<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?</title><atom:link href="https://marathi.abplive.com/sangli/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 15 May 2026 14:31:52 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-news-wall-collapsed-due-to-heavy-rain-and-wind-six-devotees-died-and-many-were-injured-in-sangli-jat-1423822</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-news-wall-collapsed-due-to-heavy-rain-and-wind-six-devotees-died-and-many-were-injured-in-sangli-jat-1423822#respond</comments><pubDate>Tue, 12 May 2026 19:56:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-news-wall-collapsed-due-to-heavy-rain-and-wind-six-devotees-died-and-many-were-injured-in-sangli-jat-1423822</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli News :&lt;/strong&gt; &amp;nbsp;सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-heatstroke-summer-unseasonal-rain-in-marathwada-and-vidarbha-hailstorm-farmers-crops-in-danger-vidarbha-1422926&quot;&gt;धक्कादायक घटना&lt;/a&gt; &lt;/strong&gt;घडली आहे. मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वाऱ्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt; जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;काही भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मृतांची नावे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शंकर आबा लोखंडे पाडोझरी&lt;br /&gt;मंगल भाऊसो मोठे पांडोजरी&lt;br /&gt;संजूबाई राम चौधरी पांडोजरी&amp;nbsp;&lt;br /&gt;कोंडीबा गेजगे दरीबडची&lt;br /&gt;तर आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे, असे एकूण सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. र अनेक भाविका गंभीर जखमी झाले आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 dir=&quot;auto&quot;&gt;&lt;strong&gt;वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;div dir=&quot;auto&quot;&gt;दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. भाविकांची मोठी गर्दी होती. वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे भाविकांनी शेडच्या भिंतीला आडोसा म्हणून आसरा घेतला पण भिंत चिऱ्याच्या दगडाच्या बांधकामाची होती. वाऱ्याच्या तडाख्याने भिंत कोसळली त्यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी, इतर 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जत प्रशासन व पोलिसांची तातडीने धाव घेतली असून जतचे प्रांताधिकारी नष्ठे यांची घटनास्थळी भेट, जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. मृतांपैकी तीन जण विजापूर तालुक्यातील व तीन जण जत तालुक्यातील आहेत.&lt;/div&gt;
&lt;h2 dir=&quot;auto&quot;&gt;&lt;strong&gt;मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा भरल्यामुळं भाविकांची मोठी गर्दी होती&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;div dir=&quot;auto&quot;&gt;जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीची यात्रा मंगळवारी भरली होती. त्यामुळं या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पण अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळं भितं कोसळल्याची घटना घडल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे. बांधकामावरी पत्रे उडून भिंतीवर पडले त्यामुळं भितं पडली. यामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 भाविक जखमी झाल्याची माहिती प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे.&lt;/div&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्वाच्या बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-heatstroke-summer-unseasonal-rain-in-marathwada-and-vidarbha-hailstorm-farmers-crops-in-danger-vidarbha-1422926&quot;&gt;राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात&lt;/a&gt;&lt;/h4&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/12/f354f4ced97461a5f56bc54d88ea171f1778595964700339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Sangli Crime News: साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं; कर्नाटकात नेऊन संपवलं, त्यानेच जीवन संपवल्याचा बनाव रचला, पोलिसांची चक्र फिरली अन् शिवसेना शहरप्रमुखासह तीन ताब्यात]]></title><link>https://marathi.abplive.com/news/sangli/sangli-crime-news-witness-dadaso-yamgar-death-case-kavathe-mahankal-shivsena-city-chief-including-three-people-arrested-by-police-1423335</link><comments>https://marathi.abplive.com/news/sangli/sangli-crime-news-witness-dadaso-yamgar-death-case-kavathe-mahankal-shivsena-city-chief-including-three-people-arrested-by-police-1423335#respond</comments><pubDate>Sat, 9 May 2026 09:23:50 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ सांगली ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/sangli/sangli-crime-news-witness-dadaso-yamgar-death-case-kavathe-mahankal-shivsena-city-chief-including-three-people-arrested-by-police-1423335</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण (Sangli Crime News) करून त्याचा निर्घृण खून (Sangli Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत मुख्य ३ आरोपींना अवघ्या १२ तासांच्या (Sangli Crime News) आत अटक केली आहे. ज्ञानु अण्णाप्पा खोत (वय २५, रा. कोगनोळी), रोहित बाळासाहेब पाटोळे (वय २५, रा. करोली (टी) शिवसेना &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; पक्षाचा युवासेना कवठे महांकाळ शहरप्रमुख आणि हर्षद दाजी पैलवान (वय ३०, रा. तासगाव/कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.(Sangli Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Crime News: &amp;nbsp;नागज फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून अपहरण&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या व्यतिरिक्त सुयश उर्फ स्वप्नील किसन खुळे (रा.