<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर</title><atom:link href="https://marathi.abplive.com/sindhudurg/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 6 Aug 2026 09:38:07 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[आंबोलीमध्ये पेशानं डॉक्टर असणारा पर्यटक 400 फूट खोल दरीत कोसळला, मृतदेह बाहेर काढण्यात यश]]></title><link>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/sindhudurg-amboli-news-a-tourist-who-is-a-doctor-fell-into-a-400-foot-deep-gorge-in-amboli-the-search-operation-was-halted-due-to-rain-and-fog-1434433</link><comments>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/sindhudurg-amboli-news-a-tourist-who-is-a-doctor-fell-into-a-400-foot-deep-gorge-in-amboli-the-search-operation-was-halted-due-to-rain-and-fog-1434433#respond</comments><pubDate>Tue, 4 Aug 2026 20:27:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सदाशिव लाड, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ सिंधुदुर्ग ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/sindhudurg/sindhudurg-amboli-news-a-tourist-who-is-a-doctor-fell-into-a-400-foot-deep-gorge-in-amboli-the-search-operation-was-halted-due-to-rain-and-fog-1434433</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sindhudurg :&lt;/strong&gt; &lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. आंबोलीमधील महादेव गड पॉईंटमधून पर्यटक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाच्या सुमारास ही घटना घडली आहे. 400 फुट खोल दरीत पर्यटक कोसळल्याची माहिती समोर आली आहे. आयुब सय्यद राहणार निपाणी असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्कयू टीम आंबोली-सांगेलीकडून शोधमोहीम सुरु होती. शोधकार्यात अडचणी आल्यामुळं थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केले. त्यानंतर डॉ. अय्युब सय्यद (45) यांचा मृतदेह सापडला आहे. कर्नाटकच्या निपाणी येथील रहिवासी आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पाऊस अन् &amp;nbsp;धुकं, काळोख झाल्याने शोधमोहिमेत अडचणी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पर्यटक खोल दरीत कोसळल्याने व पाऊस अन् &amp;nbsp;धुकं, काळोख झाल्याने ही मोहीम उद्या सकाळी 6 वाजता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी घटनेची माहिती घेतली आहे. दरीत कोसळलेला पर्यटक पेशाने डॉक्टर असल्याचीही माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक आपत्कालीन बचाव पथक 'सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम' (आंबोली-सांगेली) च्या सदस्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमच्या जवानांनी तात्काळ दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळच्या वेळी आंबोली परिसरात मुसळधार पाऊस, दाट धुके आणि हळूहळू पसरणारा काळोख यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रचंड अडथळे येत आहे. धुक्यामुळे दरीतील दृश्यमानता कमी झाल्याने आणि रात्रीच्या वेळी अपघात घडण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने व सह्याद्री रेस्क्यू टीमने आज रात्रीपुरती ही शोधमोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. घाटमाथ्यावर सातत्याने होणाऱ्या पावसाने आणि धुक्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आंबोली पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. या घटनेमुळे निपाणी आणि आंबोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.&lt;/p&gt;
&lt;div class=&quot;lastpara &quot;&gt;मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या निपाणी येथून पर्यटकांचा एक गट आंबोली घाटात फिरण्यासाठी आला होता. सायंकाळी महादेव गड पॉईंट येथे मक्याची कणसे विकणारे स्थानिक व्यावसायिक अनंत नाईक यांनी पर्यटकांना सूचना दिली होती की, 5 वाजेनंतर पर्यटन स्थळ बंद होते, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव रेलिंगच्या बाहेर जाऊ नका. मात्र, याकडे दुर्लक्ष करत तीन पर्यटक धोकादायक ठिकाणी पुढे गेले. थील व्ह्यूचा आनंद घेतल्यानंतर ते पुन्हा सुरक्षित ठिकाणाकडे येऊ लागले, मात्र परतत असताना अचानक डॉ. अय्युब सय्यद यांचा पाय घसरला आणि ते थेट ४०० फूट खोल सांगेली दरीत कोसळले. सोबत असलेल्या इतर पर्यटकांनी या घटनेची माहिती तत्काळ स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला दिली.&lt;/div&gt;
&lt;div class=&quot;mainAds_contnr&quot;&gt;
&lt;div class=&quot;add_container main_ads&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class=&quot;mainAds_contnr&quot;&gt;
&lt;div class=&quot;add_container main_ads&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div class=&quot;mainAds_contnr&quot;&gt;
&lt;div class=&quot;add_container main_ads&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=i-PFYxM5EId9uyHa&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/04/7370f24359b5dbd8d75ba6fdb9ad54ab1785855396822339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-weather-forecast-rain-news-15-day-break-in-rainfall-increased-el-nino-impact-imd-marathi-news-1434062</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-weather-forecast-rain-news-15-day-break-in-rainfall-increased-el-nino-impact-imd-marathi-news-1434062#respond</comments><pubDate>Sun, 2 Aug 2026 08:14:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-weather-forecast-rain-news-15-day-break-in-rainfall-increased-el-nino-impact-imd-marathi-news-1434062</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Weather Updates:&lt;/strong&gt; &amp;nbsp;जुलैच्या