. &amp;nbsp;हाणामारीचे व्हिडिओ हे मोबाईलमध्ये देखील चित्रित करण्यात आले आहेत. एकमेकाकडे पाहण्याच्या कारणावरून सुरु झालेला शाब्दिक वाद हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;राजकीय वादातूनच हे भांडण झाल्याची माहिती&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भांडणाचं कारण हे अद्याप कळू शकलं नसलं तरी राजकीय वादातूनच ही भांडण झाली असल्याचं बोलले जात आहे. भर दुपारी भर चौकात भांडण सुरू झाल्याने परंडा शहरात एकच गोंधळ उडाला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ज्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या हाणामारीत अनेक जण जखमी झाले असले तरी पोलीस भीतीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले नसल्याचे समजत आहे. पोलिसांनी शहरात आता बंदोबस्त वाढवला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=nls9P1bPescSR_lc&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/07/fdb834c3893e1880ce23809ee33240d31786101326737339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/washim/sugar-prices-news-sugar-prices-have-risen-right-during-the-festive-season-1434422</link><comments>https://marathi.abplive.com/news/washim/sugar-prices-news-sugar-prices-have-risen-right-during-the-festive-season-1434422#respond</comments><pubDate>Tue, 4 Aug 2026 18:18:32 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ वाशिम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/washim/sugar-prices-news-sugar-prices-have-risen-right-during-the-festive-season-1434422</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sugar Prices News :&lt;/strong&gt; ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे &amp;nbsp;सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिकची झळ बसणार आहे. &lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt;मध्य ठोक बाजारात साखरेचे दर सुमारे 5 हजार 200 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, किरकोळ बाजारात अनेक ठिकाणी साखर जवळपास 54 ते 55 रु प्रति किलो दराने विकली जात आहे. आठ दिवसा पूर्वी साखरेचे दर 4 हजार 400 रु प्रति &amp;nbsp; क्विंटल ठोकचे &amp;nbsp;भाव होते. मात्र, &amp;nbsp;बाजारात साखरेची आवक घटल्याने हे दर वाढल्याची माहिती मिळत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मागणीच्या तुलनेत साखरेची आवक कमी त्यामुळं दरात वाढ&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या हंगामात साखर उत्पादनात घट झाली होती. घाऊक आणि किरकोळ बाजारातील मागणी विचारात घेता सध्या बाजारात होत असलेली साखरेची आवक अपुरी आहे. साखर कारखानदारांकडे साखरेचा साठा कमी आहे. व्यापारी साखरेची साठवणूक करु शकत नाहीत. तेवढी जागाही व्यापाऱ्यांकडे उपलब्ध नाही. मागणीच्या तुलनेत साखरेची आवक कमी होत असल्याने दरवाढ झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;साखेरेच्या साठ्याबाबत सरकारचा नवा नियम (Sugar Stock Limit)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नव्या नियमांनुसार घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेते तसेच मोठ्या मॉल्सना कमाल 4,000 क्विंटल साखरेचाच साठा ठेवता येणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनी साखर मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत तिची विक्री करणे बंधनकारक असेल. म्हणजेच, साखरेचा साठा दीर्घकाळ गोदामात ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण करता येणार नाही. याशिवाय, व्यापाऱ्यांना दर आठवड्याला सरकारी संकेतस्थळावर त्यांच्या ताब्यात किती साखर शिल्लक आहे, याची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात बाजारात साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा आणि ग्राहकांना योग्य दरात साखर मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई- (Sugar Stock Limit Marathi News)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आवश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अन्न विभागाचे अधिकारी गोदामांवर छापे टाकून 30 दिवसांपेक्षा जुना साखरेचा साठा जप्त करू शकतात. याशिवाय संबंधित व्यापाऱ्याचा व्यवसाय परवाना आणि DFPD पोर्टलवरील नोंदणी रद्द केली जाऊ शकते. दोषी आढळल्यास मोठा दंड तसेच 3 ते 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. या कारवाईपासून बचाव करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारात 20 ते 25 दिवसांत सहज विक्री होईल, इतकाच साखरेचा साठा कारखान्यांकडून उचलावा. व्यापाऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त माल खरेदी करून तो गोदामात साठवू नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, हा या नियमामागील सरकारचा मुख्य उद्देश आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ब्राझीलपाठोपाठ, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. देशांतर्गत मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन अधिक होईल, या अंदाजाने भारताने यापूर्वी साखर कारखान्यांना 15 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी दिली होती. तथापि, आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, साखर उत्पादक प्रमुख क्षेत्रांमध्ये उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी साखरेचे उत्पादन देशांतर्गत खपाहून कमी पडेल.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=i-PFYxM5EId9uyHa&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/04/39f85ee03d3773aed38239aca9fe944c1785847631036339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना]]></title><link>https://marathi.abplive.com/news/washim/wife-with-the-help-of-her-lover-strangled-her-husband-to-death-after-he-became-an-obstacle-in-their-relationship-the-police-have-arrested-both-of-them-incident-took-place-in-washim-1433885</link><comments>https://marathi.abplive.com/news/washim/wife-with-the-help-of-her-lover-strangled-her-husband-to-death-after-he-became-an-obstacle-in-their-relationship-the-police-have-arrested-both-of-them-incident-took-place-in-washim-1433885#respond</comments><pubDate>Fri, 31 Jul 2026 14:28:43 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ वाशिम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/washim/wife-with-the-help-of-her-lover-strangled-her-husband-to-death-after-he-became-an-obstacle-in-their-relationship-the-police-have-arrested-both-of-them-incident-took-place-in-washim-1433885</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शेतशिवारात घडलेल्या सुरेश चळके (झाळके) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात (Washim Crime News) अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच तिच्या प्रियकराच्या (Washim Crime News) मदतीने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.