मंगळवेढा) आणि अमर खताळ (रा. इचलकरंजी) हे दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील कोसारी येथील दादसो नामदेव यमगर (वय ५०) हे जुन्या एका दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. ५ मे २०२६ रोजी सकाळी ते सांगली येथील न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना, नागज फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून (MH 13 AU 6654) आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले होते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Crime News: खुनाचा नसून आत्महत्या आहे असा बनाव रचला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अपहरण केल्यानंतर आरोपींनी दादसो यमगर यांना कर्नाटक राज्यातील अथणी जवळील मदभावी (निलनगे वस्ती) येथील एका शेतात नेले. तिथे त्यांची हत्या करून, हा प्रकार खुनाचा नसून आत्महत्या आहे असा बनाव रचण्यासाठी त्यांचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून दिला. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या बनावाचा पर्दाफाश केला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Crime News: &amp;nbsp;तीन आरोपी ताब्यात दोन फरार&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कवठेमहांकाळ पोलिसांनी याप्रकरणी तपास करत ज्ञानु अण्णाप्पा खोत (वय २५, रा. कोगनोळी) रोहीत बाळासाहेब पाटोळे (वय २५, रा. करोली (टी) ३) हर्षद दाजी पैलवान (वय ३०, रा. तासगाव/कवठेमहांकाळ) या व्यतिरिक्त सुयश उर्फ स्वप्नील किसन खुळे (रा.मंगळवेढा) आणि अमर खताळ (रा. इचलकरंजी) हे दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास &lt;a title=&quot;कोल्हापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/kolhapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;कोल्हापूर&lt;/a&gt; परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt;चे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे, सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, अमोल शिवशरण, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, भापकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजीत कासार, गोसावी, शितल जाधव या कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Crime News: नेमकं काय आहे प्रकरण?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जत तालुक्यातील कोसारी येथे जुलै 2023 मध्ये विहरीतील गाळ काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात विलास आणि प्रशांत यमगर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील महिला आणि तिचा मुलगा सध्या जामीनावर बाहेर आहेत. या खून प्रकरणात प्रवीण यमगर फिर्यादी असून दादासो यमगर साक्षीदार आहेत. मंगळवारी प्रवीण जबाबासाठी जाणार होता त्याच्यासोबत दादासो यमगरही जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दादासो यमगर यांचे अपहरण करण्यात आले. अपहरण करून त्यांना संपवून त्यांनी आत्महत्या केल्याचे दर्शवण्यात आले आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/09/82295a9366ccc81b4b4edef12908657317782987935301075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sangli Crime News: दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराला जबाब देण्याआधीच पळवलं; पेट्रोल भरायला गेले अन् तिथून...; सांगलीतील घटनेनं खळबळ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/sangli/sangli-crime-news-witness-in-double-murder-case-abducted-before-he-could-give-evidence-went-to-fill-petrol-and-from-there-kidnapped-him-sangli-incident-creates-stir-1422957</link><comments>https://marathi.abplive.com/news/sangli/sangli-crime-news-witness-in-double-murder-case-abducted-before-he-could-give-evidence-went-to-fill-petrol-and-from-there-kidnapped-him-sangli-incident-creates-stir-1422957#respond</comments><pubDate>Wed, 6 May 2026 08:53:59 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ सांगली ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/sangli/sangli-crime-news-witness-in-double-murder-case-abducted-before-he-could-give-evidence-went-to-fill-petrol-and-from-there-kidnapped-him-sangli-incident-creates-stir-1422957</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सांगली: &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt;तून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुहेरी खुनातील साक्षीदाराचेच जबाबासाठी फिर्यादीसोबत जाण्यापूर्वीच अपहरण करण्यात आल्याची घटना कवठेमहंकाळ (Sangli Crime News) तालुक्यातील नागज फाटा येथे घडल्याचे समोर आले आहे. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यातील कोसारी मध्ये &amp;nbsp;घडलेल्या दुहेरी खुनात दादासो नामदेव यमगर साक्षीदार होते, त्यांचेच अपहरण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रविण विलास यमगर (वय 22, रा. कोसारी) याने फिर्याद दिली आहे.(Sangli Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Crime News: गाडीत पेट्रोल टाकुन येतो असे सांगुन गेले नंतर...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काल (मंगळवारी ता ५) सकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान हाक्के पेट्रोलपंप ते नागज फाटा दरम्यान अपहरणाची घटना घडली. फिर्यादी प्रवीण याचे चुलते दादासो यमगर हे गाडीत पेट्रोल टाकुन येतो असे सांगुन गेले नंतर त्यांची दुचाकी (MH 13 AU 6654) ही अनोळखी व्यक्ती चालवुन घेवुन गेला आहे. तसेच दादासो यमगर यांचा मोबाईल बंद लागत असलेने कोणीतरी अनोळखी इसमाने कोणत्यातरी कारणासाठी फिर्यादीचे चुलते दादासो यमगर यांचे अपहरण केले आहे, असे फिर्यादित म्हटले आहे.