<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Tushar Doshi :  मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली,  एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड</title><atom:link href="https://marathi.abplive.com/satara/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Sun, 26 Apr 2026 01:33:39 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यानं फुलवली सफरचंद बाग, राज्यभर गाजतोय प्रयोग, बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/satara-apple-news-a-farmer-in-the-ghat-region-of-satara-has-cultivated-an-apple-orchard-and-his-experiment-is-making-waves-across-the-state-1421653</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/satara-apple-news-a-farmer-in-the-ghat-region-of-satara-has-cultivated-an-apple-orchard-and-his-experiment-is-making-waves-across-the-state-1421653#respond</comments><pubDate>Sat, 25 Apr 2026 17:14:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वैभव बोडके ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/satara-apple-news-a-farmer-in-the-ghat-region-of-satara-has-cultivated-an-apple-orchard-and-his-experiment-is-making-waves-across-the-state-1421653</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सातारा :&lt;/strong&gt; सातारा जिल्ह्यातील पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. ऊस, भाजीपाला, धान्य पिकवणाऱ्या जमिनीत आता थेट सफरचंद बहरलं आहे. दोन एकर क्षेत्रात तब्बल सहाशे सफरचंदाची झाडं लावून बापू भिलारे यांनी शेतीत नवा इतिहास घडवला आहे. त्यांच्या या प्रयोगाची आता राज्यभर चर्चा रंगली असून अधिकारी, पर्यटक आणि शेतकरी प्रत्यक्ष बाग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाबळेश्वर-पाचगणीच्या कुशीत वसलेला पसरणी घाट, थंड हवामान, डोंगररांगा आणि निसर्गरम्य परिसर. याच भागात बापू भिलारे या शेतकऱ्याने हटके प्रयोग करत दोन एकर क्षेत्रात सहाशे सफरचंदाची झाडं लावली आहेत. अनेकांनी हा प्रयोग अशक्य असल्याचं सांगितलं. पण जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज ही बाग फळांनी डवरली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पारंपरिक शेतीला फाटा देत नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लालचुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भेट देत आहेत. फक्त पाहणीच नाही, तर शेतकरीही हा प्रयोग समजून घेण्यासाठी पसरणीकडे धाव घेत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा या बागेतून मिळत आहेत. या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनानेही घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त, आणि &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतावर जाऊन पाहणी केली. बापू भिलारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या जिद्दीचे अभिनंदन केले. अधिकाऱ्यांनी शेतातील ताज्या सफरचंदाचा आस्वाद घेत गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेचेही कौतुक केले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;दोन एकरामध्ये सहाशे सफरचंदाची झाडे&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दोन एकरामध्ये सहाशे सफरचंदाची झाडे लावली आहेत. महाराष्ट्रातला पहिला अनोखा प्रयोग आहे. काश्मिरी सफरचंदाच्या तोडीचा कोणतेही कमतरता नसलेलं एकदम ज्यूसी सफरचंद आहे. यशस्वी प्रयोग करत दिशादर्शक काम बापू भिलारे यांनी केला असल्याचं मत पश्चिम महाराष्ट्र महसूल आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांनी व्यक्त केलं आहे. &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ातील वातावरण विविध फळपिकांसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळावे. बापू भिलारे यांचा प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जिद्द, मेहनत आणि आधुनिक विचार एकत्र आले तर अशक्यही शक्य होतं&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सफरचंद शेतीचा प्रयोग करताना अडचणी आल्या, हवामानाचं आव्हान होतं. खर्चही मोठा होता. पण हार न मानता बापू भिलारे यांनी चिकाटी कायम ठेवली. त्यातूनच आज साताऱ्यात सफरचंद बागेची किमया साकार झाली आहे. पसरणीत फुललेली ही सफरचंद बाग आता साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा बनली आहे. शेतकऱ्यांची जिद्द, मेहनत आणि आधुनिक विचार एकत्र आले तर अशक्यही शक्य होतं. हेच बापू भिलारे यांनी करून दाखवलं आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/25/59ba75dd4ea4aa672dd6ef11905ae5771777116230081339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[महाबळेश्वरच्या घाटात 900 फूट दरीत दाम्पत्य कोसळल; पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत, दुसऱ्यादिवशीही चालली शोध मोहिम]]></title><link>https://marathi.abplive.com/news/satara/mahabaleshwar-ambenali-ghat-couple-falls-into-900-feet-gorge-husband-and-wife-meet-tragic-end-police-search-1421507</link><comments>https://marathi.abplive.com/news/satara/mahabaleshwar-ambenali-ghat-couple-falls-into-900-feet-gorge-husband-and-wife-meet-tragic-end-police-search-1421507#respond</comments><pubDate>Fri, 24 Apr 2026 16:08:00 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वैभव बोडके ]]></dc:creator><category><![CDATA[ सातारा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/satara/mahabaleshwar-ambenali-ghat-couple-falls-into-900-feet-gorge-husband-and-wife-meet-tragic-end-police-search-1421507</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात पुन्हा एकदा दु:खद घटना घडली असून आंबेनळी&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/valley&quot;&gt; घाटात (the valley)&lt;/a&gt; सुमारे 900 फूट खोल दरीत कोसळून दांपत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/mahabaleshwar&quot;&gt;महाबळेश्वर (Mahabaleshwar)&lt;/a&gt; तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीत ही दुर्घटना घडली. अंधार, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यांमुळे काल मध्यरात्री बचावकार्य थांबवावे लागले होते. मात्र, आज सकाळपासून पुन्हा एकदा दाम्पत्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये, दोघांचेही मृतदेह आढळून आले असून पोलीस आणि स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने वरती काढण्यात आले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आंबेनळी घाट परिसरात रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत मोटारसायकल आढळल्यानंतर प्रशासन आणि स्थानिक पथकांकडून तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली. दोरांच्या सहाय्याने बचाव पथकाने जीवाची पर्वा न करता सुमारे 900 फूट खोल दरीत उतरुन शोधकार्य केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पुरुषाचा मृतदेह सापडला, तर त्यानंतर सुमारे 150 फूट खाली महिलेचा मृतदेह देखील आढळून आला. या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख मोहन चव्हाण आणि जयश्री चव्हाण अशी झाली असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;दरम्यान, रात्री अचानक पावसाचा जोर वाढल्याने आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने बचावकार्य तात्पुरते थांबवावे लागले होते. आज सकाळी बचाव पथके, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने पुन्हा संयुक्तपणे मोहीम सुरू केली. महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून बचाव पथकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी करुन दाम्पत्य खोल दरीत पडल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात असून हा अपघात आहे की आणखी काही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/beed/walmik-karad-gets-new-dish-tv-vip-facility-in-jail-another-audio-clip-of-beed-jail-prisoner-goes-viral-1421496&quot;&gt;वाल्मिकला नवी डिश टीव्ही, व्हिआयपी सुविधा; बीड तुरुंगातील कैद्याची आणखी ऑडिओ क्लिप व्हायरल&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/24/dec75470fe2bf0cd95ecf4c2a71e903d17770253915411002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[NCERT: हिंदीनंतर इंग्रजी पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला एनसीईआरटीकडून वाटाण्याच्या अक्षता, साताऱ्यात शिवप्रेमींचा निषेधार्थ मोर्चा]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncrt-removed-maratha-empire-map-from-the-history-english-books-after-hindi-book-rejected-the-order-of-the-education-minister-pankaj-bhoyar-shivpremi-protest-in-satara-marathi-news-1421422</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncrt-removed-maratha-empire-map-from-the-history-english-books-after-hindi-book-rejected-the-order-of-the-education-minister-pankaj-bhoyar-shivpremi-protest-in-satara-marathi-news-1421422#respond</comments><pubDate>Fri, 24 Apr 2026 07:06:58 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वैभव बोडके ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncrt-removed-maratha-empire-map-from-the-history-english-books-after-hindi-book-rejected-the-order-of-the-education-minister-pankaj-bhoyar-shivpremi-protest-in-satara-marathi-news-1421422</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Satara News :&lt;/strong&gt; एनसीईआरटीच्या (NCERT) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात तीव्र संतापाची लाट उसळली होती. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून विरोधाचा आवाज उठवण्यात येत आहे. सुरुवातीला हिंदी भाषेतील पुस्तकातून हा नकाशा हटवण्यात आला होता. त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर (Education Minister Pankaj Bhoyar) यांनी या संदर्भात एनसीईआरटीसोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे विधानमंडळात सांगितले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही दखल न घेता आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शिक्षण मंत्र्यांना एनसीईआरटीकडून अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, या निर्णयाच्या निषेधार्थ साताऱ्यात (Satara News) शिवप्रेमींकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता साताऱ्यातील शिवतीर्थ येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले या देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Raje Mudhoji Bhosle : राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली ही कृती केल्याचा आरोप&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, या विषयावर नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी सुरवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत हे प्रकरण लावून धरलं आहे. एनसीईआरटीच्या आठवीतील इतिहासाच्या पुस्तकात असललेला वर्ष 1759 चा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीने (NCERT) एकतर्फी हटवला, दरम्यान ही कृती राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली केल्याचा आरोप मुधोजीराजे भोसले यांनी केलाय. पुस्तकातून हटवलेला तो नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्यात यावा, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.&lt;/p&gt;
&lt;blockquote class=&quot;twitter-tweet&quot;&gt;
