<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Raigad Shivsena Congress Alliance: मोठी बातमी : शिंदेसेना आणि काँग्रेस एकत्र, रायगडमध्ये नवा पॅटर्न, म्हसळा नगरपंचायतीवर  झेंडा फडकताच सुनील तटकरेंचा फोटो हटवला!</title><atom:link href="https://marathi.abplive.com/raigad/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 15 May 2026 10:47:08 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप]]></title><link>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/raigad-raigad-bridge-carrying-a-truck-collapsed-in-aamnoli-4-to-5-villages-lost-contact-villagers-angry-1424041</link><comments>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/raigad-raigad-bridge-carrying-a-truck-collapsed-in-aamnoli-4-to-5-villages-lost-contact-villagers-angry-1424041#respond</comments><pubDate>Thu, 14 May 2026 14:24:12 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ रायगड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/photo-gallery/news/raigad-raigad-bridge-carrying-a-truck-collapsed-in-aamnoli-4-to-5-villages-lost-contact-villagers-angry-1424041</guid><description><![CDATA[रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/23b5c4d1867088ac4fca216646d386d617787488444711002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास]]></title><link>https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-a-20-year-old-youth-died-while-trekking-in-irshalwadi-a-group-of-7-people-had-come-from-dombivli-1423684</link><comments>https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-a-20-year-old-youth-died-while-trekking-in-irshalwadi-a-group-of-7-people-had-come-from-dombivli-1423684#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 20:54:34 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ रायगड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-a-20-year-old-youth-died-while-trekking-in-irshalwadi-a-group-of-7-people-had-come-from-dombivli-1423684</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;रायगड&lt;/strong&gt; : सध्या तरुणाईला ट्रेकिंगं वेड लागल्याचं पाहायला मिळतं, कधी मित्रांच्या ग्रुपसोबत तर कधी सोलो ट्रीप म्हणूनही तरुण एकटेच ट्रेकिंगसाठी जातात. अनेकदा गड किल्ल्यांवर, उंच टेकड्यांवर जाऊन ट्रेकिंगचा आनंद घेतात. मात्र, कधीकधी हेच ट्रेकिंग&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/tourist&quot;&gt; पर्यटकांच्या (Tourist)&lt;/a&gt; जीवावर बेतल्याच्याही घटना घडल्या आहेत. ट्रेकिंगसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणाचा &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/raigad&quot;&gt;रायगड (Raigad)&lt;/a&gt; जिल्ह्यातील इर्शाळवाडी परिसरात मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उष्माघात अथवा हृदयविकाराचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/dombivali&quot;&gt;डोंबिवली (dombivali)&lt;/a&gt; येथून 7 जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी इर्शाळवाडीत आला होता, त्यामधील रितेश कोणका या 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी परिसरात एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रितेश कोणका असं या तरुणाचे नाव असून तो आपल्या 6 मित्रांसोबत डोंबिवलीवरून ट्रेकिंगसाठी इर्शालवाडीला आला होता, येथील ट्रेकिंगदरम्यान त्याचा मृत्यू झाला. उष्माघात अथवा हृदयविकाराचा धक्क्याने त्याचं निधन झालं असावं, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. रितेश हा डोंबिवली पश्चिम कोपर परिसरातील रहिवाशी असूनतो एस.आय. कॉलेज डोंबिवली येथे शिक्षण घेत होता. या घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार प्रभारी पोलिस विशाल पवार करत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने युवकाचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/bharat-gogawale-reaction-after-pm-modi-appeal-of-gold-he-said-holds-the-gold-in-my-hand-viral-golden-boy-1423679&quot;&gt;सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/11/6fd2589f8afd8d625520e5244cd9d64417785129212571002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/bharat-gogawale-reaction-after-pm-modi-appeal-of-gold-he-said-holds-the-gold-in-my-hand-viral-golden-boy-1423679</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/bharat-gogawale-reaction-after-pm-modi-appeal-of-gold-he-said-holds-the-gold-in-my-hand-viral-golden-boy-1423679#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 20:10:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/bharat-gogawale-reaction-after-pm-modi-appeal-of-gold-he-said-holds-the-gold-in-my-hand-viral-golden-boy-1423679</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt;&lt;/strong&gt; : देशातील 