(Sangli Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Crime News: दादासो यमगर यांचे अपहरण करण्यात आले&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जत तालुक्यातील कोसारी येथे जुलै 2023 मध्ये विहरीतील गाळ काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात विलास आणि प्रशांत यमगर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील महिला आणि तिचा मुलगा सध्या जामीनावर बाहेर आहेत. या खून प्रकरणात प्रवीण यमगर फिर्यादी असून दादासो यमगर साक्षीदार आहेत. मंगळवारी प्रवीण जबाबासाठी जाणार होता त्याच्यासोबत दादासो यमगरही जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दादासो यमगर यांचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एलसीबी आणि कवठेमहंकाळ पोलिसांची पथके संशयितांचा शोध घेत आहेत.(Sangli Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Crime News: नेमकं काय आहे प्रकरण?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जत तालुक्यातील कोसारी येथे जुलै 2023 मध्ये विहरीतील गाळ काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात विलास आणि प्रशांत यमगर यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी एका महिलेसह सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील महिला आणि तिचा मुलगा सध्या जामीनावर बाहेर आहेत. या खून प्रकरणात प्रवीण यमगर फिर्यादी असून दादासो यमगर साक्षीदार आहेत. मंगळवारी प्रवीण जबाबासाठी जाणार होता त्याच्यासोबत दादासो यमगरही जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दादासो यमगर यांचे अपहरण करण्यात आले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/06/d446e6d95d7f6525a829b3d6612abd4317780378017711075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न; जयंत पाटलांनी सांगितला धोका, बागेश्वर बाबावरही टीका]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/ncp-jayant-patil-warns-of-danger-history-of-shivaji-also-criticizes-bageshwar-baba-some-people-are-trying-to-take-credit-for-shivaji-maharaj-bravery-1422432</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/ncp-jayant-patil-warns-of-danger-history-of-shivaji-also-criticizes-bageshwar-baba-some-people-are-trying-to-take-credit-for-shivaji-maharaj-bravery-1422432#respond</comments><pubDate>Fri, 1 May 2026 18:49:34 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/ncp-jayant-patil-warns-of-danger-history-of-shivaji-also-criticizes-bageshwar-baba-some-people-are-trying-to-take-credit-for-shivaji-maharaj-bravery-1422432</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;सांगली :&lt;/strong&gt; छत्रपती &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/shivaji&quot;&gt;शिवाजी महाराजांबद्दल (Shivaji Maharaj)&lt;/a&gt; महाराष्ट्रासह जगभरातील मराठी बांधवांना आणि देशवासीयांना अभिमान आहे. त्यामुळे, शिवरायांच्या इतिहासाच्या अनुषंगाने नेहमीच वाद समोर येतात. इतिहासातील दाखले देताना कुणी चुकीचा किंवा सोयीस्कर इतिहास पसरवत असल्यावरुन दोन गट एकमेकांवर टीका करत शाब्दिक वाद निर्माण करतात. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर भाष्य केल्यानं वाद निर्माण झाला होता. आता, त्या वादावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/jayant-patil&quot;&gt;जयंत पाटील (Jayant Patil)&lt;/a&gt; यांनी प्रश्न उपस्थित केल आहेत. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या नावावरुन वाद निर्माण केला, तर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींनी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुनही वाद समोर आला होता. आता, या वादावर राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;शिवरायांच्या पराक्रमाचे क्रेडिट घ्यायचा काहींचा प्रयत्न&lt;/h2&gt;
&lt;p&gt;अलीकडे छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची पदोपदी संधी काही लोक शोधत आहेत. राज्याचे प्रमुख स्टेजवर असताना बागेश्वर बाबाने काही चुकीचे दाखले दिले. महाराजांच्या पराक्रमाचे क्रेडिट घेण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत, त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय. पुढच्या काही वर्षांमध्ये इतिहास अशाच पद्धतीने लिहिला जाईल. आता, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं हे पाप कुणी केलं हे शोधून काढावे लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटलं. NCERT च्या पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकल्याच्या निर्णयाविरोधात &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt;त &amp;nbsp;निघालेल्या निषेध आणि मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चामध्ये जयंत पाटील बोलत होते. आजकाल काहीतरी विषयावरून खडा टाकायचा आणि लोक काय करतात हे पाहायचे अशी वृत्ती पसरत असल्याचंही जयंत पाटील यांनी सांगितलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/yugendra-pawar-announced-sunetra-pawar-majority-baramati-byelection-also-spoke-about-pawar-vs-pawar-supriya-sule-ncp-1422421&quot;&gt;युगेंद्र पवारांनी बारामतीत सुनेत्राकाकींचं मताधिक्य सांगितलं; भविष्यात पवार vs पवार निवडणुकीवरही बोलले&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/01/93d7153ed7562d9cfadc089b8e72f3f717776415469821002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!]]></title><link>https://marathi.abplive.com/videos/news/sangli-vishal-patil-speech-on-ramdas-athawale-sangli-congress-bjp-member-of-parliament-marathi-news-abp-majha-1421990</link><comments>https://marathi.abplive.com/videos/news/sangli-vishal-patil-speech-on-ramdas-athawale-sangli-congress-bjp-member-of-parliament-marathi-news-abp-majha-1421990#respond</comments><pubDate>Tue, 28 Apr 2026 10:57:06 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ सांगली ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/videos/news/sangli-vishal-patil-speech-on-ramdas-athawale-sangli-congress-bjp-member-of-parliament-marathi-news-abp-majha-1421990</guid><description><![CDATA[&lt;p&gt;Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!&lt;/p&gt;