महिन्याच्या शेवटाला मुसळधार पावसाने राज्यभरात एकच कहर केल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. अनेक भागात नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. तर बहुतांश धरणांनी मर्यादा पातळी ओलांडली आहे. असे असताना संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसासंदर्भात हवामान विभागाने एक महत्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस काहीशी विश्रांती घेणार असल्याची माहिती आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून, त्यानंतर (15 ऑगस्टनंतर) राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. तर 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता असून ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत देशात सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन त्या अनुषंगाने पावलं उचलणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Rain: देशभरात सरासरीच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभरात सरासरीच्या 94% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले आहे. तर 15 ऑगस्ट पर्यंत कोकण, मध्य &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;, मराठवाडा, खान्देश व विदर्भात पावसाचा जोर कमी राहील. या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. 15 ऑगस्टनंतर मात्र राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले. सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर 'मध्यम एल निनो' परिस्थिती असून, मान्सूनच्या उर्वरित काळात ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसावर प्रतिकूल परिणाम दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Kokan Rain : तळकोकणात समाधानकारक पाऊस; भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तळकोकणात भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. गेले काही दिवस समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग दिला असून अंतिम टप्प्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 57 हजार हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड केली जाते, सध्य स्थितीत जिल्ह्यात 48 हजार हेक्टर क्षेत्रात भात शेतीची लागवड पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातशेतीची लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत सरासरी 74 टक्के पाऊस झाला असून शेतीसाठी झालेला पाऊस पूरक आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा आज यलो अलर्ट&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तळकोकणात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. &lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; जिल्ह्याला मुसळधार पावसाचा आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने तिलारी धरण ८३.८२ टक्के भरलं असून धरणातून ७३९४ क्युसेक वेगाने तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर १४ लहान मोठी धरण भरून ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये ७८.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Latur Rain: लातूर जिल्ह्या&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ला&lt;/span&gt; तीन दिवसांच्या पावसाने खरीपाला दिलासा; मात्र प्रकल्प अद्याप तहानलेलेच&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, &lt;a title=&quot;लातूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/latur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;लातूर&lt;/a&gt; ग्रामीण, औसा, निलंगा आदी तालुक्यांमध्ये पावसामुळे रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून पेरणी झालेल्या पिकांची वाढही जोमाने होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मात्र, हा पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरला असला तरी जलसाठ्याच्या दृष्टीने अद्याप समाधानकारक ठरलेला नाही. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्प आणि १३५ लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १३.६९ टक्के पाणीसाठा असून, मागील दोन दिवसांच्या पावसामुळे प्रकल्पांच्या साठ्यात विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे धरणे आणि प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असून, आगामी काळात दमदार पावसाची गरज कायम आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Pune : रेड अलर्टमुळे सिंहगड किल्ला आज पर्यटकांसाठी बंद&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पुणे जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला &amp;nbsp;पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ल्यावर येतात मात्र रेड अलर्ट असल्याने आज किल्ल्यावर बंदी आहे ..मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरड व दगड कोसळण्याचा धोका वाढल्याने &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; वन विभागाने हा निर्णय घेतला. नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/sharad-pawar-ncp-has-reshuffled-the-leadership-replacing-chief-of-the-partys-youth-wing-and-giving-an-opportunity-to-new-leadership-aslo-riya-ahir-met-with-sharad-pawar-mumbai-protests-1434055&quot;&gt;Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/t1CO1Wr-OzU?si=v0YV4dNQiXBvGgMS&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/02/fbe4efa93da29a83005096a18acde0ea1785638653241892_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[तुकाराम मुंढे कायद्याचे पालन करतायेत, प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील : नितेश