&lt;p dir=&quot;ltr&quot; lang=&quot;mr&quot;&gt;&lt;a href=&quot;https://twitter.com/hashtag/NCERT?src=hash&amp;amp;ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;#NCERT&lt;/a&gt; च्या संतापजनक प्रकाराच्या अनुषंगानें&lt;br /&gt;&lt;br /&gt;1) विधान परिषद च्या पटलावर 11 मार्च 2026 रोजी मा. शिक्षणराज्यमंत्री महोदय डॉ &lt;a href=&quot;https://twitter.com/hashtag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C_%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%B0?src=hash&amp;amp;ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;#पंकज_भोयर&lt;/a&gt; यांनी स्वतः कबुली दिली की, मराठा साम्राज्याचा नकाशा उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या पुस्तकात दिसत नाही. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला&amp;hellip; &lt;a href=&quot;https://t.co/Cj9baHj78h&quot;&gt;pic.twitter.com/Cj9baHj78h&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&amp;mdash; Raje Mudhoji Bhonsle (@Mudhojiraje) &lt;a href=&quot;https://twitter.com/Mudhojiraje/status/2047164875286434156?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;April 23, 2026&lt;/a&gt;&lt;/blockquote&gt;
&lt;script src=&quot;https://platform.twitter.com/widgets.js&quot; async=&quot;&quot; charset=&quot;utf-8&quot;&gt;&lt;/script&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नेमकं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;प्रकरण&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;काय&lt;/span&gt;? (NCERT Removed Maratha Empire Map)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; dir=&quot;ltr&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1759 मधील मराठा साम्राज्याचा &quot;कटक ते अटक&quot; असा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीच्या आठव्या वर्गाच्या पुस्तकात छापण्यात आला होता. मात्र, तो नकाशा चुकीचा असून मराठ्यांचा राजस्थान मधील काही भागात अधिपत्य न होता असा आरोप करत राजस्थान मधील काही राजघराण्यांनी आणि राजपूत संघटनांनी तो नकाशा हटवण्याची मागणी केली होती. संबंधित नकाशा पुस्तकातून हटवण्यात या&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वा&lt;/span&gt;, या मागणीसाठी राजस्थानमधील काही राजघराण्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे मागणी लावून धरली होती. संपूर्ण वाद पाहता एनसीईआरटीने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आठव्या वर्गाच्या पुस्तकातून संबंधित नकाशा हटवण्याचे ठरवत विद्यमान पुस्तकामध्ये तो नकाशा प्रकाशित केलेला नाही.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;NCERT : एनएसयूआयचे राज्य सचिव &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;म्हणाले&lt;/span&gt;, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;हा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;प्रकार&lt;/span&gt; दुर्दैवी..&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एनएसयूआयचे मध्य प्रदेश राज्य सचिव विक्रांत सिंह परिहार म्हणाले की, एनसीईआरटीसारख्या राष्ट्रीय संस्थेने विश्वसनीय स्रोत आणि तज्ज्ञ समितीची मंजुरी न घेता इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात ऐतिहासिक नकाशा प्रकाशित करणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. ही केवळ नकाशातील चूक नसून, लाखो विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक ज्ञानात ढवळाढवळ आहे. ते म्हणाले की, इतिहास हा तथ्य आणि पुराव्यांवर आधारित असतो, सोयीवर किंवा विचारसरणीवर नाही. आमची मागणी आहे की, एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या सर्व ऐतिहासिक नकाशांचे स्वतंत्रपणे पुनरावलोकन केले जावे आणि त्यातील चुकीची माहिती तात्काळ दुरुस्त केली जावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना अचूक आणि अस्सल इतिहास शिकवता येईल.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; dir=&quot;ltr&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/qLVlucbjJOg?si=kI_pLcsC0c9zFixq&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; dir=&quot;ltr&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/nagpur-raje-mudhoji-bhosale-alleges-on-ncert-said-unilaterally-removed-the-map-from-the-history-book-showing-the-expansion-of-the-maratha-empire-pressure-from-rajput-families-1413308&quot;&gt;Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/24/4ecac01837d69ed80052f22b4da736731776994521942892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-goverment-cabinet-decision-devendra-fadnavis-big-decisions-taken-in-maharashtra-goverment-cabinet-meeting-satara-it-park-compressed-biogas-policy-marathi-news-1421223</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-goverment-cabinet-decision-devendra-fadnavis-big-decisions-taken-in-maharashtra-goverment-cabinet-meeting-satara-it-park-compressed-biogas-policy-marathi-news-1421223#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 13:58:53 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ राजू सोनावणे ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-goverment-cabinet-decision-devendra-fadnavis-big-decisions-taken-in-maharashtra-goverment-cabinet-meeting-satara-it-park-compressed-biogas-policy-marathi-news-1421223</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Maharashtra Goverment Cabinet Decision:&lt;/strong&gt; मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची संक्षिप्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण धोरणासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना सुखावणारा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कसाठी जमीन देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. लवकर राज्य सरकारकडून या निर्णयांबाबतचा तपशील जाहीर केला जाईल. (Maharashtra Politics news)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;Maharashtra Cabinet decisions: मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)-&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सिबीजी), 2026 जाहीर (Maharashtra compressed biogas policy)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ol&gt;