5 राज्याच्या निवडणुकांच्या निकालानंतर काही दिवसांतच देशाचे पंतप्रधान &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/narendra-modi&quot;&gt;नरेंद्र मोदींनी (Narendra modi)&lt;/a&gt; आखाती देशातील युद्धाचा दाखला देत, महत्त्वाचं आवाहन केलंय. त्यामध्ये, नागरिकांनी देशासाठीच्या या लढाईत काही गोष्टी प्राधान्याने पाळायला हव्यात असे त्यांनी म्हटले. त्यासाठी, वर्षभर सोन्याचे &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gold&quot;&gt;दागिने (Gold)&lt;/a&gt; खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेलची बचत होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असे आवाहन मोदींनी केले. त्यावरुन, आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच, सराफ व्यापाऱ्यांनीही मोदींच्या आवाहनावर आपल्या भावना व्यक्त करताना, सराफ व्यापार क्षेत्रातील कारागिर, कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असे म्हटले. आता, मोदींच्या या आवाहनवर आपल्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने घालून फिरणारे मंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bharat-gogawale&quot;&gt;भरत गोगावले (Bharat gogawale)&lt;/a&gt; यांनीही प्रतिक्रिया दिलीय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;देशवासीयांना सोनं खरेदीबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर मंत्री भरत गोगावले यांनी अनोखी प्रतिक्रिया दिली असून आता जवळ आहे, त्यात वाढ होणार नाही. मी घरच्याही मंडळींना सांगितलं आहे, आता वाढ झाली तर तुम्ही मला विचारा? असं भरत गोगावले यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना म्हटले. तसेच, माझ्याकडे जे आहे ते आहे, पण मी तसं गळ्यात तोडे, बिडे, हातात कोपरा-ढोपऱ्यापर्यंत तसं काही माझ्याकडे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;सोन्याचं आकर्षण महिलांना असतं&lt;/h2&gt;
&lt;p&gt;घरातील मंडळींना सांगितल सद्या आता सोन्याची खरेदी करू नका, आता सोनं व्यापाऱ्यांची काही राहिलेली देणी आहेत ती पूर्ण करा. कारण, सोन्याचं महिलांना जास्त आकर्षक असतं, आम्हाला असायचं कारण नाही. माझ्याकडे हातात कडं, बोटात अंगठ्या आहेत, आता वाढ होणार नाही, इतरांसारख &amp;nbsp;आम्हाला सोन दाखवायची सवय नाही, असे म्हणत भरत गोगावलेंनी गोल्ड मॅन आणि सोनं परिधान करुन व्हायरल होणाऱ्यांबद्दलचं उदाहरण देऊन सांगितलं.&amp;nbsp;दरम्यान, पंतप्रधांनांनी अवाहन केलं तर अंगावरच सोनं सुद्धा घरी काढून ठेवण्याची तयारी माझी आहे, त्यात मोठं काही नाही. सोनं आहे म्हणून आमची ओळख नाही, पण अंगावरील नेपकीन आणि हातातील सोनं यामुळे भरतशेठ म्हणून ओळखलं जातं, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा&lt;/h2&gt;
&lt;p&gt;रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिंदे गटाच्या शिवसेनेचे शाहीद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला. आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वखुशीने राजीनामा दिला असल्याचं जंजीरकर यांनी स्पष्ट केलं. असं असलं तरी या घडामोडीमागे नेमकं काय कारण आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/jitendra-awhad-predicts-high-inflation-coming-shivsena-uddhav-thackeray-mp-arvind-sawant-also-angry-after-narendra-modi-appeal-gold-petrol-1423664&quot;&gt;आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/11/8d81a54cadb4748055d38e903b3b546217785104044391002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Mhasla Nagarpanchayat : रायगडच्या राजकारणात खळबळ! चार दिवसांतच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा; शिवसेनेवर वरिष्ठांचा दबाव की सुनील तटकरेंची राजकीय गुगली?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-mhasla-nagarpanchayat-chairman-shahid-janjirkar-resignation-sunil-tatkare-shivsena-congress-raigad-marathi-1423674</link><comments>https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-mhasla-nagarpanchayat-chairman-shahid-janjirkar-resignation-sunil-tatkare-shivsena-congress-raigad-marathi-1423674#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 19:10:25 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ रायगड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/raigad/raigad-mhasla-nagarpanchayat-chairman-shahid-janjirkar-resignation-sunil-tatkare-shivsena-congress-raigad-marathi-1423674</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Mhasla Shahid Janjirkar Resignation :&lt;/strong&gt; रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिंदे गटाच्या शिवसेनेचे शाहीद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला. आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वखुशीने