राणे]]></title><link>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/tukaram-mundhe-is-adhering-to-laws-rules-and-government-resolutions-maharashtra-is-progressive-precisely-because-of-honest-and-strict-officers-says-minister-nitesh-rane-1433906</link><comments>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/tukaram-mundhe-is-adhering-to-laws-rules-and-government-resolutions-maharashtra-is-progressive-precisely-because-of-honest-and-strict-officers-says-minister-nitesh-rane-1433906#respond</comments><pubDate>Fri, 31 Jul 2026 16:51:51 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सदाशिव लाड, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ सिंधुदुर्ग ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/sindhudurg/tukaram-mundhe-is-adhering-to-laws-rules-and-government-resolutions-maharashtra-is-progressive-precisely-because-of-honest-and-strict-officers-says-minister-nitesh-rane-1433906</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nitesh Rane on Tukaram Mundhe :&lt;/strong&gt; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (&lt;strong&gt;Tukaram Mundhe)&lt;/strong&gt; हे काही वेगळे करत नसून, ते फक्त कायदा, नियम आणि जीआरचे पालन करत आहेत असं मत मंत्री नितेश राणे (&lt;strong&gt;Nitesh Rane) &lt;/strong&gt;यांनी व्यक्त केले. प्रशासनात नियमाने काम करणारे अनेक चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचाही हाच प्रयत्न आहे की, सर्वांनी नियमांचे पालन करून काम करावे. अशा प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच आज महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य म्हणून ओळख मिळाली आहे असे राणे म्हणाले. मी माझ्या भाषणातून या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुकच केल्याचे राणे यांनी सांगितले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;संजय राऊतांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संजय राऊत यांनी राजकीय लायकी आणि औकातीप्रमाणे वक्तव्य करावे. ज्यांच्या पक्षाचे आज &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाच्या राजकारणात कोणतेही अस्तित्व राहिले नाही. जे बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत. त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये, अशी टीका राणे यांनी राऊतांवर केली. लोकमान्य टिळक कुटुंबाने अमित शाह साहेबांना मान दिला आहे. तो विचार पूर्वक दिलेला आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे या भांडुपच्या देवानंदची लायकी, याचा विचार करूनच राऊतांनी पुढे बोलावे असेही राणे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत चुकाच काढायच्या आहेत&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अमित शाह हे &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, यावर देखील राणे यांनी प्रतिक्रिया दिली. जंतर-मंतरच्या जिथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलली होती. काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत चुकाच काढायच्या आहेत. काँग्रेसच्या काळात 'नीट' चे पेपर फुटणे असो किंवा लोकांवर अमानुष लाठीहल्ला होणे असो, या गोष्टींचाही हिशोब घ्यावा लागेल. राहुल गांधी ज्या पद्धतीने लोकसभेत वैयक्तिक द्वेष दाखवून भाषणे करत आहेत, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही असे राणे म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कॉकरोच पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांना धमकी आली आहे. याबाबत बोलताना राणे म्हणाले की, &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांच्या राज्यात कोणालाही धमकी आली असेल, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकार आणि पोलिसांची आहे. अधिकृत तक्रार करावी, पुरावे द्यावेत. मीडियासमोर बोलण्यापेक्षा थेट पोलीस ठाण्यात जावे. पोलीस नक्कीच योग्य ती कारवाई करतील.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=6DJxgIvXrgDGgk57&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/31/ef643faac88fc2eabc076780a1d5aea91785496903061339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय]]></title><link>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/toll-plaza-vandalism-case-minister-nitesh-rane-acquitted-major-verdict-by-mapusa-court-after-13-long-years-1432906</link><comments>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/toll-plaza-vandalism-case-minister-nitesh-rane-acquitted-major-verdict-by-mapusa-court-after-13-long-years-1432906#respond</comments><pubDate>Fri, 24 Jul 2026 00:11:57 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सदाशिव लाड, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ सिंधुदुर्ग ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/sindhudurg/toll-plaza-vandalism-case-minister-nitesh-rane-acquitted-major-verdict-by-mapusa-court-after-13-long-years-1432906</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nitesh Rane :&lt;/strong&gt; महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील धारगळ पेडणे टोल नाका तोडफोड आणि मारहाण प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा शेवट न्यायालयाच्या या निर्णयाने झाला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नेमकं प्रकरण काय?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;3 डिसेंबर 2013 ला 'स्वाभिमान संघटना'चे प्रमुख नितेश राणे आपल्या कामासाठी गोव्यात जात होते. नितेश राणे आपल्या समर्थकांसह सावंतवाडीहून गोव्यातील कळंगुटकडे जात असताना धारगळ टोल नाक्यावर पोहोचले. टोल कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे प्रवेश शुल्काची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप करण्यात आला. टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली तसेच टोल बूथची तोडफोड करण्यात आल्याची तक्रार पेडणे पोलिसांकडे दाखल झाली होती. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी&amp;nbsp; नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करून म्हापसा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात एकूण नऊ आरोपी होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान नितेश राणे काही वेळा न्यायालयात गैरहजर राहिल्याने काही दिवसांपूर्वी म्हापसा न्यायालयाने त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले होते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;न्यायालयाच्या या निर्णयानंतर नितेश राणे यांना मोठा कायदेशीर दिलासा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मात्र, आता झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षी आणि युक्तिवादाचा विचार करून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर नितेश राणे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, या निकालाकडे गोवा आणि &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मंत्री नितेश राणे यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात नितेश राणे यांच्यासह आणखी आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनाही जामीन मंजूर झाला होता. घटनेच्या दिवशी नितेश राणे यांच्या वाहनांचा ताफा महाराष्ट्रातून गोव्याकडे एका खासगी कार्यक्रमासाठी जात असताना नितेश राणे यांचा टोल बुथ कर्मचाऱ्यांशी हा कथित वाद झाला होता. नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा सरकारी पक्षाचा आरोप होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=mRWrU-vx4D7QMHOY&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/23/ec4be344b2251c956ad0d374edc097971784829158793339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/uday-samant-express-delhi-agitaion-lathi-charge-would-not-have-happened-the-sin-of-the-assault-on-protesting-students-opposition-involved-1432746</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/uday-samant-express-delhi-agitaion-lathi-charge-would-not-have-happened-the-sin-of-the-assault-on-protesting-students-opposition-involved-1432746#respond</comments><pubDate>Wed, 22 Jul 2026 16:54:32 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अमोल मोरे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/uday-samant-express-delhi-agitaion-lathi-charge-would-not-have-happened-the-sin-of-the-assault-on-protesting-students-opposition-involved-1432746</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; चौथ्या स्तंभाबद्दल मला आदर आहे, &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/abhijeet&quot;&gt;अभिजीत दिपके (Abhijeet Dipake)&lt;/a&gt; यांच्या माणसाने दिल्ली पोलिसांना मारहाण केली असं मी म्हणत नाही. मात्र, बाहेरून घुसलेल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हे कृत्य केले आहे. म्हणूनच तो लाठीचार्ज झाला, हे पाप विरोधकांचे आहे. आंदोलनामध्ये घुसकोरी केली नसती तर लाठीचार्ज झाला नसता, असा वेगळाच दावा मंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/uday&quot;&gt;उदय सामंत (Uday samant)&lt;/a&gt; यांनी केला आहे. राजधानी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला, तर सत्ताधारी पोलिसांची पाठराखण करत आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;नीट पेपरफुटीवरुन सुरू असलेल्या आंदोलनातील अभिजीत दिपके आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आम्हाला शंभर टक्के आदरणीय सहानुभूती आहे. पण बाहेरून येऊन काहीजण नाटक करत आहेत, असे म्हणत उदय सामंत यांनी दिल्लीतील आंदोलनात विरोधक आपली माणसं घुसवत असल्याचा आरोपच त्यांनी केला. कोळसा, बोफोर्स किंवा टेलिकॉममध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून राजीनामा मागितला जात नाही. तर विद्यार्थ्यांचे जीव गेले, त्याची संवेदना म्हणून हा राजीनामा मागितला जात आहे. त्यांना टार्गेट करण्यापेक्षा सिस्टम सुधारली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी दिल्लीली आंदोलनावर दिली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;दिल्लीतील नीट पेपरफुटीप्रकरणाच्या या आंदोलनामध्ये विरोधक स्वार झाले आहेत. एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम केलं जात आहे. या मंचावर आरएसएसला शिव्या घालण्याची गरज काय? 'नीट'बाबत आता कोणीही बोलत नाही असं विद्यार्थी बोलत आहेत. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यापर्यंत हे गेले आहेत, हे मी तुमच्या माध्यमातून ऐकत आहे आणि बोलत आहे. आंदोलन यशस्वी होत असताना आपला यातून राजकीय फायदा होऊ शकतो त्याच भावनेतून सर्व एकत्र आले आहेत, असे म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. तर, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी विरोधकच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;जरांगे पाटील शुद्ध भावनेने आंदोलनस्थळी&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मनोज जरांगे पाटील शुद्ध भावनेने आंदोलनस्थळी गेले आहेत, बाकीच्यांच्या भावना शुद्ध नव्हत्या. हा कधी खाली येतोय आणि मी कधी वर जातो अशा त्यांच्या भावना होत्या. एनडीएला बदनाम करण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी शोधून काढला आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/22/d1ade2c0a4450ce0c4f71d7583f60c1517847188558201002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-updates-red-alert-for-pune-mumbai-konkan-rain-mumbai-local-mumbai-rain-marathi-news-1432652</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-updates-red-alert-for-pune-mumbai-konkan-rain-mumbai-local-mumbai-rain-marathi-news-1432652#respond</comments><pubDate>Wed, 22 Jul 2026 08:06:45 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मुकेश चव्हाण ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-updates-red-alert-for-pune-mumbai-konkan-rain-mumbai-local-mumbai-rain-marathi-news-1432652</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Maharashtra Weather Rain Updates:&lt;/strong&gt; आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Maharashtra Weather Rain Updates) असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुंबई, &lt;a title=&quot;ठाणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/thane&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;ठाणे&lt;/a&gt;, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि &lt;a title=&quot;कोल्हापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/kolhapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;कोल्हापूर&lt;/a&gt;च्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, विदर्भातील अनेक भागांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासन आणि हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain Updates)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवस पावसाचा रेड अलर्ट- (Mumbai Pune Rain Marathi News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात काही ठिकाणी पाऊस पडतोय. मात्र काही भागात ढगाळ वातावरणातून तूरळक पावसाची स्थिती पाहायला मिळत असल्याच हवामान विभागाने म्हटलं आहे. पुण्यासह घाटमाथ्यावर बऱ्यापैकी पाऊस आहे. मात्र &amp;nbsp;विदर्भातील नंदुरबार, मराठवाड्यातील हिंगोलीसह राज्यात बऱ्याच ठिकाणी तूट असल्याचं चित्र आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे अधिकारी डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. विदर्भ आणि कोकणासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;रत्नागिरीच्या चिपळूनमध्ये काल जोरदार पावसाच्या सरी- (Ratnagiri Rain News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;रत्नागिरी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/ratnagiri&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रत्नागिरी&lt;/a&gt;च्या चिपळूनमध्ये काल जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. तसंच चिपळूण गुहागर मार्गावरील बायपास रोडवर मोठ्या प्रमाणात डोंगराची माती आल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला, तसंच &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; - &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; महामार्गावरीलही वाहतूक मंदावली. या पावसाचा परिणाम जरी काही प्रमाणात वाहतुकीवर दिसून आला असला तरीही शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केलं आहे..या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामांना पुन्हा वेग आला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;रायगडच्या उत्तर भागात पावसाने दमदार हजेरी- (Raigad Rain News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt;च्या उत्तर भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अलिबाग, पेण, वडखळ, मुरूड आणि रोहा या भागात पावसानं हजेरी लावली.सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र दुपारनंतर अखेर पावसाचे आगमन झालं.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;नाशिक शहरासह जिल्हाभरात पावसाची रिमझिम- (Nashik Rain News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;नाशिक शहरासह जिल्हाभरात पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.. तसंच धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी शेतीची कामं देखील रखडली असून पेरण्या देखील लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे &lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt;करांना काहीसा दिलासा मिळाला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;जळगाव जिल्ह्यात विविध भागात पावसाची हजेरी- (Jalgaon Rain News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर &lt;a title=&quot;जळगाव&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/jalgaon&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;जळगाव&lt;/a&gt; जिल्ह्यात विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या, मात्र त्यानंतर पावसानं पाठ फिरवल्यानं, पिकांची वाढ खुंटली होती. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचंही संकट शेतकऱ्यांच्या समोर उभं ठाकलं होतं, मात्र काल झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीवर आलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;बीडमध्ये पावसाची जोरदार हजेरी- (Beed Rain News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;बीडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. &lt;a title=&quot;बीड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/beed&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बीड&lt;/a&gt;, गेवराई आणि अंबाजोगाईत मुसळधार पाऊस झाला तर जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडला..या पावसाचा खरिपाच्या पिकाला फायदा होणार असून जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे..आजवर केज तालुक्यात सर्वाधिक 48.2 टक्के, तर वडवणी तालुक्यात सर्वात कमी 18.9 टक्के पाऊस नोंदवला गेला..