<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम</title><atom:link href="https://marathi.abplive.com/politics/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 15 Jul 2026 22:33:53 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/sudhir-mungantiwar-says-otherwise-public-trust-in-the-leaders-will-diminish-stated-mentioning-cm-devendra-fadnavis-name-1431923</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/sudhir-mungantiwar-says-otherwise-public-trust-in-the-leaders-will-diminish-stated-mentioning-cm-devendra-fadnavis-name-1431923#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 21:47:58 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनील दिवाण, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/sudhir-mungantiwar-says-otherwise-public-trust-in-the-leaders-will-diminish-stated-mentioning-cm-devendra-fadnavis-name-1431923</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;सोलापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/solapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सोलापूर&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही वर्षात अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेत येणार असून महायुती सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर दौऱ्यावर आलेले भाजप नेते &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sudhir&quot;&gt;सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar)&lt;/a&gt; यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं आहे, आता महायुतीत कुणीही येणार नाही. त्यामुळे, राष्ट्रवादी &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/ncp&quot;&gt;शरद पवारांचा पक्ष (NCP)&lt;/a&gt; महायुतीत येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सुधीर भाऊ मुनगंटीवार आज सपत्नीक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्ष नेत्याचे काम करीत असल्याची टोलेबाजी त्यांच्यावर होत असताना आज नेमके काय बोलणार याची उत्सुकता पत्रकारांना होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या शैलीत टोलेबाजी केली.&amp;nbsp;राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते असून त्यांनी 15 दिवसांपूर्वी शरद पवार यांची एनसीपी हा भाजपसोबत असणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता, त्यानंतर पुन्हा अशा चर्चा सुरू झाल्या असतील, आणि 15 दिवसांत तसं झाल्यास जनतेच्या मनात नेत्यांबद्दल विश्वास उरणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे म्हटले.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;एकनाथ शिंदेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रश्नच येत नाही&lt;/h2&gt;
&lt;p&gt;राजकारणात महत्त्वकांक्षा असणे गैर नाही आणि ही महत्त्वाकांक्षा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये असते. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, मोठा व्हावा असे वाटत असते आणि यात काहीही गैर नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर मुनगंटीवार यांनी भूमिका मांडली. एकनाथ शिंदे हे भाजपचे मित्र असून भाजप विरोधात असताना सत्ता सोडून ते भाजप सोबत आले. त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रश्नच येत नाही आणि तसे असेल तर ते जनतेलाही खपणार नाही, अशा स्पष्ट शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; यांची पाठराखण केली. राजकीय क्षेत्रात कोणीच कोणाचे महत्त्व कमी करू शकत नाही, नेत्याच्या चुकांमुळे पक्षाचे महत्त्व कमी होते. मात्र, जोपर्यंत तो नेता जनतेत आहे, तोपर्यंत त्याचे महत्त्व कमी होत नसते, असे म्हणत एकप्रकारे सुधीर मुनगंटीवारांनी काही नेत्यांना टोला लगावला.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;मंत्रिमंडळ विस्तारावरही केलं भाष्य&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल याची माहिती राज्यातल्या कोणत्याही भाजपच्या लहान कार्यकर्त्यापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत कोणीही सांगू शकत नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या असतील तर, 75 टक्के हा विस्तार आता होणार नाही हे मी अनुभवाने सांगतो असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा फेटाळल्या आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/5e95fadf8ae4f88dc90f11469b6a7aa817841322539421002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती  हो तत्परता]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/agriculture-minister-dattatray-bharne-avoided-amol-mitkari-but-answered-mla-ravi-rana-call-farmers-agitation-buldhana-1431919</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/agriculture-minister-dattatray-bharne-avoided-amol-mitkari-but-answered-mla-ravi-rana-call-farmers-agitation-buldhana-1431919#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 20:34:11 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ निलेश बुधावले, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/agriculture-minister-dattatray-bharne-avoided-amol-mitkari-but-answered-mla-ravi-rana-call-farmers-agitation-buldhana-1431919</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;&lt;/strong&gt; : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा दिवंगत &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/ajit-pawar&quot;&gt;अजित पवारांचे (Ajit pawar)&lt;/a&gt; निकटवर्तीय असलेले अमोल मिटकरी सध्या पक्षात साईडलाईन झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल त्यांनी थेट नाराजी बालून दाखवली. एकीकडे राज्यात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केल्याचं सांगत महायुती सरकार आणि कृषीमंत्री लोकांपर्यंत पोहोचत आहेत. शेतकऱ्यांसाठी हे सरकार तत्पर असल्याचं सांगत आहेत. मात्र, एका शेतकरी आंदोलनातून दत्तात्रय भरणेंना &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/amol-mitkari&quot;&gt;अमोल मिटकरींसह (Amol mitkari)&lt;/a&gt; अकोल्यातील शेतकऱ्यांनी फोन लावला होता. मात्र, कृषीमंत्र्यांना ना त्यांचा फोन घेतला, ना नंतर फोन केला. त्यावरुन, मिटकरींनी थेट नाराजी व्यक्त केली. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांचा पक्षातील मंत्र्यालाच घरचा आहेर दिला आहे. कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांचा आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना एक न्याय तर भाजपच्या आमदारांसाठी वेगळा न्याय असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. शेतकरी आंदोलनातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून कृषीमंत्री दत्तमामा भरणे यांच्याशी आपण 4 वेळा संपर्क साधला. पण, कोणताही प्रतिसाद मंत्र्यांनी दिला नाही दुसरीकडे भाजप आमदार रवी राणा यांनी संपर्क करताच तत्काळ तत्परता दाखवल्याचा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन त्यांनी मनातील खंत बोलून दाखवली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;धन्यवाद आदरणीय दत्तात्रय भरणे साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून शेतकरी आंदोलनातून याच दिवशी आपल्याला चार ते पाच वेळा संपर्क केल्यावर आपण ना कॉल उचलले ना परत अकोल्यातील शेतकरी व त्याचे काय झाले याबद्दल कॉल करून साधी विचारपूस केली. मात्र, आमदार रवी राणा यांच्याबद्दल किती हो तत्परता दाखवली. मानल तुम्हाला घरकी मुर्गी दाल बराबर, असे म्हणत अमोल मिटकरींनी आपला दत्तात्रय भरणेंच्या कृतीवर आपला रोष व्यक्त केला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अकोल्यातली सोयाबीन बियाणांचा प्रश्न विधानसभेत&lt;/h2&gt;
&lt;p&gt;दरम्यान,&lt;a title=&quot;अकोला&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/akola&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;अकोला&lt;/a&gt; जिल्ह्यात हजारो एकरावर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. तर काही ठिकाणी सोयाबीनसोबतच तूर आणि कपाशी बियाण्यांना साधा अंकूरही फुटला नसल्याचं समोर आलं. याला कारण ठरलंय पेरलेल्या बियाण्यांचा निकृष्ट दर्जा. त्यावरून भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/ajit-dada-birth-anniversary-22-july-officially-celebrated-included-list-of-government-programs-maharashtra-news-1431913&quot;&gt;Ajit Pawar : अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/47fe5157c9648fd7c791c036d4721e5c17841278247931002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/mumbai/uddhav-thackeray-shivsena-uddhav-thackeray-held-a-meeting-with-14-corporators-from-nashik-at-his-residence-matoshree-1431904</link><comments>https://marathi.abplive.com/news/mumbai/uddhav-thackeray-shivsena-uddhav-thackeray-held-a-meeting-with-14-corporators-from-nashik-at-his-residence-matoshree-1431904#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 17:34:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ वेदांत नेब ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/mumbai/uddhav-thackeray-shivsena-uddhav-thackeray-held-a-meeting-with-14-corporators-from-nashik-at-his-residence-matoshree-1431904</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Uddhav Thackeray :&lt;/strong&gt; &amp;nbsp;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील मातोश्री निवासस्थानी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील 14 नगरसेवकांची बैठक घेतली. &amp;nbsp;नगरसेविका मंगला आढाव या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्या बैठकीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र रोहन आढाव यांनी बैठकीला उपस्थित होते. मला नाशिककरांचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी पडणार नाहीत, याचा मला कायम विश्वास आहे, असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी &amp;nbsp;बैठकीत बोलताना व्यक्त केले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;काही खासदार पक्ष सोडून गेले, मात्र नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही खासदार पक्ष सोडून गेले, मात्र नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिकचे नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच मी &lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt;ला कुंभमेळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी येणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी नगरसेवकांना दिली. वाईट काळ निघून जाईल आणि चांगला काळ नक्कीच येईल, असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=YpmQCPMxC9egUBct&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/fb1a6e41412343a03179c7abc9a3ea411784117055369339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Vinayak Raut: विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/big-blow-tp-vinayak-raut-possibility-of-arrest-before-the-july-23-hearing-no-protection-granted-by-the-court-case-about-girija-raut-harassment-allegations-maharashtra-politics-1431897</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/big-blow-tp-vinayak-raut-possibility-of-arrest-before-the-july-23-hearing-no-protection-granted-by-the-court-case-about-girija-raut-harassment-allegations-maharashtra-politics-1431897#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 16:07:51 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अक्षय भाटकर, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/big-blow-tp-vinayak-raut-possibility-of-arrest-before-the-july-23-hearing-no-protection-granted-by-the-court-case-about-girija-raut-harassment-allegations-maharashtra-politics-1431897</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुंबई: शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांची सून गिरिजा राऊत (Girija Raut) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत (Vinayak Raut) आणि गीतेश राऊत (Gitesh Raut) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता, मात्र या अर्जावर मुख्य सुनावणी होईपर्यंत त्यांना न्यायालयाकडून कोणतेही अंतरिम संरक्षण मिळालेले नाही.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Vinayak Raut: &amp;nbsp;पोलीस कधीही घेऊ शकतात ताब्यात&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विनायक राऊत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुख्य सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे. परंतु, २३ जुलैपर्यंत न्यायालयाचे कोणतेही संरक्षण नसल्यामुळे, पोलीस चौकशीसाठी विनायक राऊत यांना त्यापूर्वी कधीही ताब्यात घेऊ शकतात किंवा त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकतात. यामुळे २३ तारखेच्या महत्त्वाच्या सुनावणीआधीच राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांच्या पती, सासऱ्यांसह कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर एकूण 7 जणांविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अघोरी कृत्य आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा फिरोज शेख याला अटक करण्यात आली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फिरोज शेखला कोठडीत आहे. तर अटकपूर्व जामीनावर मुख्य सुनावणी २३ जुलैला होणार असून २३ तारखेपर्यंत विनायक राऊत यांना न्यायालयाचे संरक्षण नसल्याची माहिती आहे, पती गितेश राऊत यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास अक्षम असल्याने अघोरी उपाय केले गेल्याचा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे. तर विनायक राऊतांनी सर्व आरोप फेटाळून लावत सुनेने 12 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय? (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनीमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो.ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्या सोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला होता. त्याबाबत मी त्याला विचारले की तू असा का वागत आहेस, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी त्याने मला मेंटल कनेक्ट होणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो असे सर्व बोलून मला टाळू लागला. ऊटीवरून मुंबईला आल्यानंतर गावी होणा-या आमच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आम्ही मुळगावी - तळगाव, मालवण येथे जाण्यास निघालो. त्यावेळी आम्ही पालीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. त्यावेळी गितेश हा गाडीतून उतरून पुढे चालू लागला. मी साडी घातल्याने व अंगावर दागिने असल्याने मला चालण्यास उशीर होऊ लागल्याने त्याने मला सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसमोर तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही असे सर्व बोलून गलीच्छ भाषेत अपमानित केले होते. प्रत्येक वेळेस गितेशने कधीही भांडण सुरु केल्यास आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ-काळ, माझ्या भावना ह्याचा कसलाही विचार न करता त्याचं मनशांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले आहेत, असा धक्कादायक आरोप गिरीजा राऊत यांनी केले आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो- (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सन 2018 मध्ये मी व गितेश राऊत तसेच त्यांचा मित्र महेक नंदू व त्याची पत्नी प्रियांका नंदू असे ऑस्ट्रेलिया येथे फिरण्यास गेलो होतो. त्यावेळी सुद्धा गितेश राऊत हा माझ्या जवळ आला नाही आणि मी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता त्याने मला शिवीगाळ करीत जबर मारहाण केली होती. त्यावेळी आमच्यात शारीरिक संबंधांवरून वाद झाले. तू मला हाथ लावशील तर विधवा होशील, अशी धमकी देऊन, मला मारून, ते माझ्याशी खूप भांडले. सदर वेळी त्यांनी मला उपाशी ठेवून आणि मला वाईट वागणूक देऊन प्रचंड छळ केला. शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की, तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो, भारतात सेक्स करायला तो comfortable नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का मला असा कसा हाथ लावतेस तू? &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;च्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकू जाईल. तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा, इकडे आपण काही करू शकत नाही, खाली रवी दादाला (मदतनीस)सगळं ऐकू जाईल, असंही गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटलं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;विनायक राऊतांनी सगळे आरोप फेटाळले- (Vinayak Raut On Girija Raut)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. या नोटिशीमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे, अशी मागणीही गिरीजा राऊत यांनी केली होती. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=YEGlokRbCM7LEHgJ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/b96b08ba7be1e1b4bf567fbd01ff2ac117841118440731075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[NCP Sharad Pawar : शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/ncp-sharad-pawar-party-update-operation-tutari-break-delimitation-bill-marathi-news-1431894</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/ncp-sharad-pawar-party-update-operation-tutari-break-delimitation-bill-marathi-news-1431894#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 15:51:38 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सोमेश कोलगे ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/ncp-sharad-pawar-party-update-operation-tutari-break-delimitation-bill-marathi-news-1431894</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही खासदार (NCP Sharad Pawar) फुटतील अशी चर्चा सुरू असताना मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये फूट पडणार नाही, ऑपरेशन तुतारीला सध्या ब्रेक लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार फुटतील अशी चर्चा होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडण्यात यश मिळवलं. त्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा डोळा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांवर आहे, अशी चर्चा सुरू झाली. आगामी अधिवेशनात संसदेमध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्यात येणार आहे. त्यासाठी भाजपकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू असल्याची माहती आहे. त्यामुळेच शरद पवारांकडे असलेल्या खासदार फोडण्यात येतील अशी चर्चा होती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटणार नाहीत, शिवसेनेला त्यांचे खासदार फोडण्यात काही रस नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Delimitation Bill Politics : महाविकास आघाडीमध्ये गोंधळ&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंदर्भातील विधेयकावरून महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचं पाहायला मिळालं. खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना, डिलिमिटेशन विधेयकात 50 टक्के जागावाढीची मर्यादा ठेवली गेल्यास त्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये अंतर्गत चर्चा आणि फोनाफोनी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बिल येणार असेल तर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊत म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/chhaya-kadam-shared-aashadhi-ekadashi-vaari-experience-shared-photo-and-video-1431886&quot;&gt;&lt;strong&gt;Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/6fc28d428b9eb9ce1e85d65a44a03cdc178411087171893_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?]]></title><link>https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-thackeray-group-mp-sanjay-raut-nagpur-appreciate-bjp-leader-chandrashekhar-bawankule-1431888</link><comments>https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-thackeray-group-mp-sanjay-raut-nagpur-appreciate-bjp-leader-chandrashekhar-bawankule-1431888#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 15:04:49 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ नागपूर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-thackeray-group-mp-sanjay-raut-nagpur-appreciate-bjp-leader-chandrashekhar-bawankule-1431888</guid><description><![CDATA[&lt;p&gt;Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;चंद्रशेखर बावनकुळे हा माणूस संवाद साधण्यासाठी चांगला आहे, सभागृहातही पॉझिटिव्ह असतो... हे कौतुकाचे उद्गार आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत &amp;nbsp;यांचे. संजय राऊत यांनी आतापर्यंत भाजपच्या नेत्यांवर अनेकदा आसूड ओढले आहेत, आपल्या शैलीत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राऊतांनी बावनकुळेंचं &amp;nbsp;कौतुक केल्याने आता त्याची चर्चा रंगल्याचं चित्र आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस आहे. इतर पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत असं संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले अंबादास दानवे यांनीदेखील बावनकुळेंचं कौतुक केलं. बावनकुळे हे पॉझिटिव्ह आहेत, सभागृहात कधीही नकारात्मक भूमिका घेत नाहीत, असं अंबादास दानवे म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा पठणासंबंधी नियोजन बैठकीमध्ये सर्व नियोजन करण्यात आलं, मात्र त्याचवेळी या चर्चेदरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं केलेल्या कौतुकाबद्दल आता राजकीय चर्चा रंगल्याचं दिसून येतंय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;येत्या 18 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपुरातील राम मंदिर परिसरात सामूहिक रामरक्षा पठण आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरबाहेर सभा घेण्याचे नियोजन आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/12/08/f95dbb61901eb305931a5bc1233905481765197728530339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले? ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/nagpur/sanjay-raut-praises-chandrashekhar-bawankule-bjp-nagpur-shivsena-ramraksha-pathan-protest-marathi-news-1431884</link><comments>https://marathi.abplive.com/news/nagpur/sanjay-raut-praises-chandrashekhar-bawankule-bjp-nagpur-shivsena-ramraksha-pathan-protest-marathi-news-1431884#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 14:51:13 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर ]]></dc:creator><category><![CDATA[ नागपूर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/nagpur/sanjay-raut-praises-chandrashekhar-bawankule-bjp-nagpur-shivsena-ramraksha-pathan-protest-marathi-news-1431884</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt;&lt;/strong&gt; : चंद्रशेखर बावनकुळे हा माणूस संवाद साधण्यासाठी चांगला आहे, सभागृहातही पॉझिटिव्ह असतो... हे कौतुकाचे उद्गार आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे. संजय राऊत यांनी आतापर्यंत भाजपच्या नेत्यांवर अनेकदा आसूड ओढले आहेत, आपल्या शैलीत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राऊतांनी बावनकुळेंचं (Chandrashekhar Bawankule) कौतुक केल्याने आता त्याची चर्चा रंगल्याचं चित्र आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नागपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 18 जुलै रोजी रामरक्षा पठण होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या विरोधात होणाऱ्या या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह विदर्भातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांनी नागपुरात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक केल्याचं दिसून आलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपमध्ये बदल होतील असं भाकीत केलं होतं. &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; हे दिल्लीला जातील आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडतील, असं संजय राऊत म्हणाले होते. त्याच वक्तव्याचा संदर्भ घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे हे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस असल्याचं वक्तव्य केलं. त्याचवेळी येत्या काळात भाजपमध्ये काही अंतर्गत बदल होतील, असंही संजय राऊत म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : नेमकं काय म्हणाले संजय राऊत?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस आहे. इतर पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत असं संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेले अंबादास दानवे यांनीदेखील बावनकुळेंचं कौतुक केलं. बावनकुळे हे पॉझिटिव्ह आहेत, सभागृहात कधीही नकारात्मक भूमिका घेत नाहीत, असं अंबादास दानवे म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा पठणासंबंधी नियोजन बैठकीमध्ये सर्व नियोजन करण्यात आलं, मात्र त्याचवेळी या चर्चेदरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं केलेल्या कौतुकाबद्दल आता राजकीय चर्चा रंगल्याचं दिसून येतंय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;येत्या 18 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागपुरातील राम मंदिर परिसरात सामूहिक रामरक्षा पठण आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिरबाहेर सभा घेण्याचे नियोजन आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-farmer-loan-waiver-and-electricity-bill-for-agriculture-waived-off-marathi-news-1431882&quot;&gt;&lt;strong&gt;Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/60a2e9f27fa9dd2a3086fa25889a24dc178410724102593_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-should-lead-the-nation-prayer-to-lord-pandurang-on-the-occasion-of-ashadhi-ncp-dattatray-bharne-statement-1431883</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-should-lead-the-nation-prayer-to-lord-pandurang-on-the-occasion-of-ashadhi-ncp-dattatray-bharne-statement-1431883#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 14:33:20 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक मुठाळ ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-should-lead-the-nation-prayer-to-lord-pandurang-on-the-occasion-of-ashadhi-ncp-dattatray-bharne-statement-1431883</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; राज्यात