राजीनामा दिला असल्याचं जंजीरकर यांनी स्पष्ट केलं. असं असलं तरी या घडामोडीमागे नेमकं काय कारण आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शाहीद जंजीरकर यांच्या या अचानक निर्णयामुळे रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सात नगरसेवकांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील शेडगे यांचा पराभव करून नगराध्यक्षपद मिळवले होते. मात्र, या विजयानंतर चारच दिवसात त्यांना पद सोडावे लागल्यानं (Mhasla Nagarpanchayat Shahid Janjirkar Resignation) शिवसेनेतील अंतर्गत दबाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय रणनीतीची चर्चा सुरू झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Mhasla Nagarpanchayat Election : दहा वर्षांनंतर राष्ट्रवादीची सत्ता उलथली&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;म्हसळा नगरपंचायतीच्या 17 सदस्यीय सभागृहात शिवसेनेला 9 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे गेली दहा वर्षे असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शाहीद जंजीरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केला. हा निकाल खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Raigad Political Twist : फोटो हटवल्यानंतर वाढली राजकीय चर्चा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सत्तांतरानंतर नगराध्यक्षांच्या दालनातून खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवून त्या ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे फोटो लावण्यात आले होते. या घटनेनंतर स्थानिक राजकारण अधिक तापल्याचं चित्र होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप जारी करून पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sunil Tatkare Strategy : तटकरेंची खेळी यशस्वी?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शाहीद जंजीरकर यांच्या राजीनाम्यामागे शिवसेनेच्या वरिष्ठांचा दबाव होता की सुनील तटकरे यांनी राजकीय समीकरणे बदलण्यात यश मिळवले, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Politics : रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;म्हसळा नगरपंचायतीतील ही घडामोड केवळ स्थानिक पातळीवरील बदल नसून रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मानले जात आहेत. आता नगराध्यक्षपदासाठी पुढे कोणाचे नाव समोर येते आणि या घडामोडींचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/raigad-shivsena-congress-alliance-at-mhasla-nagar-panchayat-nagaradhyaksha-election-maharashtra-politics-marathi-news-1423124&quot;&gt;&lt;strong&gt;Raigad Shivsena Congress Alliance: मोठी बातमी : शिंदेसेना आणि काँग्रेस एकत्र, रायगडमध्ये नवा पॅटर्न, म्हसळा नगरपंचायतीवर झेंडा फडकताच सुनील तटकरेंचा फोटो हटवला!&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/11/ee28e8b4c8305b84cd4ef5794bd5b793177850677390493_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी]]></title><link>https://marathi.abplive.com/news/raigad/sunetra-pawar-said-aditi-is-my-daughter-sunil-tatkare-also-praised-the-dcm-maharashtra-vahini-like-mamata-didi-and-jailalita-1423641</link><comments>https://marathi.abplive.com/news/raigad/sunetra-pawar-said-aditi-is-my-daughter-sunil-tatkare-also-praised-the-dcm-maharashtra-vahini-like-mamata-didi-and-jailalita-1423641#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 14:08:31 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ रायगड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/raigad/sunetra-pawar-said-aditi-is-my-daughter-sunil-tatkare-also-praised-the-dcm-maharashtra-vahini-like-mamata-didi-and-jailalita-1423641</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;रायगड:&lt;/strong&gt; आजचा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा आनंदाचा क्षण आहे, सर्वांच्या साक्षीने आज &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/raigad&quot;&gt;रायगडमधील (Raigad)&lt;/a&gt; विकासकामांचे भूमिपूजन झाले असे म्हणत &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sunetra-pawar&quot;&gt;सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)&lt;/a&gt; यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. अजित दादांनंतर मला येथील विकासकामाच्या कार्यक्रमासाठी बोलवून जो पायंडा ठेवलाय, तो पुढे सुरूच राहील असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. रोहामधील विकासकामांमधून तरुणांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येथे अदिती माझी मुलगी म्हणून काम पाहते आहे, दादानंतर मी जबाबदार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिल. दादांसारखेच माझं देखील तटकरे कुटुंबावर तितकेच प्रेम