&lt;p&gt;Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही चळवळ सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून जीवन ठेवली आणि राज्यभराचे सर्व या वारकरी संप्रदायाचे लोक एकत्रित आणून त्यांची एक ताकत एक संघ मनाची एक मोठी ताकत निर्माण केली आणि त्या विठ्ठलाच्या सर्व आता चे होतील आज पुन्हा एकदा राज्यसभा वर निवड झाल्या बद्दल माननीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा आज सत्कार चा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्या सगळ्यांची मी क्षमा मागतो की मी नाव घेत नाही मी मुळातच उशिरा आलो मी आधी लवकर आलो तोपर्यंत लोक जाऊन अजून साहेब यायचे होते तोपर्यंत दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो तिथं आलो पण या ठिकाणी साहेब आम्ही सगळे पक्षाचे कपडे जोडपे सगळे बाहेर ठेवून इथं आलेलो आहे आणि ते पूर्णपणे तुमच्या प्रेमासाठी आणि काकाजी च्या प्रेमासाठी आमचा हा योग आहे आमचं भाग्य आहे की आठवले साहेबांवर एकाच सभागृहात ते राज्यसभा मध्ये असल्या ते मंत्री असल्या मुळे ते आमच्या सभागृहात येतात त्या ठिकाणी बसतात आमचं नशीब आमचं योग की एकाच सभागृहात आम्हाला बसायला मिळत परवा एक महिला विधेयकावर चर्चा होती आणि अजून काही वक्ते बोलत होते तोपर्यंत आठवले साहेब सभागृहात आले आणि आम्ही सगळे आनंदित झालो की तोपर्यंत दीपक बाबा वाईट वाटून घेऊ नका पण तुमचे सगळ्यांचे भाषण खूप ओरिजिनल झाले त्यामुळे आता आठवले साहेब बोलतील आणि खऱ्या अर्थाने हा विधेयक का पास केला पाहिजे हे कदाचित आम्हाला सगळ्यांना समजून सांगतील आणि त्याच्या ती प्रेरित होऊन चुकून आमचं बटन चुकीच्या ठिकाणी जाईल याची आम्हाला भीती वाटते आणि साहेब बोलायला उभे राहिले तोपर्यंत मोदी साहेब आल्या मुळे बाकी सगळी भाषण रद्द झाली आणि त्यामुळे त्यांना त्या वेळेस ह्या विषयावर बोलू दिलं नाही आणि म्हणून बाबा तुम्हाला जर वाटत असेल का तुमचं विधेयक पास झालं नाही तर जो सगळ्यांना पटवून सांगू शकत होता त्याला तुम्ही बोलूच दिलं नाही आता पक्षाचे डोळे बाहेर ठेवले तरी सगळं अंगात असते ते कमी होत नाही त्यामुळे कुठेतरी साहेब आम्ही कमी पडलो आम्ही म्हणजे आम्ही खूप लांब होतो पण आम्ही कमी पडलो आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचं ह्या राज्यात प्रामाणिक म्हणजे मी नेहमी म्हणतो मी प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांचा खूप कौतुक करतो पण ते त्या घरातले आहेत आणि स्वाभाविक पणे ते चळवळ पुढे नेतील मी वसंत दादा चा नातू आहे वसंत दादा चा विचार मी पुढे नेला पाहिजे यात काही शंका नाही पण वसंत दादा चा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या घरातला नाही पण त्यांच्या विचाराशी प्रेरित होऊन जणू काय मी ते चाच वारस आहे ह्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम मी केलं असेल प्रत्येक खासदार साहेबांनी केलं मंत्री महोदयांनी केलं हे तुम्ही टाळू शकणार नाही आणि मी ह्या चळवळीत काम करत असताना मग ती नामांतर नामांतराची जी चळवळ होती आम्ही खूप लांब होतो कदाचित त्यावेळेला आम्हाला हे महत्व कळलं नाही आणि मी म्हणतो काय चाललंय आम्ही त्या शेक्सपियर वाचलं होतं त्या शेक्सपियर च एक काय व्हाट इज इन द नेम अ रोज इज जस्ट अ प्लांट नो मॅटर व्हाट यू कॉल असं काही काय बाबा जास्त इंग्लिश आपल्याला कमी येते हे राजकारणात दुसरं कोण दिसत नाही म्हणून तुमचं तर मी म्हणतो काय पण जसं आपण अभ्यास करू लागलो जसं आम्ही वाचू लागलो आंबेडकरी चळवळ काय काय लागलो अण्णाभाऊ साठे यांच्या सुद्धा कविता वाचू लागलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले लेख वाचू लागलो त्यावेळी लक्षात आलं की ही काय चळवळ आहे तो नामांतर हा फक्त नावाचा मुद्दा नव्हता हा प्रत्येक ह्या महाराष्ट्रातल्या वंचित घटकाचा आवाज होता तो त्याचा अधिकार होता ह्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं म्हणजे आपल्या ह्या चळवळीला ह्या वंचित समाजाला न्याय देण्यासारखं होतं ती चळवळ आठवले साहेबांनी केली ती प्रभावी पणे चालवली आणि त्यावेळेला 90 साली मंत्री पद दिलं काँग्रेस पक्षाने मला वाटतं पवार साहेबांची इच्छा असेल ती काय खूप मोठं काम कुणावर उपकार केले नाही पण जेव्हा मंत्री झाले त्यावेळेला प्रत्येक वंचित घटकाला माणसाला वाटत होतं की मीच मंत्री झालोय असा व्यक्ती ह्या ठिकाणी मंत्री म्हणून तयार पुन्हा खासदार झाले आपल्या काही चुका मुळे नगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदार संघात पराभव पत्करावा लागला त्यांची त्यावेळेला नाराजी होती काही काँग्रेसच्या पक्षाच्या लोकांनी त्या वेळेला चुकीची भूमिका घेतली आता ते आता भाजप मध्ये गेलेले आहेत त्यांनी चुकीची भूमिका घेतली ते सुद्धा तुम्ही गेल्यावर तेही तिथं आले त्यांचा तुम्हाला त्रास नको पण आम्ही कुठेतरी कमी पडलो एक काँग्रेस म्हणून कमी पडलो एक चांगला हिरा जो आपण ओळखलेला परखलेला त्या हिऱ्याला ताकत देण्यात काँग्रेस पक्ष कुठेतरी कमी पडला आणि म्हणून ह्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा जो मूळ वोट बँक आहे जो मूळ विचार सरणी आहे जे मत मिळत होती त्यातला एक खूप मोठा समाज हा त्या वेळेला आठवले साहेब ह्या विचारापासून भाजप कडे गेले मनाची त्यांची इच्छा कदाचित नसेल पण गेले ह्याचा फटका हा राजकीय दृष्टीने ह्या खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला भोगा लागलेला आहे आणि किंबहुना कदाचित आमचा मतदार संघात सुद्धा थोडं फार थोडं फार जास्त नाही कारण स्टेज वर तुम्ही जरी असता तुम्ही म्हणणार नाही तुम्ही वसंत दादा घरा बरोबर असता त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकणार नाही स्टेज वर ते आदेश वरन काय असेल तरी सांगली जिल्ह्यात मात्र त्यांना मानणारी लोकं ज्या वेळेला आमचं काम करतात त्यावेळेला कदाचित थोडं फार दुर्लक्ष आमच्याकडे होत असेल पण ही झाली गंमतीची गोष्ट मात्र त्या ठिकाणी दिल्लीत काम करत असताना असं एक व्यक्तिमत्व की प्रत्येक आलेल्या माणसाला असं वाटवं की आपलाच हा भाऊ आहे आपल्यातलाच आहे खेळीमेळीच्या आपल्या शायरीच्या माध्यमातून साहेब असं काही बोलून जातात की प्रत्येक सामान्य माणसाच्या मनापर्यंत ते पोहचतात काही गोष्टी खूप मोठ्या भाषणं करून कदाचित लोकांना कळत नसतं पण ह्याची शैली अशी आहे की त्या शैलीत ते बरोबर प्रत्येकाच्या मनात घर करतात प्रत्येकाच्या मनात तो आपला मुद्दा हा चांगल्या पैकी पोहचतो कदाचित आज