मात्र म्हणावा तसा पाऊस नसल्याने शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;पावसाच्या सर्व अपडेट्स, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/cILpHfZ1pds?si=ipofuNDpIQFznNQf&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/22/6b92aa39501b6cdb1ccbb864376f089317846875144181342_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Nilesh Rane : 'ज्यांनी राणेंचा तिरस्कार केला, ते स्वतःच 'हिट विकेट' झाले', निलेश राणेंचा विनायक राऊतांना जोरदार टोला!]]></title><link>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/sindhudurg-nilesh-rane-jibe-vinayak-raut-daughter-in-law-black-magic-case-hit-wicket-rane-family-marathi-news-1431635</link><comments>https://marathi.abplive.com/news/sindhudurg/sindhudurg-nilesh-rane-jibe-vinayak-raut-daughter-in-law-black-magic-case-hit-wicket-rane-family-marathi-news-1431635#respond</comments><pubDate>Mon, 13 Jul 2026 18:46:01 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सदाशिव लाड, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ सिंधुदुर्ग ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/sindhudurg/sindhudurg-nilesh-rane-jibe-vinayak-raut-daughter-in-law-black-magic-case-hit-wicket-rane-family-marathi-news-1431635</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; आयुष्यभर ज्यांनी राणे कुटुंबाचा तिरस्कार केला, त्यांची सातत्याने बदनामी केली, ते आज स्वतःच्याच कर्माने 'हिट विकेट' झाले आहेत, अशा कडक शब्दांत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नियती कोणालाही माफ करत नाही, म्हणूनच सांगतो की राणेंशी नेहमी चांगले राहा, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना आमदार निलेश राणे यांनी विनायक राऊतांवर ओढवलेल्या कायदेशीर संकटाचा खरपूस समाचार घेतला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nilesh Rane Speech : नियतीनेच धडा शिकवला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या सूनबाई गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबाविरोधात ठाण्यात कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत (Anti Black Magic Act) गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. याच संपूर्ण प्रकरणाचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राणे म्हणाले, &quot;गेल्या 20-20 वर्षांपासून काही लोकांनी केवळ राणेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचा, त्यांची समाजात बदनामी करण्याचा आणि त्यांच्या मागे नको त्या यंत्रणा लावण्याचा उद्योग केला. एखाद्याबद्दल किती वाईट करायचे, याला काही मर्यादा असते की नाही? पण आज बघा, आम्हाला त्यांच्याविरुद्ध काहीही करावे लागले नाही, तर नियतीनेच (Destiny) त्यांना असा काही धडा शिकवला आहे की ते स्वतःच आपल्या घरातून 'हिट विकेट' झाले आहेत.&quot;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Rane Family Sindhudurg : 'राणे असले नको ते धंदे करत नाहीत'&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या भाषणात पुढे बोलताना निलेश राणे यांनी नारायण राणे यांच्या राजकारणाचा दाखला दिला. राणे कुटुंब कधीही असले नको ते धंदे करत नाहीत आणि आमच्याकडे असल्या गोष्टींसाठी वेळही नाही, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. शेवटी कार्यकर्त्यांना आणि राजकीय विरोधकांना सूचक इशारा देताना ते म्हणाले, नियती कोणालाही माफ करत नाही. म्हणूनच तुम्हाला सांगतोय, राणेंशी चांगले राहा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/beed-gevrai-cyber-fraud-it-engineer-duped-share-trading-fake-sebi-certificate-marathi-news-1431631&quot;&gt;&lt;strong&gt;Beed Crime : IT इंजिनियरलाच सायबर ठगांचा गंडा! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पावणेआठ लाखांची फसवणूक; बनावट सेबी प्रमाणपत्र पाठवले&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/13/ff8f7c63ec6571e809863eac19db2c4e178394853789593_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-rain-news-a-landslide-occurred-in-mahad-s-kurle-ghat-a-massive-mound-of-soil-and-trees-has-fallen-onto-the-road-halting-traffic-on-the-mahad-vinhere-route-1430777</link><comments>https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-rain-news-a-landslide-occurred-in-mahad-s-kurle-ghat-a-massive-mound-of-soil-and-trees-has-fallen-onto-the-road-halting-traffic-on-the-mahad-vinhere-route-1430777#respond</comments><pubDate>Mon, 6 Jul 2026 20:02:08 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ रायगड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-rain-news-a-landslide-occurred-in-mahad-s-kurle-ghat-a-massive-mound-of-soil-and-trees-has-fallen-onto-the-road-halting-traffic-on-the-mahad-vinhere-route-1430777</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Raigad Rain News :&lt;/strong&gt; रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दरड कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने महाड - विन्हेरे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. मातीचा मोठा ढिगारा आणि सोबत झाड रस्त्यावर आल्यानं मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाड पोलीस महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड मोठी असल्यानं अनेक तास मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. मातीचा मोठा ढिगारा आणि सोबत झाड रस्त्यावर पडले आहे. महाडकडून खेड, दापोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे झाडांची पडझड सुरु आहे. म्हसळा तालुक्यातील आंबेत बागमांडला रोडवर झाड उन्मळून कोसळले आहे. &amp;nbsp;आंबेत बागमांडला रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे. उन्मळून पडलेले झाड हटवण्याचे काम सुरु आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;रायगडमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे मदत व बचावकार्य युद्धपातळीवर&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्णपणे सतर्क आणि सक्रिय असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, ट्रेकर्स, पोलीस आणि महसूल विभागाच्या प्रभावी समन्वयातून आतापर्यंत 200 हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावांतील 265 कुटुंबांमधील 937 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, आतापर्यंत 236.