राहील, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. तर, सुनेत्रा पवार यांची संपूर्ण भारतात वहिनी म्हणून ओळख होणार आहे, असे भाकीत &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sunil-tatkare&quot;&gt;सुनिल तटकरे (Sunil Tatkare)&lt;/a&gt; यांनी आपल्या भाषणात केले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;रायगड हा केवळ जिल्हा नाही तर ही शिवराज्याभिषेक झालेली पवित्र भूमी आहे, कोकण म्हणजे साक्षात देवभूमी कष्टाळू माणसाने घडवलेली ही भूमी आहे. दादांचे कोकणावर विशेष जास्त प्रेम राहिले, कोकण हा विकासाचा महाराष्ट्राचा महत्त्वाचा कणा आहे. अजित दादा आणि मी सहलीला जाण्यासाठी निघालो तरी पहिला प्राधान्य आमच कोकणात असायचे, असे म्हणत जुन्या आठवणींना उजाळा देत सुनेत्रा पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात सुनेत्रा पवार आणि अजित दादांच्या कामाचं भरभरुन कौतूक केलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;देशातील पहिल्या वहिनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;रायगड जिल्ह्यातील विकासावर भाष्य करताना, भविष्यात रायगडमध्ये येणारे पर्यटक गोव्याला विसरुन कोकणात येतील असे प्रकल्प जिल्ह्यात उभे राहतील, असे सुनिल तटकरे यांनी म्हटलं. तसेच, तामिळनाडूतील जयललीता, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करीत भारतात पहिल्या वहिनी म्हणून सुनेत्रा पवार यांची ओळख निर्माण होईल, असे भाकितगी तटकरे यांनी आपल्या भाषणात केलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;अजित दादांच्या उपस्थितीशिवाय रोहा शहरातील कोणतेच काम झाले नव्हते, अजित दादा विकासाभिमुख नेतृत्व म्हणून महाराष्ट्राने अनुभवले. &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाने वसंतदादा पाहिले, दादा पाहिले आता विकासदृष्टी ठेवणाऱ्या वहिनी काम पाहतील. आज तुमचं स्वागत करताना एका डोळ्यात अश्रू आहेत, असे भावनिक उद्गारही तटकरे यांनी काढले.कोकणातील निसर्गचक्री वादळाचा तडाखा बसला, त्या काळात अजित दादांनी मदत करण्याच्या कामांचा तडाखा लावला होता. दादांनी रेवस रेड्डी, करंजा येथील कामाच्या बाबतीत पाठपुरावा केला. राज्याच्या हिताच्या प्रकल्पाचा दादा नेहमीच आढावा घ्यायचे. जात पात न ठेवणारा नेता म्हणजे अजित दादा असं राज ठाकरे म्हणाले होते, दादांसारखे मनमिळाऊ आणि हसवणारे नेते होणे नाही. बारामती हे रोल मॉडेल असून देशातील पहिले मॉडेल असल्याचा उल्लेख अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वी केल्याचंही सुनील तटकरेंनी म्हटलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अजित दादांची आठवण (Ajit pawar memmories)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;आम्ही रात्री 2 वाजता बारामतीमध्ये फिरत होतो तेव्हासुद्धा झाडांना पाणी घालण्याचे काम सुरू होते. त्यातून दादांचा धाक दिसत होता. दादा आर्थिक शिस्तीचे पालन करायचे, विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच काटेकोरपणे राहायचे. अजित दादांनी दिवेआगर येथील मूर्ती चोरी प्रकरण त्वरीत हाताळले, आज तशीच मूर्ती पुन्हा सर्वांसाठी आहे. &lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; जिल्ह्यात दादांच्या नेतृत्वाखाली यश मिळवता आले, वाहिनीच्या हस्ते आज झालेली विकासकामे ही खरं तर सुरुवात आहे. राज्याच्या आणि देशाच्या पहिल्या वहिनी या सुनेत्रा पवार आहेत, असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/pm-modi-somnath-attend-amrit-mahotsav-reached-gujarat-somnath-temple-inauguration-75th-anniversary-marathi-news-1423627&quot;&gt;पंतप्रधान मोदींची सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थिती, मंदिरात विधिवत पूजा करत 11 तीर्थक्षेत्रांतील पाण्याने कुंभाभिषेक&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/11/667a8ad79c9246f51893d7f9ca80434617784887006561002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sunil Tatkare On Sunetra Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/sunil-tatkare-react-on-jay-pawar-statment-of-sunetra-pawar-cm-post-ncp-maharashtra-politics-1423614</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/sunil-tatkare-react-on-jay-pawar-statment-of-sunetra-pawar-cm-post-ncp-maharashtra-politics-1423614#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 11:34:46 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/sunil-tatkare-react-on-jay-pawar-statment-of-sunetra-pawar-cm-post-ncp-maharashtra-politics-1423614</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Sunil Tatkare On Sunetra Pawar:&lt;/strong&gt; अजितदादांनी (Ajit Pawar) एकदा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वच बारामतीकरांची इच्छा होती. आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तसे कष्ट घेत आहेत. मला वाटतं सुनेत्रा पवारच 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीमधून उभ्या राहतील आणि आता आमच्या सर्वांची इच्छा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) केलं होतं. जय पवारांच्या या विधानावर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील जय पवारांच्या विधानावर भाष्य केलं आहे. (Jay Pawar On Sunetra Pawar)&lt;/p&gt;