&lt;li&gt;प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. या वर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार.&lt;br /&gt;(नगर विकास विभाग )&lt;/li&gt;
&lt;li&gt;राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार.&lt;br /&gt;(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)&lt;/li&gt;
&lt;li&gt;सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय. &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार. &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, &amp;nbsp; युवकांना रोजगार - व्यवसायाच्या संधी.&lt;br /&gt;(महसूल विभाग)&lt;/li&gt;
&lt;li&gt;राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग &amp;ndash; २ मधून भोगवटादार वर्ग &amp;ndash; १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना. याबाबतची अधिसूचना काढण्यास मान्यता.&amp;nbsp;&lt;br /&gt;(महसूल विभाग)&lt;/li&gt;
&lt;/ol&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Mumbai KEM Hospital: मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या हालचाली, लोढांचं पालिकेला पत्र&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) रुग्णालयाचे नाव बदलण्यासाठी भाजप आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; महानगरपालिकेला पत्र दिले आहे. त्यांनी दुसऱ्यांदा के.ई.एम. रुग्णालयाच्या नामांतराची मागणी केली &amp;nbsp;आहे. के.ई.एम. रुग्णालयाचे नाव &quot;कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय&quot; करावे, अशी लोढा यांची मागणी आहे. या नामांतराच्या मागणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता &amp;nbsp;आहे. या आधीही लोढा यांनी नाव बदलावे अशी मागणी केली असताना वाद झाला होता . ब्रिटिशांच्या काळातील हे नाव असल्याने ते बदलण्याची शिफारस लोढांनी केली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-sugar-factories-ncdc-denied-loans-to-7-factories-ajit-pawar-sangram-thopte-marathi-news-1421203&quot;&gt;मोठी बातमी: राज्यातील 7 साखर कारखान्यांना एनसीडीसीने नाकारले कर्ज, कोणत्या नेत्यांचं पक्षांतर वाया गेलं अन् कोणाला फायदा?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/42c36769172d0380f9821ec386048a191776846500391954_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Satara news: स्वत:चं अपयश लपवायला दुसऱ्यांवर खापर फोडणं हा बालिशपणा, शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना अप्रत्यक्ष टोला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/satara-politics-ncp-shashikant-shinde-slam-mahesh-shinde-maharashtra-politics-marathi-news-1421192</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/satara-politics-ncp-shashikant-shinde-slam-mahesh-shinde-maharashtra-politics-marathi-news-1421192#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 11:25:12 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वैभव बोडके ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/satara-politics-ncp-shashikant-shinde-slam-mahesh-shinde-maharashtra-politics-marathi-news-1421192</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Shashikant Shinde and Mahesh Shinde:&lt;/strong&gt; &amp;nbsp;सातारा जिल्ह्यातील धरणांमधील वाढता गाळ, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका केली आहे. &quot;नवीन धरणे बांधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या धरणांतील गाळ काढल्यास पाणी क्षमता वाढू शकते, मात्र सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे,&quot; असा गंभीर आरोप त्यांनी केला. वर्षानुवर्षे साठलेल्या गाळामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली आहे. गाळ काढल्यास नैसर्गिकरित्या पाणी पातळी वाढू शकते, परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.पाणी बंधाऱ्यांची आणि कॅनॉलची अवस्था भयानक झाली असून पाणी गळती होत आहे. या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची आमची मागणी असताना सरकारकडे निधीची क्षमता नसल्याचे चित्र आहे. पश्चिम &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाचा निधी मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवल्यामुळेच ही टंचाई निर्माण झाली असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ते बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)&lt;/p&gt;
&lt;p&gt;जिहे-कटापूर पाणी योजनेवरून शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. &quot;आम्ही पुसेगाव पट्ट्यातील गावे ओलिताखाली आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, आता सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींनी केवळ 'आम्हीच केले' असा गवगवा सुरू केला आहे. मुळात लाभक्षेत्रात नसलेली क्षेत्रे केवळ मत मिळवण्यासाठी वाढवली गेली. जेव्हा ही व्याप्ती वाढवली जात होती, तेव्हा सत्ताधारी झोपले होते का?&quot; असा सवाल त्यांनी उपस्थित केला....पाणी सोडण्यास शशिकांत शिंदे विरोध करत असल्याच्या आरोप आत्ताच्या विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत. हा अत्यंत बालिशपणा आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्या लोकप्रतिनिधीच्या नावावर खापर फोडणे ही पळवाट आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे तांत्रिक नियोजन सत्ताधाऱ्यांना जमलेले नाही. पुसेगावच्या लोकांना फसवायचे आणि दोन भागात संघर्षाची ठिणगी टाकायची, हे पाप सत्ताधाऱ्यांचेच आहे. अशी टीका शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी केली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Satara news: साताऱ्यात नवे धरण बांधण्यापेक्षा सध्याच्या धरणांतील गाळ काढावा: शशिकांत शिंदे&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्ह्यातील धरणांमधील पाणी क्षमता आणि त्या धरणांमध्ये साठलेल्या गाळामुळे पाणी पातळी कमी होणे. याचा अभ्यास करून नियोजन होणे गरजेचे आहे.