राजकारणात असे इतर लोकं नाहीयेत राजकारणात ह्या स्पर्धेच्या युगात पक्ष म्हटलं तर स्पर्धा तू ह्या पक्षाचा मी त्या पक्षाचा अशा युगात कदाचित त्यांच्या स्वभाव मुळे सगळ्यांना सोबत नेण्याचा सगळ्यांना मिळून घेऊन झाले आहेत आमची नाव व्यासपीठावर ह्या मंचावर असताना सुद्धा ह्या कार्यक्रम स्वीकारत हा जो स्वभाव आहे ह्याचा कदाचित त्यांना राजकीय नुकसान देखील होत असेल पण राजकीय फायदा नुकसानीसाठी एखादा निर्णय घेण्यासारखे आठवले साहेब नाहीत हे आपण सगळ्यांनी जाणतो आणि ह्या जिल्ह्याचे ते लोक प्रतिनिधी राहिलेले आहेत ज्या जिल्ह्याच्या भागाचे ते लोक प्रतिनिधी होते तो भाग आता माझ्या लोकसभेत आल्या मुळे तो भाग मी फिरत असताना अजूनही साहेब तुमची लोकं नाव पाहतात तुमचं कौतुक करतात म्हणजे आता मी तुम्ही किती त्या मतदारसंघात फिरू शकत होता नव्हता आता लक्षात येते की परिसरच एवढा मोठा आहे भागच एवढा मोठा आहे म्हणताना आम्ही मोठी भाषणं केली तीन महिने तुमच्या गावात येतो साहेब तुम्ही दिल्लीत जाता तीन महिने बाकीचे घर गृहस्ती सगळं बघावं&amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/28/fd46ebe7444aca790162c9781219774d17773538181621000_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[विश्वजीत कदमांनी हात जोडले, मिश्किल हास्य करत म्हणाले; गोपीचंद पडळकर महान नेते, 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या लेव्हलचे]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/vishwajit-kadam-taunt-gopichand-padalkar-is-a-great-leader-like-donald-trump-america-sangli-politics-vishal-patil-1421927</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/vishwajit-kadam-taunt-gopichand-padalkar-is-a-great-leader-like-donald-trump-america-sangli-politics-vishal-patil-1421927#respond</comments><pubDate>Mon, 27 Apr 2026 19:12:39 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/vishwajit-kadam-taunt-gopichand-padalkar-is-a-great-leader-like-donald-trump-america-sangli-politics-vishal-patil-1421927</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;सांगली :&lt;/strong&gt; जिल्ह्यात भाजपचे नेते आणि यंदा प्रथमच विधानसभेतून विजयी झालेल्या &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gopichand-padalkar&quot;&gt;गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)&lt;/a&gt; आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नेहमीच टीका टीपण्णी होत असते. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय विरोध सर्वपरिचीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला आता विश्वजीत कदम यांनी उत्तर दिलंय. कदम यांनी मिश्लीक टोला लगावत पडळकरांना पुन्हा डिवचलं आहे. त्यामुळे, &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/vishwajit&quot;&gt;विश्वजीत कदम (Vishwajit kadam)&lt;/a&gt; यांच्या उत्तरावर आता गोपीचंद पडळकर काय बोलतील हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली होती. सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट विकून 'इव्हेंट' केल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला होता. या आरोपाला पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी अतिशय वेगळ्या आणि मिश्किल शैलीत उत्तर दिले आहे, ज्याची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, विश्वजीत कदम यांनी दोन्ही हात जोडून आणि चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणत पडळकरांना टोला लगावला. ते म्हणाले की, &quot;पडळकर हे खूप महान नेते आहेत. ते थेट 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या लेव्हलचे नेते आहेत. आम्ही भारतात आणि &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात राहणारे छोटे लोक आहोत, त्यामुळे त्यांच्या लेव्हलला जाऊन आम्ही बोलू शकत नाही. &quot;एकीकडे पडळकर यांनी &quot;माझ्या भीतीपोटी हे तिघे (जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटील) एकत्र आले आहेत&quot; आणि &quot;यांना ज्यादा नॉलेज नाही&quot; अशी कठोर शब्दात टीका केली असताना, विश्वजीत कदम यांनी मात्र दोन्ही हात जोडून आणि पडळकरांना थेट अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची उपमा देऊन हा विषय पूर्णपणे हसण्यावारी नेला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?&lt;/h2&gt;
&lt;p&gt;दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खासदार विशाल पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt; लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून एक खळबळजनक दावा पडळकर यांनी केला आहे. &quot;विशाल पाटील यांना काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट मिळणार नाही, हे जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांना आधीच माहीत होतं, त्यांनी हे सर्व ठरवून केलं होतं,&quot; असा गौप्यस्फोट पडळकर यांनी केला. तर, 2029 ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच जिंकेल' असा विश्वास नुकतेच विश्वजित कदम यांनी बोलून दाखवला होता. त्यावरुनही पडळकरांनी टोला लगावला. &quot;२०२९ ला खरोखरच विशाल पाटील खासदार व्हावेत, अशी विश्वजित कदम यांची इच्छा आहे का?