(Washim Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Washim Crime News : &amp;nbsp;नेमकी घटना काय?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; जिल्ह्यातील अमानी येथील रहिवासी असलेले सुरेश चळके हे पत्नीसह वाकळवाडी येथे सासरी राहत होते. या दरम्यान त्यांच्या पत्नीचे गावातीलच महादेव बजरंग आंभोरे या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. या अनैतिक संबंधांची माहिती पती सुरेश यांना झाल्यानंतर त्यांनी पत्नीच्या या वर्तनाला तीव्र विरोध दर्शवला होता. यावरून घरात सातत्याने वाद होत होते. पती आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्याचे पाहून पत्नी आशा चळके आणि तिचा प्रियकर महादेव आंभोरे यांनी सुरेश यांच्या हत्येचा कट रचला.(Washim Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Washim Crime News : असा रचला हत्येचा कट&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आकटानुसार, पत्नी आशा हिने पती सुरेश यांना शेतात जाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्या ठिकाणी प्रियकर महादेव आंभोरे हा आधीपासूनच दबा धरून बसला होता. सुरेश शेतात पोहोचताच आशा आणि महादेव या दोघांनी मिळून त्यांचा गळा आवळून निर्घृण खून केला. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाखाली फेकून दिला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.(Washim Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Washim Crime News : काही तासांतच आरोपींच्या आवळल्या मुसक्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शेतात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकी आणि मालेगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तांत्रिक तपास व संशयास्पद हालचालींच्या आधारे चौकशी सुरू केली. तपासाचे चक्र वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मयताची पत्नी आशा सुरेश चळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग आंभोरे या दोघांना ताब्यात घेतले. कडक चौकशी अंती दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,राजेश खेरडे यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, &quot;दिनांक २९/०७/२०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन मालेगाव येथे खबर मिळाली की, वाकडवारी शेत शिवारामध्ये एक इसमाचे प्रेत मृत अवस्थेत पडलेले आहे. त्याचे नाव सुरेश राजाराम चळके आहे. सदर मृत इसमास ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथे आणण्यात आले. तिथे त्याचे परीक्षण केले असता त्याचा गळा आवळल्यासारखे दिसत होते. त्या अनुषंगाने तपास केला असता सदर इसमास त्याची पत्नी आशा सुरेश चळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग आंभोरे यांनी गळा आवळून मारल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.&quot;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=x3JZP2BNqz3wpKt4&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/31/80bd72818d19832ee53881d040583be717854883063551075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/washim/aditi-tatkare-on-ladki-bahin-yojana-1500-rs-dbt-women-shopping-washim-marathi-news-1433250</link><comments>https://marathi.abplive.com/news/washim/aditi-tatkare-on-ladki-bahin-yojana-1500-rs-dbt-women-shopping-washim-marathi-news-1433250#respond</comments><pubDate>Sun, 26 Jul 2026 19:25:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मनोज जयस्वाल, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ वाशिम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/washim/aditi-tatkare-on-ladki-bahin-yojana-1500-rs-dbt-women-shopping-washim-marathi-news-1433250</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वाशिम :&lt;/strong&gt; राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी (Aditi Tatkare) लाडक्या बहिणींना एक सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणींनी त्यांना मिळणारे सर्वच 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करु नये, त्यातील काही पैसे बचत करावेत, असा सल्ला तटकरेंनी दिला. हा सल्ला देताना त्यांनी एक किस्साही सांगितला. व्यापारी आम्हाला सतत विचारतात की लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार? कारण ज्यावेळी लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तेव्हा मार्केट गजबजलेलं असतं असं व्यापाऱ्यांनी सांगितल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मंत्री आदिती तटकरे या &lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. जिल्ह्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यावेळी आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना हा सल्ला दिला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ladki Bahin Yojana : नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आदिती तटकरे म्हणाल्या की, &quot;आम्ही सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुम्हाला मिळणारे 1500 रुपये सगळेच शॉपिंगवर खर्च करू नका. त्याच्यातील शे-पाचशे हे बचत गट किंवा इतर बँका, सोसायटीमध्ये ठेवा, त्याचा योग्य वापर करा. त्याचा पुढील कालावधीमध्ये तुम्हाला फायदा होईल.&quot;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, &quot;शहरातील व्यापारी आम्हाला विचारतात की लाडक्या बहिणींचे पैसे कधी देणार? महिलांपेक्षा व्यापारीच याची जास्त चौकशी करतात. एकदा मी एका व्यापाऱ्याला विचारलं की, तुमच्या घरातील कुणी लाभार्थी आहे का? त्यावर तो व्यापारी म्हणाला की, ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं. त्यामुळेच आम्ही सारखं विचारतो की 1500 रुपये कधी मिळणार, असं तो व्यापारी म्हणाला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/rohini-khadse-on-ladki-bahin-yojana-targets-devendra-fadnavis-eknath-shinde-over-free-saree-scheme-closure-maharashtra-politics-marathi-news-1432115&quot;&gt;&lt;strong&gt;Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/26/3eb5783906aefd14f27359228649f04f178507410439693_original.png" width="220"/></item></channel></rss>