&amp;nbsp; &amp;nbsp;नवीन धरण बांधण्यापेक्षा त्यातील गाळ काढला पाणी पातळी वाढू शकते. मात्र, अद्याप असा कोणताही निर्णय सत्ताधारी पक्षाकडून झालेला नाही. वर्षानुवर्षे असणारे पाणी बंधारे आणि कॅनॉल याची सध्या परिस्थिती भयानक आहे. यामध्ये पाणी लिकेज साठी निधीची तरतूद व्हावी साठी आमची मागणी आहे. मात्र, या सरकारकडे निधीची क्षमता नाही. मराठवाडा, विदर्भाकडे निधी वळवल्यामुळे हा निधी कमी पडला असावा असे माझे मत आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;जिहे कटापूर पाणी योजनेतून पुसेगाव पट्ट्यातील गावे &amp;nbsp;ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र, आता सत्तेत आलेल्या लोकांनी हा प्रयत्न आम्ही केला असा गवगवा केला. आता सांगितलं जातंय शशिकांत शिंदे पाणी सोडायला विरोध करत आहेत. खरं तर हा बालिशपणा आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपले अपयश लपवण्यासाठी दुसऱ्याच्या नावावर टाकण्याचा हा बालिशपणा आहे. &amp;nbsp;एकतर तुमचा अभ्यास कमी. सत्ता आणि मत मिळवण्यासाठी जी व्याप्ती वाढवली त्याचा हा परिणाम. माणमध्येही याची व्याप्ती वाढली त्यावेळी आपण सत्तेमध्ये असून सुद्सुद्धा झोपला होता का? उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे योग्य नियोजन झाले नाहीतर पाण्यासाठी मोठी लढाई होऊ शकते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;जीहे कटापूर योजनेचे पाणी रामोशी वाडी परिसरात येत असेल तर पुसेगावच्या लोकांना आंदोलन करायला सांगायचे. आणि परत या भागाला पाणी देताना पुसेगावच्या लोकांना फसवायचे. चुकीच्या नियोजनामुळे झालेला हा संघर्ष आहे. लाभक्षेत्रात नसलेली क्षेत्र तुम्ही का वाढवली. मान मध्ये वाढवली त्यावेळी तुम्ही काय झोपला होता का?.. पाणी द्यायला आमचा विरोध नाही पण तुम्ही सत्ता म्हणून काय विरोध केला. याचे पापाचे धनी तुम्ही आहात. फक्त मत मिळवण्यासाठी पाणी देतो, असं आश्वासन दिले गेले. सत्ताधाऱ्यांखाली अधिकारी किती चुकीचे काम करतात हे उदाहरण आहे. 20 वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केलेला साठा सुद्धा कमी केला जातो. आणि हे पाणी दुसरीकडे दिले जाते. हा सर्व मूर्खाच्या बाजारातला झालेला निर्णय आहे, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/Ory3QZo1gKE?si=wrzDdAhu-8irxcmK&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/mahesh-shinde-reaction-on-eknath-shinde-public-meeting-in-satara-allegations-against-shambhuraj-desai-maharashtra-politics-marathi-news-1420930&quot;&gt;Mahesh Shinde: मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही...; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/7dde7cdf52ff0790ed40ee692f87042a1776837259479954_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Tushar Doshi : पोलीस अधीक्षक तुषार दोशी अडचणीत? स्वतःच्या बदलीच्या दिवशीच साताऱ्यातील सहा-सात पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप]]></title><link>https://marathi.abplive.com/news/satara/satara-tushar-doshi-transfer-police-officers-shivsena-letter-to-eknath-shinde-shambhuraj-desai-marathi-1421138</link><comments>https://marathi.abplive.com/news/satara/satara-tushar-doshi-transfer-police-officers-shivsena-letter-to-eknath-shinde-shambhuraj-desai-marathi-1421138#respond</comments><pubDate>Tue, 21 Apr 2026 22:13:09 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वैभव कोकाट ]]></dc:creator><category><![CDATA[ सातारा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/satara/satara-tushar-doshi-transfer-police-officers-shivsena-letter-to-eknath-shinde-shambhuraj-desai-marathi-1421138</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सातारा :&lt;/strong&gt; नुकतीच सांगलीत बदली झालेले पोलीस अधीक्षक तुषार (Tushar Doshi) दोशी हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी साताऱ्यातून बदली झाली त्याच दिवशी तुषार दोशींनी नियमबाह्य पद्धतीने जिल्ह्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप केला जात आहे. या संबंधी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जंयवंतराव शेलार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहित या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;साताऱ्यात वादग्रस्त कारकीर्द राहिलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्या आधी ते सक्तीच्या रजेवर होते. मात्र सांगलीमध्ये बदलीचे आदेश आलेल्या दिवशीच तुषार दोशी यांनी नियमबाह्य पद्धतीने, त्याच्या अधिकारात नसतानाही साताऱ्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुषार दोशी यांनी केलेल्या या बदल्या नियमबाह्य आहेत अशी तक्रार करत सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहिलं आहे. दोशींनी केलेल्या या बदल्यांची चौकशी करावी आणि त्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तुषार दोशी यांची सांगलीला बदली&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुषार दोशी यांची सातारच्या पोलीस अधीक्षक पदावरून सांगलीत बदली करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आणि पोलिसांच्या मदतीने भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यानंतर विधिमंडळात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची शिफारस केली होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एका अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तुषार दोशी यांची बदली हा प्रतिष्ठेचा विषय करण्यात आला होता. अखेर शिवसेनेच्या नाराजीची दखल घेतल्याचं दाखवत तुषार दोशी यांची बदली करण्यात आली. मात्र जिथे तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे तो &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt; जिल्हा साताऱ्यापेक्षा मोठा असल्याने त्यांना त्यांच्या कामगिरीची शिक्षा मिळालीय की बक्षीस असाही प्रश्न निर्माण होत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुषार दोशींच्या जागी &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त असलेल्या निखिल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल पिंगळे यांच्यावरही रोहिणी खडसे यांचे पती खेवलकर पार्टी प्रकरणी आरोप करण्यात आले होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/satara-sp-tushar-doshi-transfer-to-sangli-when-eknath-shinde-rally-today-after-satara-zilha-parishad-controversy-1420992&quot;&gt;&lt;strong&gt;Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/21/8f85cfca1a1745d928ac69f666d97369177678976594293_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Shivendra Raje Bhosale on Eknath Shinde: सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत; पण शिवसेना, राष्ट्रवादीकडून जाणूनबुजून...; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' इशाऱ्याला शिवेंद्रराजेंचं प्रत्युत्तर]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/shivendra-raje-bhosale-reply-to-eknath-shinde-warning-satara-zp-election-dispute-bjp-shiv-sena-ncp-maharashtra-politics-1421072</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/shivendra-raje-bhosale-reply-to-eknath-shinde-warning-satara-zp-election-dispute-bjp-shiv-sena-ncp-maharashtra-politics-1421072#respond</comments><pubDate>Tue, 21 Apr 2026 13:50:55 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वैभव बोडके ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/shivendra-raje-bhosale-reply-to-eknath-shinde-warning-satara-zp-election-dispute-bjp-shiv-sena-ncp-maharashtra-politics-1421072</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Shivendra Raje Bhosale on Eknath Shinde:&lt;/strong&gt; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी खालच्या पातळीचे राजकारण झाल्याची आणि याचा हिशोब चोख करणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा भाजपला साताऱ्यातील सभेत दिला होता. मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आम्ही युती म्हणून एकत्र काम करतो आहे. जिल्हा परिषदेला जे झालं ते स्थानिक राजकारण होतं. जिल्हा परिषदेत भाजपला 28 जागांचे बहुमत मिळालं होते. मात्र, जाणून बुजून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. एकत्र काम करू, असं आमचे म्हणणे होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 33 च्या मॅजिक फिगरपर्यंत आम्ही पोहचलो नसलो तरी पक्ष नेतृत्वाची देखील अपेक्षा होती. &lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt;मध्ये टोकाचा विरोध असताना देखील राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केलीच ना, असे सांगत साताऱ्यात एवढा टोकाचा विरोध तरी नव्हता, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. तर, उपमुख्यमंत्री &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; हे आमचे नेते आहेत. हा जिल्ह्याचा विषय होता आणि तो विषय आता संपला आहे, असं देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Shivendra Raje Bhosale : शिवसेनेला भाजपाचा धोका वाटतो का?&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे या भाजपच्या पदाधिकारी आहेत. त्या भाजपच्या असल्याने आम्ही त्यांचे नाव पुढे केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे सदस्य आमच्या सोबत आले त्यांना ते सांभाळू शकले नाहीत, असा टोला देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे. शिवसेनेला भाजपाचा धोका वाटतो का? हे त्यांना विचारले पाहिजे, अशी कोपरखळी देखील त्यांनी लगावली. आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्याचे काम चांगले सुरू आहे आणि त्यांच्यावर विश्वास आहे, असे देखील शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Shivendra Raje Bhosale : ती गोष्ट देवेंद्र फडणवीस पण खपवून घेणार नाहीत&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, NCERT च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या विषयावर बोलत असताना शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विषयाबाबत 100 टक्के संवेदनशील असून कोणती चुकीची गोष्ट घडली तर ते खपवून घेणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. &amp;nbsp;शासनाकडून याबाबत नक्की कारवाई होईल. हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे. मराठा साम्राज्य किंवा छत्रपती यांच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 100 टक्के संवेदनशील आहेत. केंद्राकडून किंवा राज्याकडून छत्रपतींबाबत कुठलीही चुकीची गोष्ट झाली तर ती गोष्ट देवेंद्र फडणवीस पण खपवून घेणार नाहीत. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय नक्की होईल, असे देखील त्यांनी म्हटले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/sushma-andhare-slams-devendra-fadnavis-over-womens-reservation-bill-controversy-maharashtra-politics-1421060&quot;&gt;Sushma Andhare on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, तुम्ही महिलांना तुच्छ लेखतात, तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंचा सडकून प्रहार; मुख्यमंत्र्यांचं 'ते' आव्हानही स्वीकारलं&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/21/7d7598624102aa24191ce87522e95e721776759479034923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[धक्कादायक! 10 दिवसांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्यावर काळाचा घाला, अपघातात दोघांचाही अंत]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/satara-accident-news-newlyweds-married-just-10-days-ago-die-in-accident-1421010</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/satara-accident-news-newlyweds-married-just-10-days-ago-die-in-accident-1421010#respond</comments><pubDate>Mon, 20 Apr 2026 23:19:17 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/satara-accident-news-newlyweds-married-just-10-days-ago-die-in-accident-1421010</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Satara Accident News :&lt;/strong&gt; &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 10 दिवसांपूर्वीच विवाह बंधनात अडकलेल्या नवदाम्पत्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे गावाजवळ घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राजू झोरे (वय 25) आणि त्यांची पत्नी राणी झोरे (वय 23) अशी मृतांची नावे आहेत. मृत पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नेमका अपघात कसा झाला? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, दोघे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी येरफळे गावच्या हद्दीत एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढचे चाक निखळून लांब पडले तर पिकअप गाडीच्या समोरील काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;10 दिवसापूर्वीच राजू झोरे आणि राणी झोरे यांचा विवाह झाला होता&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, 10 दिवसापूर्वीच राजू झोरे आणि राणी झोरे यांचा विवाह झाला होता. पण अचानक काळाने त्यांच्यावर घाला घतला आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच गावात शोककळा पसरली आहे. अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कार थेट कोसळली विहीरत, नालासोपाऱ्यात कारचा भीषण अपघात&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नालासोपारा पूर्वेतील वालई पाडा परिसरात आज एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास एक कार थेट विहीरत कोसळल्याची घटना घडली आहे. संतोषी माता मंदिराजवळून जाणारी सेंट्रो कार अचानक अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आचोले अग्निशमन केंद्राची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रमुख अग्निशमन अधिकारी किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. शिडी (लॅडर) आणि सुरक्षा बेल्टच्या सहाय्याने अग्निशामक जवानांनी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरुन दोन्ही जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून, जखमींना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांनी अग्निशामक दलाच्या तत्पर कामगिरीचे कौतुक केले आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/20/71d6f465009ce62ac5ee98d558e2ddc91776705639311339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Shambhuraj Desai : साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता, शंभूराज देसाई एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/shambhuraj-desai-said-shivsena-reach-3-to-15-zp-members-ncp-and-shivsena-alliance-accepted-by-satara-eknath-shinde-marathi-news-1421001</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/shambhuraj-desai-said-shivsena-reach-3-to-15-zp-members-ncp-and-shivsena-alliance-accepted-by-satara-eknath-shinde-marathi-news-1421001#respond</comments><pubDate>Mon, 20 Apr 2026 20:55:58 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ युवराज जाधव ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/shambhuraj-desai-said-shivsena-reach-3-to-15-zp-members-ncp-and-shivsena-alliance-accepted-by-satara-eknath-shinde-marathi-news-1421001</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;सातारा :&lt;/strong&gt; शिवसेनेच्या सातारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक यांचा भव्य सत्कार आणि जाहीर सभा &amp;nbsp;साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्ह्यात शिवसेना वाढत असून त्याचं कारण एकनाथ शिंदे असल्याचं देखील शंभूराज देसाई म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;शंभूराज देसाई काय म्हणाले?&lt;/h2&gt;
&lt;p&gt;गेल्या काही महिन्यांमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. याच्या अगोदर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले होते. शिवसेनेचं तिकीट मिळालं नाही म्हणून विजय पवार आघाडी करुन उभा राहिला. शिवसेनेचे तीन जिल्हा परिषद सदस्य होते. आज आम्हाला तुम्हाला सांगताना आनंद होतो, जिल्हा परिषद सदस्यसंख्या तीन वरुन पंधरावर गेले आहेत. 29 पंचायत समिती सदस्य आहेत, जवळपास 30-32 नगरसेवक आहेत. एक पंचायत समिती सभापती, तीन पंचायत समित्यांमध्ये उपसभापती, एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष लोकांच्या आशीर्वादानं निवडून आणला आहे. सामान्य जनतेच्या पाठबळावर निवडून आणलेला आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;आज जिल्ह्यात शिवसेनेचे ताकद शंभूराज देसाईंमुळं वाढत नाही. शरद कणसेंमुळं वाढत नाही, जिल्हाप्रमुखांमुळं वाढत नाही. सामान्य शिवसैनिक आमच्या सगळ्यांअगोदर आशावादी नेतृत्व एकनाथ शिंदे यांचं वाटतं, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.&lt;/p&gt;
&lt;h3&gt;सेना-राष्ट्रवादीची युती जिल्ह्यानं स्वीकारली : शंभूराज देसाई&lt;/h3&gt;