&quot; असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/bjp-mla-narendra-mehta-against-minister-pratap-sarnaik-police-station-allegation-land-grabbing-mira-bhayndar-1421910&quot;&gt;भाजप आमदार नरेंद्र मेहता थेट पोलीस ठाण्यात, मंत्री प्रताप सरनाईकांवर जागा हडपल्याचा गंभीर आरोप, संघर्ष अधिक तीव्र&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/27/8bd1aaf1ab4925933e48448ec8d02c5717772973144711002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Shaktipeeth Highway : भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, फक्त एका 'देवा'लाच शेतकऱ्यांची सुपीक जमीन लागते; जयंत पाटलांचा फडणवीसांवर बोचरा वार]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/shaktipeethh-highway-protest-jayant-patil-warning-devendra-fadnavis-walwa-farmers-protest-marathi-news-1421675</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/shaktipeethh-highway-protest-jayant-patil-warning-devendra-fadnavis-walwa-farmers-protest-marathi-news-1421675#respond</comments><pubDate>Sat, 25 Apr 2026 21:47:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/shaktipeethh-highway-protest-jayant-patil-warning-devendra-fadnavis-walwa-farmers-protest-marathi-news-1421675</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. वाळवा तालुक्यातील शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी 'भक्ताची जमीन कोणत्याही देवाला चालत नाही, पण राज्यातल्या एका विशिष्ट देवाला मात्र चालते' असा टोला लगावला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Farmer Protest : शेतकऱ्यांचा तीव्र विरोध&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शक्तिपीठ महामार्गामुळे वाळवा तालुक्यातील सुपीक बागायती जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादला जात असल्याचा आरोप या मेळाव्यात करण्यात आला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jayant Patil Vs Devendra Fadnavis : फडणवीसांना थेट आवाहन&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जयंत पाटील म्हणाले की, &amp;ldquo;आम्हाला सर्व देव पावले आहेत, पण एकच देव पावायचा राहिला आहे. &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांनी जुना रस्ता पाहावा किंवा अन्य पर्याय शोधावा, पण हा विनाशकारी रस्ता रद्द करावा. मागणी नसताना हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे.&quot;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli Natural vs Manmade Crisis : नैसर्गिक संकट विरुद्ध मानवनिर्मित संकट&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वाळवा तालुका दरवर्षी कृष्णा आणि वारणेच्या महापुराचा सामना करतो, मात्र तो नैसर्गिक आहे. पण शक्तिपीठ महामार्ग हे &amp;lsquo;मानवनिर्मित संकट&amp;rsquo; ठरेल. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून रस्ता बांधणे हे कोणत्याच देवाला मान्य नाही, असं जयंत पाटील म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Shaktipeeth Mahamarg : क्रांतीकारी परंपरेची आठवण&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सरकारला इशारा देताना जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या क्रांतिकारी इतिहासाची आठवण करून दिली. क्रांतीसिंह नाना पाटलांचा वारसा असलेल्या या भागात अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या संकटाचा सामना करावा, असं आवाहन त्यांनी केलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Shaktipeeth Highway Protest : प्रश्नाला भावनिक आणि राजकीय वळण&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पश्चिम &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ातील सुपीक जमिनींचा प्रश्न आता भावनिक आणि राजकीय वळण घेत असल्याचे या मेळाव्यावरून स्पष्ट झाले आहे. भक्ताची जमीन हिरावून घेणारा रस्ता कोणत्या देवाला हवाय? वाळव्याच्या शेतकऱ्याचा विरोध हा केवळ रस्त्याला नसून, आमच्या अस्तित्वावर येणाऱ्या गदेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सामना करा, अंस आवाहन जयंत पाटील यांनी केलं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/raju-shetti-issues-a-warning-to-chief-minister-devendra-fadnavis-over-the-issue-of-farm-loan-waivers-pandharpur-solapur-1421400&quot;&gt;&lt;strong&gt;परदेशी अहवाल आणा किंवा आंतरदेशी अहवाल आणा, पण सातबारा कोरा झालाच पाहिजे, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/25/8303d630699dac01a1f3c46463cdccd9177713380302793_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[El Nino Effect: राज्यावर एल निनोच्या संकटांचे ढग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाच्या सूचना, अवकाळीनेही पुन्हा झोडपलं,अस्मानी संकटानं बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/el-nino-effect-important-instructions-from-devendra-fadnavis-to-water-resources-department-unseasonal-rains-hit-again-huge-damage-to-crops-harvested-imd-alart-marathi-news-1421174</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/el-nino-effect-important-instructions-from-devendra-fadnavis-to-water-resources-department-unseasonal-rains-hit-again-huge-damage-to-crops-harvested-imd-alart-marathi-news-1421174#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 09:45:14 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/el-nino-effect-important-instructions-from-devendra-fadnavis-to-water-resources-department-unseasonal-rains-hit-again-huge-damage-to-crops-harvested-imd-alart-marathi-news-1421174</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;El Nino Effect:&lt;/strong&gt; राज्यावर यंदा एल निनोचे संकट घोंगावत आहे. जूनमध्ये हजेरी लावून पावसाला ऑगस्टपर्यंत खंड पड् शकतो, अशी चिन्हे आहेत. म्हणून सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच मनपांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'एल निनो'चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. त्या दृष्टीनेही मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt;ांच्या (Devendra Fadnavis) सूचनेवरून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt; भविष्यात कदाचित पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. (Maharashtra Unseasonal Rain)&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Unseasonal Rain: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा इशारा, ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;हवामान&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;विभागाने&lt;/span&gt; &lt;a title=&quot;रत्नागिरी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/ratnagiri&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रत्नागिरी&lt;/a&gt; जिल्ह्या&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ला&lt;/span&gt; पावसाचा