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. खालापूर तालुक्यात सर्वाधिक 323.3 मि.मी., महाडमध्ये 272.2 मि.मी. तर सुधागडमध्ये 268 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.&amp;nbsp;&lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; जिल्ह्यातील वेंगुर्ले बेळगाव राज्य मार्गावरील माडखोल धवडकी येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोहार शाळेचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थ, बांधकाम कर्मचारी झाड बाजूला करण्याचे काम करत आहेत. झाडाच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे परिसरातील पुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुंबईसह &lt;a title=&quot;ठाणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/thane&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;ठाणे&lt;/a&gt;, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. कारण अनक ठिकाणी रस्त्यांवर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत राज्यात 9 जणांचा बळी गेला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. भिंत पडून 8 जणांचा बळी तर झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुंबई उपनगरात भिंत पडून 6 जण, पुण्यामध्ये एक जण तर ठाण्यामध्ये एक जणाचा भिंत पडून मृत्यू झाला आहे. &amp;nbsp;तर &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; उपनगरामध्ये झाड पडून आणखी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळदार पाऊस सुरु आहे. या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका सामान्य नागिकांना बसला आहे, अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=IWUElS0ywfoJ_1km&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/06/3e52408d71c76ef0de0a46b5a567d52e1783347095552339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली]]></title><link>https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-goa-highway-traffic-affected-due-to-heavy-rain-and-land-slide-missing-link-marathi-news-1430674</link><comments>https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-goa-highway-traffic-affected-due-to-heavy-rain-and-land-slide-missing-link-marathi-news-1430674#respond</comments><pubDate>Mon, 6 Jul 2026 07:53:27 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रोहित धामणस्कर ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-goa-highway-traffic-affected-due-to-heavy-rain-and-land-slide-missing-link-marathi-news-1430674</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Mumbai Goa Highway Rain:&lt;/strong&gt; गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) नागोठणे परिसरात दरड कोसळली होती. यानंतर आता दुसऱ्या दिवशी सोमवारी परशुराम घाटात मोठी दरड कोसळण्याचा धोका आहे. परशुराम घाटाच्या जवळ असलेल्या ओमेगा हॉटेलच्या शेजारी डोंगरातील माती महामार्गावर यायला सुरुवात झाली आहे. डोंगराच्या वरच्या बाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता आहे. याशिवाय, &lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; जिल्ह्यात खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली गेला आहे. सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाताळगंगा आणि भोगावती नदीने धोका पातळीच्या वर वाहत आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असून अनेक गाड्या गेल्या 10 ते 12 तासांपासून अडकून पडल्या आहेत. (Maharashtra Heavy Rain news)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या खवटीजवळ हॉटेल अनुसयाच्या दरम्यान भलीमोठी दरड महामार्गावर कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. &amp;nbsp;पहाटेपासून दरड हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे दरड हटवण्याच्या कामात व्यत्यय.प्रशासनाकडून दरड हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Maharashtra Rain: पावसामुळे कोणकोणते रस्ते बंद आहेत?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे बंद&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुंबई - पुणे जुना हायवे बंद&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुंबई &amp;nbsp;- गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद&lt;/p&gt;
&lt;p&gt;रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद&lt;/p&gt;
&lt;p&gt;रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद&lt;/p&gt;
&lt;p&gt;रायगड - माणगाव-पाली मार्ग बंद&lt;/p&gt;