&lt;p&gt;मी सांगितलं आम्ही 15 जागा निवडून आणल्या. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपलं प्रीपोल अलायन्स होतं. जिल्हा परिषदेत बहुमताला लागणाऱ्या 37 जागा निवडून आणल्या. &amp;nbsp;काय राजकारण घडलं, कसं घडलं &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ानं पाहिलं, देशातील चॅनेलनं त्याची दखल घेतली. 37 जागा निवडून येऊन सुद्धा &amp;nbsp;आम्ही तुमच्यासमोर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती घेऊन येऊ शकलो नाही, आम्ही कुठतंरी कमी पडलो, कशात कमी पडलो याचा उल्लेख करणार नाही. पण, जनमत म्हणाल,लोकमत म्हणाल, मतदारांचा कौल तर तो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता. जिल्ह्यानं ती युती स्वीकारली होती. आजही जिल्ह्यानं ती युती स्वीकारलेली आहे. &amp;nbsp;आम्हाला कुणावर टीका करायची नाही, आम्ही कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केलेला नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;नगरपालिकेला महायुती करण्याचा प्रयत्न केला अपयश आलं. जिल्हा परिषदेला महायुती करण्याचा प्रयत्न केला, मोठ्या पक्षानं &amp;nbsp;आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. प्रतिसाद नाही मिळत बसल्यावर दोघं बैठकीला होतो, ते नाही तर आपण दोघे लढूया असं ठरलं.विधानसभेत उपमुख्यमंत्रिपदावर असताना देखील आपल्या मंत्र्यासाठी प्रखरपणे भूमिका मांडणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. आपल्या सहकाऱ्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा नेता म्हणून &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; मिळालेले आहेत, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/20/445b94d4c69ec6e781abefe0678eb1401776699292763989_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Tushar Doshi :  मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली,  एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/satara-sp-tushar-doshi-transfer-to-sangli-when-eknath-shinde-rally-today-after-satara-zilha-parishad-controversy-1420992</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/satara-sp-tushar-doshi-transfer-to-sangli-when-eknath-shinde-rally-today-after-satara-zilha-parishad-controversy-1420992#respond</comments><pubDate>Mon, 20 Apr 2026 19:27:35 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सचिन गाड ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/satara-sp-tushar-doshi-transfer-to-sangli-when-eknath-shinde-rally-today-after-satara-zilha-parishad-controversy-1420992</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Tushar Doshi मुंबई :&lt;/strong&gt; साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यामुळं वादात अडकलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. गृह विभागानं पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यां जाहीर केल्या. सातारा जिल्हा परिषदेतील राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्यात जाहीर सभा होणार आहे. नेमक्या याच दिवशी तुषार दोशी यांच्या बदलीचा आदेश जारी झाला आहे. आता पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;तुषार दोशींवरुन विधिमंडळात रणकंदन&lt;/h2&gt;
&lt;p&gt;सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी सातारा पोलिसांकडून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. सातारा पोलीस अधीक्षक त्या वादामुळं चर्चेत आले होते. या वादानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. त्यामुळं विधिमंडळात मोठा पेच निर्माण झाला होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली..&lt;/h3&gt;
&lt;p&gt;सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष निवडीवेळच्या राड्यानंतर आज एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात सभा होणार आहे. या सभेच्या दिवशीच तुषार दोशी यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;उपमुख्यमंत्री &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; सातारा दौऱ्यावर असताना मोठी घडामोड पाहायला मिळतेय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. &amp;nbsp;त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. &amp;nbsp;मात्र मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांनी सक्तीच्या रजेवर पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना काही दिवस पाठवल्यानंतर आज अचानक तुषार दोशी यांची बदली सांगलीला करण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;तुषार दोशी काही दिवस रजेवर गेले होते. रजेवरुन पुन्हा हजर झाल्यानंतर काही दिवसातचं तुषार दोशी यांची बदली झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी घडलेल्या प्रकारानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच निलंबन करण्याचे आदेश सरकारला दिले होते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;इतर पोलीस अधीकाऱ्यांच्या बदल्या&lt;/p&gt;
&lt;p&gt;तुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा पदावरुन &amp;nbsp;पोलीस अधीक्षक, सांगली पदावर बदली&lt;br /&gt;निखिल पिंगळेपोलीस उप आयुक्त, पुणे पदावरुन पोलीस अधीक्षक, &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; पदावर बदली&lt;br /&gt;संदिप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली येथून पोलीस उप आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; पदावर बदली&lt;br /&gt;योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक, कोल्हापूर येथून पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (to hold charge) येथे बदली&amp;nbsp;&lt;br /&gt;निलोत्पल पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावरुन पोलीस अधीक्षक, कोल्हापूर येथे बदली&lt;br /&gt;एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावरुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावर बदली&lt;br /&gt;महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव पदावरुन पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पदावर बदली&lt;br /&gt;श्रीकांत ढिवरे पोलीस अधीक्षक, धुळे पदावरुन पोलीस अधीक्षक, जळगाव पदावर बदली&lt;br /&gt;राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; पदावरुन पोलीस अधीक्षक, &lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; पदावर बदली&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/20/0bd87ec4f312395059ea7616da32d74a1776693074705989_original.jpg" width="220"/></item></channel></rss>