इशारा &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. रात्रीपासून (21 एप्रिल) जिल्ह्यात पावसाला पूरक वातावरण &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तयार&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झाले&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आगामी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;काळात&lt;/span&gt; ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वर्तविण्यात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; मागील 4 दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असलं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तरी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अद्याप&lt;/span&gt; कुठंही मुसळधार पाऊस &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झालेला&lt;/span&gt; नाही.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री पाऊस, पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt; जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यात&lt;/span&gt; पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरामध्ये देखील मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. मध्यरात्री झालेल्या पावसाने या भागात शेतात तर काही ठिकाणी पिकात पाणी साचून राहिले आहे. उसाच्या शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे, तर जोरदार वारा आणि पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot;&gt;&lt;strong&gt;धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाट्यासह गारांचा जोरदार पाऊस; वीज पडून 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अवकाळी पावसात वीज पडून &lt;a title=&quot;धाराशिव&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/dharashiv&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;धाराशिव&lt;/a&gt;च्या विठ्ठलवाडी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आठ दिवसानंतर ज्या घरात लग्न सोहळा होता, त्या घरात आज दुःखाचा डोंगर आहे. बबन लांडगे असे या शेतकऱ्याच नाव असून शेतात कडब्याची गंज रचायला गेलेले लांडगे यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे एकुलत्या एक मुलीचं पुढील आठवड्यात लग्न होत. लग्नाची तयारी ही पूर्ण झाली होती. मात्र त्या अगोदरच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot;&gt;&lt;strong&gt;लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; औसा परिसरात गारपीट, आंबा पिकाला फटका&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. औसा शहरासह शिवारामध्ये जोरदार पाऊस पडला असून काही भागांत गारपीटही झाली आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे औसा शहरातील जनजीवनावर तात्पुरता परिणाम झाला. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नुकत्याच&lt;/span&gt; झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. &lt;a title=&quot;लातूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/latur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;लातूर&lt;/a&gt; शहर आणि परिसरातील संध्याकाळच्या सुमाराला अतिशय हलक्या पावसाच्या सरी पडून गेल्या आहेत. यावेळी जोरदार वारेही सुरू होते.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/5612b29ce6b04c7f78c6fcf6faef6dc51776831163717892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-news-change-in-the-state-weather-unseasonal-rain-hits-sangli-district-1420861</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-news-change-in-the-state-weather-unseasonal-rain-hits-sangli-district-1420861#respond</comments><pubDate>Sun, 19 Apr 2026 17:44:25 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-news-change-in-the-state-weather-unseasonal-rain-hits-sangli-district-1420861</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Weather News : &amp;nbsp;&lt;/strong&gt;राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर विदर्भात तापमाने 44 अंशाचा उच्चांक गाठला आहे. तर काही भागात पाऊस देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. तासगाव तालुक्यातील गोटेवाडी या ठिकाणी गारासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तासगाव, कवठेमहांकाळ भागासह सांगली शहरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सांगली जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. तासगाव तालुक्यातील गोटेवाडी या ठिकाणी गारासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. &amp;nbsp;तासगाव, कवठेमहांकाळ कुपवाड भागासह &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt; शहरांमध्ये पाऊसास सुरुवात झाली आहे. गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच तासगाव तालुक्यात द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गडचिरोलीत उष्णतेचा कहर; 44 डिग्री तापमानात&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विदर्भात तापमानाचा पारा वाढला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 44 अंशांवर पोहोचला आहे. या कडाक्याच्या उन्हाचा फटका आता वीज यंत्रणेलाही बसतोय. आल्लापल्ली येथील 132 केव्ही उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर ओव्हरहिट होऊ नये म्हणून महावितरणने चक्क कुलरचा वापर सुरू केला आहे. वाढत्या लोडमुळे आणि उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हात माणसांसोबत आता यंत्रांनाही कुलरची गरज भासू लागल्याचं चित्र &lt;a title=&quot;गडचिरोली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gadchiroli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गडचिरोली&lt;/a&gt;त पाहायला मिळतंय.