&lt;p&gt;उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज &lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी सुनील तटकरेंना जय पवारांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारला. यावर एक नेतृत्व मनातलं तयार व्हावं. यातही प्रत्येकाला वाटतं त्या भावनेतून जय पवार यांनी हे विधान केलं असावं. मनातील इच्छा खूप आहेत. परंतु राजकीय वास्तव्य समजून घेऊन आम्ही काम करत आहोत. आमचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएमधून पुढे काम करुन वाटचाल करणार आहे, असं सुनील तटकरेंनी सांगितले. (Sunil Tatkare On Sunetra Pawar)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;रोहित पवार काय म्हणाले? (Rohit Pawar On Jay Pawar)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;जय पवारांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती. अजित दादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि रस्त्यावरची लढाई लढून 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी दादांची इच्छा होती. मला असं वाटतं की, या राज्यात भाजपसोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावाच लागेल, असे म्हणत राष्ट्रवादी रोहित पवार यांनी जय पवार यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. जर दादांच्या शेवटच्या चार महिन्यांचे वक्तव्य बघितले तर दादा भाजपचा विरोधच करत होते. जर आपण कुणी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघत असाल तर भाजपचा विरोधच करावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी आणि जय पवार यांना भाजपला विरोध केल्याशिवाय मुख्यमंत्री होता येणार नाही, असे रोहित पवार यांनी सूचवले.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=1w3-AtQzLqAnK-1H&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातमी:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/jay-pawar-said-sunetra-pawar-will-be-the-chief-minister-in-2029-rohit-pawar-first-reaction-first-oppose-bjp-for-cm-baramati-1423178&quot;&gt;Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/11/165393e82ad0f5be58d4b3dd140815fe1778479420883987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[एका बाजुला उन्हाचा चटका, तर दुसऱ्या बाजुला अवकाळीचा फटका, पुणे-बंगळुरु महामार्गावर नदीचं स्वरुप, शेतकरी चिंतेत]]></title><link>https://marathi.abplive.com/news/raigad/maharashtra-rain-news-change-in-the-state-weather-conditions-unseasonal-rains-reported-in-various-locations-1423420</link><comments>https://marathi.abplive.com/news/raigad/maharashtra-rain-news-change-in-the-state-weather-conditions-unseasonal-rains-reported-in-various-locations-1423420#respond</comments><pubDate>Sat, 9 May 2026 20:29:51 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ रायगड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/raigad/maharashtra-rain-news-change-in-the-state-weather-conditions-unseasonal-rains-reported-in-various-locations-1423420</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Rain News :&lt;/strong&gt; &amp;nbsp;राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. काही भागात कडाक्याची उष्णता जाणवत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. कोकणासह, पश्चिम &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; आणि विदर्भात पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;रायगड जिल्ह्यात वादळी पावसाचा एक बळी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; जिल्ह्यात वादळी पावसाचा एक बळी गेला आहे. तळा तालुक्यात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कर्नाळा फळशेत गावात घडली आहे. वेदांत जनार्दन भोसले वय 14 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. अवकाळी पाऊस आल्यानं सामानाची आवराआवर करत असताना वीज कोसळली. या घटनेमुळं कर्नाळा फळशेत गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते- नाले पावसाने तुडुंब भरले आहेत. वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यावसायिक व नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दुपारी कडाक्याचे ऊन व सायंकाळी अवकाळी पाऊस. मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पुणे-बंगळुरु महामार्गाला नदीचे स्वरुप, महामार्गावर पाच किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; बंगळुरु महामार्गाला कराड तालुक्यातील उंब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. या महामार्गावरील वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करात असताना दिसत आहे. लहान वाहने अर्धी पाण्यात बुडत होती. काही वेळापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळं महामार्गावर पाच किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड उंब्रज कासेगाव या ठिकाणी सुरु असल्या रस्त्याच्या कामामुळं व ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा प्रत्यय आजच्या पावसाने आला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास मेघ दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागात कुठं हलक्या तर कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt;च्या लाखनी तालुक्यातील पालांदूर इथं वादळी वाऱ्यासह आलेल्या या जोरदार पावसाचा चांगलाच परिणाम बघायला मिळाला. परंतु इथं आठवडी बाजार असल्याने सायंकाळच्या सुमारास आलेल्या या पावसाचा भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनाही याचा जबर फटका बसला. अचानक आलेल्या या पावसानं भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची चांगलीचं तारांबळ उडाली. मका पिकाची आणि भात पिकाची मळणी केल्यानंतर वळवायला ठेवलेल्या मका आणि धान या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात ओले झाल्यानं त्याला फटका बसण्याची चिंता आता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. तर, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यानं याचा नागरिकांना फटका बसलाय.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सिंधुदुर्गात अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सिंधुदुर्गात अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील येत आहे. यामुळं &lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt;ातील वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यात आंबा, काजू आणि केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काढणीवर आलेल्या आंबा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी आंबा उत्पादन केवळ दहा टक्के उत्पादन आहे. त्यात अशा प्रकारे अचानकपणे आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्याची झाड तुटून पडली असून आंबे पडून वाया गेले आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गोवा राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गोवा राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळला. हवामान विभागाने आज आणि उद्या गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. गोवा राज्यात विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत अवकाळी पाऊस कोसळला. मात्र उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/09/37d2bd6de6d8ecee9af7f3d35c298ed11778337927905339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Vikas Gogawale: 'गद्दारीचं काम कोणी करू नका, तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा'; विकास गोगावलेंचा थेट इशारा]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/vikas-gogawale-warning-to-shiv-sainik-let-no-one-engage-in-acts-of-betrayal-your-path-is-clear-raigad-maharashtra-politics-1423347</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/vikas-gogawale-warning-to-shiv-sainik-let-no-one-engage-in-acts-of-betrayal-your-path-is-clear-raigad-maharashtra-politics-1423347#respond</comments><pubDate>Sat, 9 May 2026 10:18:31 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/vikas-gogawale-warning-to-shiv-sainik-let-no-one-engage-in-acts-of-betrayal-your-path-is-clear-raigad-maharashtra-politics-1423347</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Vikas Gogawale:&lt;/strong&gt; बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले (Vikas Gogawale) यांनी संघटनेशी गद्दारी करणाऱ्या शिवसैनिकांचे कान टोचले आहेत. मला सगळ्या बातम्या असतात, आम्हाला काही समजत नाही अस समजू नका, अस सांगताना उगाचच आम्हाला आमच्या रुद्रावतारात यायला लावू नका, असा इशारा विकास गोगावले यांनी गद्दारी करणाऱ्यांना दिला आहे. गद्दारीचं काम कोणी करू नका, तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे, असा बाहेरचा रस्ता दाखवणारा टोकाचा सल्ला देखील विकास गोगावले यांनी संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना दिला आहे. संघटनेवर कोण रोष काढत असेल तर खपवून घेणार नाही, असा आक्रमक इशारा देखील गोगावले यांनी दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Vikas Gogawale: नेमकं काय म्हणाले विकास गोगावले?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विकास गोगावले म्हणाले की, काही जणांना सांगा की, माझ्याकडे सगळ्या बातम्या असतात, कोण कोणाशी काय बोलत आहे? कोण कुठे काय करत आहे? हे सगळं विकास गोगावले यांना माहिती आहे. असं कोणी समजू नका की, आम्हाला काही कळत नाही. आम्हाला माहिती आहे की, मांजर दूध पिते. परंतु, आम्ही शांत बाजूने जात असतो. म्हणून कार्यकर्त्यांना खास करून विनंती आहे की, उगाचच आम्हाला आमच्या रुद्रावतारात यायला लावू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. संघटनेचे काम करा. कुठेही गद्दारीचे काम करू नका.