&lt;p&gt;रायगड - माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंकवर दरड कोसळली&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर मोठी दुर्घटना घडली आहे. मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळून त्यामधून पाण्याचा लोंढा आणि माती आत शिरली. हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणावळा परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे मुंबई पुणे घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नव्या आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Mahad Rain news: सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच आहे.. मुसळधार पावसाचा फटका दक्षिण रायगड मधील महाड शहराला बसलाय. कारण महाड शहराच्या बाजूने वाहणारी सावित्री नदीने धोका पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केल आहे. सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा महाड शहरासह आजूबाजूच्या शेतीला बसला असून महाड शहरातील अनेक बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Satara news: साताऱ्यात ताथवडे घाटात डोंगरावरील दगड गाडीवर कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातही पावसामुळे घाटांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. देवदर्शनासाठी आलेल्या चारचाकीवर फलटण तालुक्यातील फलटण&amp;ndash;पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात कारवर दगड कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, बारामती) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. या भागात पडत असलेल्या&lt;br /&gt;मुसळधार पावसामुळे ताथवडे घाटात डोंगरावर सैल झालेला दगड वाहनाच्या काचेवर कोसळला. &amp;nbsp;चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दिशादर्शक फलकावर आदळले. याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/p2xE6H8_5vM?si=SGuGnGB_6k7TG9i5&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-pune-expressway-missing-link-slab-collapsed-mumbai-pune-highway-traffic-diverted-due-to-heavy-rain-marathi-news-1430672&quot;&gt;Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/06/8d041de2a8cce90d9b4d6e7a8d9264cb1783304568168954_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/sachin-ahir-criticizes-aaditya-thackeray-now-minister-nitesh-rane-gives-a-sharp-retort-marathi-news-update-1430606</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/sachin-ahir-criticizes-aaditya-thackeray-now-minister-nitesh-rane-gives-a-sharp-retort-marathi-news-update-1430606#respond</comments><pubDate>Sun, 5 Jul 2026 15:08:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ जयदीप मेढे ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/sachin-ahir-criticizes-aaditya-thackeray-now-minister-nitesh-rane-gives-a-sharp-retort-marathi-news-update-1430606</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nitesh Rane: &lt;/strong&gt;आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यामध्ये सचिन अहिराचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना वरळीचा चांगला अभ्यास असल्यामुळे, आणि सचिन अहिरेंशिवाय वरळीचा आमदार कोण होऊच शकत नाही, एवढी तरी माहिती आमच्याकडे असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यात कमी पडले अशी टीका केल्यानंतर राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यांच्यावर टीकाटिपणी करत असतील तर&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/agriculture/raju-shetti-lauds-engineer-vaishnavi-marrying-devgad-farmer-marathi-news-update-1430596&quot;&gt;नितेश राणे म्हणाले की, आता तो त्यांना (सचिन अहिर) अनुभव आला आहे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल. आम्ही तर नेहमी टीकाकार आहोत&lt;/a&gt;&lt;/strong&gt;. पारंपारिक विरोधक म्हणून आम्हाला बघितलं जातं, पण आज त्यांच्याच खांद्याला खांदा लावून लावणारे, त्यांच्याबरोबर एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे त्यांच्यावर टीकाटिपणी करत असतील तर आलेल्या अनुभवापोटी सचिन अहिजी बोलत आहेत. आज &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाला कळलं पाहिजे की नितेश राणे जे बोलत होते ते सत्य होत असताना दिसत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विश्वास ठेवण्यापेक्षा पुरावे द्यावेत&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआचा आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटींची ऑफर आल्याचा दावा केला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, कुठल्याही आरोपांवर उत्तर देऊ नये. आमदार सुनील राऊत शिंदे सेनेत प्रवेश करणार अस आम्ही म्हटलं तर विश्वास ठेवू शकतो का? संजय राऊत काय आरोप करतात यावर विश्वास ठेवण्यापेक्षा पुरावे द्यावेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;देवगडमध्ये कुठलाही अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नितेश राणे यांनी सांगितले की, देवगडमध्ये कुठलाही अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांनी देखील सांगितलं. कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाला हानी करणारे प्रकल्प येणार नाही. राणे द्वेष असल्यामुळे विरोधक प्रत्येक प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.&amp;nbsp;त्यांनी सांगितले की, आमचा जो तरुण आज &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;, नाशिक, गोव्याकडे गेला आहे त्याला परत आणणं हा कळीचा मुद्दा आहे. कुठलाही प्रकल्प तुम्ही विरोध करायला जाता, पण त्या प्रकल्पाचा विरोध करत असताना तुम्ही आमच्या &lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt;ची प्रतिमा, देवगडची प्रतिमा पण खराब करताय. उद्या गुंतवणूकदार काय विचार करणार इथे आंदोलनं होतात, आम्ही गुंतवणूक करणार नाही अशी भूमिका गुंतवणूकदार ठेवतात. म्हणून पर्यावरणाला हानी असलेले प्रकल्प आम्ही आणणार नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/agriculture/raju-shetti-lauds-engineer-vaishnavi-marrying-devgad-farmer-marathi-news-update-1430596&quot;&gt;देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/05/55cdc54cddc2600ba41c00604c4fbaa71783244254035736_original.png" width="220"/></item></channel></rss>