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात जोरदार पाऊस&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt; जिल्ह्यातील भोकर तालुक्यात आज अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कडक उन्हाने त्रासलेल्या भोकर वासियाना या पावसामुळे काही वेळ का असेना दिलासा मिळाला आहे. उमरी हिमायतनगर देगलूर या तालुक्यात आता ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा पावसानंतर उन्हाचा त्रास जास्त होतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वाशिम &amp;nbsp;जिल्ह्यात तापमान वाढले, शाळांच्या वेळेत बदल&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt; &amp;nbsp;जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उन्हाचा पारा44 ℃ पर्यंत गेल्याने उष्णतेच्या लाटेचा फटका लहान मुलांच्या आरोग्यावर बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळेच्या वेळेत बदल केला आहे. 29 एप्रिल पासून शाळा सकाळी 7ते 11 या वेळेत भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/19/6539b22d288cc6bff55fae0ed59102151776599518579339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/sangli/an-internal-conflict-erupted-within-the-ncp-35-office-bearers-submitted-their-resignations-to-the-city-district-president-what-is-the-real-issue-1420842</link><comments>https://marathi.abplive.com/news/sangli/an-internal-conflict-erupted-within-the-ncp-35-office-bearers-submitted-their-resignations-to-the-city-district-president-what-is-the-real-issue-1420842#respond</comments><pubDate>Sun, 19 Apr 2026 15:31:59 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुलदीप माने, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ सांगली ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/sangli/an-internal-conflict-erupted-within-the-ncp-35-office-bearers-submitted-their-resignations-to-the-city-district-president-what-is-the-real-issue-1420842</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सांगली: सांगलीत राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar) पक्षांतर्गत संघर्ष आणखी उफाळला आहे. महापालिका गटनेत्याच्या विरोधात संताप व्यक्त करत तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. अजितदादांच्या (NCP Ajit Pawar) निधनानंतर धाक राहिला नाही, मनमानी कारभार केल्याचा गंभीर आरोप थेट शहर जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्याचबरोबर मैनुद्दीन बागवान यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (NCP Ajit Pawar)&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli NCP: संतप्त झालेल्या ३५ शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी....&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सांगली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आणखी चिघळला आहे. पक्षाच्या प्रदेशकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचे नाव अधिकृत लेटरहेडवर आले असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचे नाव काढून अशोक मासाळ यांचे नाव घातले. या कारभारामुळे संतप्त झालेल्या ३५ शहर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे राजीनामे सुपूर्त केले आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli NCP: पक्षाचा आदेश डावलून अधिकृत...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रदेशकडून दोन जणांची नावे आली. त्या पत्रावर असलेले एक नाव गट नेत्याने परस्पर बदलले. यामुळे पक्षाची बदनामी होईल असा मेसेज जाईल असे सांगितले. मात्र, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर धाक राहिला नसल्यासारखे वागून त्यांनी मनमानी कारभार करून पक्षाचा आदेश डावलून अधिकृत नाव न घालता दुसरे नाव घालण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे गटनेते मैनुद्दीन बागवान यांची पदावरून हकालपट्टी करावी. याविरोधात पक्षात संतापाची लाट आहे. पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे दिले आहेत. याबाबत प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेत्यांशी आम्ही चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया पद्माकर जगदाळे यांनी दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli NCP: &amp;nbsp;अशोक मासाळे यांच्या निवडीवर आक्षेप&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ज्या अशोक मासाळे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली, त्यांच्यावरही जाधव यांनी निशाणा साधला. मासाळे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांकडे अर्ज केला होता. त्यांचा पक्षाशी कोणताही जुना किंवा थेट संबंध नाही. अशा व्यक्तीला संधी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली आहे. मोठी आर्थिक उचल घेऊन आपले नाव कापले गेल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असल्याचे सांगत, त्यांनी बागवान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangli NCP: वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेणार&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रकारानंतर दिगंबर जाधव कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची रितसर तक्रार दोन्ही जिल्हाध्यक्ष, नेते संजयकाका पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे करण्यात येणार आहे. गटनेत्यांनी पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. निवड प्रक्रियेच्या तोंडावर राष्ट्रवादीतील ही गटबाजी आणि भ्रष्टाचाराचे आरोप चव्हाट्यावर आल्याने पक्षश्रेष्ठी आता काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आणखी वाचा&amp;nbsp; - &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/sangli-ncp-ajit-pawar-group-dispute-over-swikrut-nagarsevak-selection-digambar-jadhav-allegations-against-mainuddin-bagwan-maharashtra-politics-1420782&quot;&gt;Sangli NCP: सांगलीमध्ये राष्ट्रवादीत 'स्वीकृत'वरून राडा! गटनेत्यांनी पद विकल्याचा ज्येष्ठ नेत्याचा खळबळजनक आरोप, थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार करणार, नेमकं काय घडलं?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/19/4caff0936d8d1949603f21219e38793717765929092621075_original.jpg" width="220"/></item></channel></rss>