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जर तुम्हाला जमत नसेल तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे आणि आमचा मार्ग आम्हाला मोकळा आहे. कारण एखादा कार्यकर्ता जो झटून काम करत आहे आणि त्या कार्यकर्त्याला कोणी व्यत्यय आणणार असेल तर माझ्यासारखा नालायक तुम्हाला या जगात कोणी भेटणार नाही. संघटनेचे काम करताना आदरणीय बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे की, पहिली आपली संघटना. संघटना हे आपलं पोट आहे हे लक्षात ठेवा. संघटनेवर कुणी रोष काढत असेल तर ते आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Raigad News: महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, महाड तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेल्या खरवली काळीज ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खरवली काळीज ग्राम पंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी आपल्या शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. &lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी म्हामुणकर यांच्या हातात भगवा झेंडा देत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार येथे एकामागोमाग एक मोठे धक्के शिवसेनेने राष्ट्रवादीला दिले आहेत. काळीज खरवली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातून जाणे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-unseasonal-rain-roof-sheets-blown-off-houses-in-satara-ozarde-waterfall-starts-flowing-in-summer-rain-in-buldhana-and-washim-as-well-1423339&quot;&gt;Maharashtra Unseasonal Rain: अवकाळीचा तडाखा! साताऱ्यात घरांचे पत्रे उडाले, ओझर्डे धबधबा भर उन्हाळ्यात प्रवाहित, बुलढाणा, वाशिममध्येही पावसाची जोरदार बॅटिंग&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/09/8f1e702c12e4772446feb0fb715cadf71778301958722923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[राज्यातील वातावरणात मोठा बदल! अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज काय? ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-weather-news-major-change-in-the-state-s-weather-unseasonal-rains-accompanied-by-gusty-winds-lash-several-regions-1423151</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-weather-news-major-change-in-the-state-s-weather-unseasonal-rains-accompanied-by-gusty-winds-lash-several-regions-1423151#respond</comments><pubDate>Thu, 7 May 2026 17:17:25 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-weather-news-major-change-in-the-state-s-weather-unseasonal-rains-accompanied-by-gusty-winds-lash-several-regions-1423151</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Rain weather News :&lt;/strong&gt; राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच आज राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तळकोकणात सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर सातारा, नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, फोंडा, करुळ सह कणकवली, वैभववाडी &amp;nbsp;तालुक्याच्या भागात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसासाठी येलो अलर्ट पावसाचा जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे, बोरगाव, नाग&lt;a title=&quot;ठाणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/thane&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;ठाणे&lt;/a&gt;, शहरातील उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची चांगलीच उडाली तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून साताऱ्यात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत होता. आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt;च्या दक्षिण भागात मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात मुसळधार पावसाची बरसात सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणे आणि परिसराला झोडपून काढलं आहे. अशातच एका घराचा पत्रा हाय टेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असून नागरिक भयभीत झाले आहेत. वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात ही घटना घडलीय. घराचा पत्र आहे टेन्शन वायरमध्ये अडकताच जीव वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांची धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन हीच प्रवाह खंडित करावा अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नांदेडच्या माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, उन्हाळी पिकांचे नुकसान तर लग्नकार्यात अडथळा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;च्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं आहे. आजच्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः या भागात उन्हाळी तीळ अन भुईमुंग पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, या दोन्ही पिकांसह हळदीला देखील या पावसाचा फटका बसलाय. त्याचबरोबर आज अनेक आयोजित लग्नसोहळ्याला या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसलाय. त्यामुळे ऐनवेळी वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल झाले. आजच्या पावसाने माहूर सह शेजारच्या किनवट तालुक्यात दाणादाण उडवली आहे. अचानक आलेल्या या वावटळीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला हवेत प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरल्यामुळे शहरात काहीकाळ &amp;nbsp;दृश्यमानता कमी झाली होती नागरिकांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/07/956e0bafb0332d87b12cc96912606d051778154072791339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Raigad Shivsena Congress Alliance: मोठी बातमी : शिंदेसेना आणि काँग्रेस एकत्र, रायगडमध्ये नवा पॅटर्न, म्हसळा नगरपंचायतीवर  झेंडा फडकताच सुनील तटकरेंचा फोटो हटवला!]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/raigad-shivsena-congress-alliance-at-mhasla-nagar-panchayat-nagaradhyaksha-election-maharashtra-politics-marathi-news-1423124</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/raigad-shivsena-congress-alliance-at-mhasla-nagar-panchayat-nagaradhyaksha-election-maharashtra-politics-marathi-news-1423124#respond</comments><pubDate>Thu, 7 May 2026 14:12:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश म्हाप्रळकर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/raigad-shivsena-congress-alliance-at-mhasla-nagar-panchayat-nagaradhyaksha-election-maharashtra-politics-marathi-news-1423124</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Raigad Shivsena Congress Alliance in Raigad:&lt;/strong&gt; &lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt;च्या म्हसळा नगरपंचायतीवर अखेर &amp;nbsp;शिवसेनेचा भगवा फडकला आहे. म्हसळा नगरपंचायतीवर (Mhasla Nagarpanchayat) आज नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली यामध्ये 17 पैकी 9 जागांवर शिवसेनेला (Shivsena) बहुमत मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीची या निवडणुकीत पीछेहट झाल्यामुळे सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. गेल्या दहा वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती. मात्र, या सत्तेला मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) त्यांनी सुरुंग लावत सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून जंजिरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे हे रिंगणात होते. (Maharashtra Politics news)&lt;/p&gt;
&lt;p&gt;आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीत देखील श्रीवर्धन (Shrivardhan) मतदार संघात शिंदे शिवसेनेची ताकद अधिकच वाढत असल्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना&amp;nbsp; असा संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. या विजयाच्या निमित्ताने राष्ट्रवादीला शिंदे शिवसेनेकडून धोबीपछाड मिळाला आहे. म्हसळा नगरपंचायत परिसरात आज लागलेल्या निकालानंतर &amp;nbsp;शिंदे शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Raigad News: सत्ता स्थापन होताच नगराध्यक्षांच्या केबिनमधील सुनिल तटकरे यांचा फोटो हटवला&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;म्हसळा नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्तांतरानंतर शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या केबिनमधील खासदार सुनिल तटकरे यांचा फोटो हटवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर A R अंतुले यांचे फोटो लावले. &amp;nbsp;म्हसळा नगर पंचायतीमधील हा पराभव अदिती तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. दोन दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्हीप मोडणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई करु, असा इशाराही दिला होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/nLhlGCHMnQo?si=qCi9p9NxwPwlywje&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/ncp-rajya-sabha-candidates-after-sunetra-pawar-state-women-commission-rashtavadi-mahila-pradesh-adhyksha-maharashtra-politics-marathi-news-1423111#google_vignette&quot;&gt;सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाची पदं भरणार; महिला आयोग, प्रदेशाध्यक्षपदासाठी सहा नावं चर्चेत&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/07/280e72fa3640460a4e8a4739ca1aa67f1778142929744954_original.jpg" width="220"/></item></channel></rss>