खांदेपालट होणार असून मुख्यमंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot;&gt;देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)&lt;/a&gt; दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सातत्याने होत असतात. मात्र, आता चक्क महायुतीमधील सत्ताधारी मंत्र्&amp;zwj;यानेच देवभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी आपण पांडुरंगाला साकडं घालू, असे म्हटलं आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या किसान मोर्चाच्यावतीने सत्कार आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात बोलताना राज्याचे कृषीमंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/dattatray-bharne&quot;&gt;दत्तात्रय भरणे (Dattatray bharne)&lt;/a&gt; यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे भरणे यांनी म्हटले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;चांगली माणसं महाराष्ट्रातच राहिली पाहिजे, आपल्या भविष्यासाठी ते महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत. पण, फक्त आपलाच विचार करुन चालत नाही कुटे साहेब. त्यामुळे, आज मी म्हणत नाही, पण योग्य वेळी &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; दिल्लीचा तक्तापासून लांब आहे, पण योग्यवेळी म्हणतोय मी. आता, 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. भरणे यांच्या या वक्त्वव्याने उपस्थिती शेतकऱ्यांना टाळ्या वाजवून दाद दिली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;किसान मोर्चाचे आपण कार्यकर्ते आहात, महायुतीत आपण एकत्र आहोत. सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी हा सत्कार आपण घेतला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी आली, पिकं वाहून गेलं, अशात आपल्याला कोणी मदत केली असेल तर ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज अजित दादा नाहीत मात्र त्यांनी तेव्हा फिल्डवर जात नुकसानीची पाहाणी केली होती. बोलणं सोपं पण करणं अवघड असतं. आपण संसार चालवतो तेव्हा सगळा विचार करावा लागतो, निवडणुका नाहीत मात्र मदत केली पाहिजे, तो शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt;, सुनेत्रा पवार आणि &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; यांनी मदत केल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;शेतकरी हिताचे निर्णय घेतले&lt;/h2&gt;
&lt;p&gt;महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, कर्जमाफीचा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, रक्कम 40 हजार 585 कोटी रुपये झाली आहे. आपल्यासाठी काम करतात त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी मोठी मदत केली, प्रत्येक वर्षी वीजेसाठी 7.5 हॉर्सपंपासाठी दरवर्षी आपण 25 हजार कोटींची मदत करतोय, मदत करणं सोपं नाही आहे हे बाबांनो, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले. तसेच, 90 टक्के मार्क मिळाले तरी 10 टक्के कमी का मिळाले यासाठी प्रचार केला जातोय. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे, एआयच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आपण करतोय. महिला शेतकरी धोरण आणण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना दोन्हींचा विचार केला तर आत्तापर्यंत राज्याने 57 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले हे लोकांना सांगितलं पाहिजे, असेही भरणेंनी म्हटले. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;आंतरराष्ट्रीय कृषी बाजार&lt;/h2&gt;
&lt;p&gt;शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणारे हे सगळे नेते आहेत, कालच एक निर्णय मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. जयकुमार रावल साहेब इथे नाहीत मात्र पालघरमधील दापचेरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारला जाणार आहे, शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय आहे, काय सुविधा शेतकऱ्यांना पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्र्यांचे अनेक ठिकाणी सत्कार होतील, मात्र हा घरातला सत्कार आहे, ज्याचा आनंद वेगळाच असतो, असे म्हणत दत्तात्रय भरणेंनी मुख्यमंत्र्याचं कौतुक करत शेतकऱ्यांचे आभार मानले. &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/india/sonam-wanghchuk-agitation-vilasrao-takes-the-initiative-manmohan-singh-sarkar-2011-anna-movement-as-sonam-wangchuk-s-health-deteriorates-raju-shetti-remind-1431877&quot;&gt;विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/6f9d75e2361652889bec8dbc668a048e17841061871741002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Devendra Fadnavis on Farmers: देवाभाऊंची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, थकित वीजबिल माफ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-farmer-loan-waiver-and-electricity-bill-for-agriculture-waived-off-marathi-news-1431882</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-farmer-loan-waiver-and-electricity-bill-for-agriculture-waived-off-marathi-news-1431882#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 14:23:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रोहित धामणस्कर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-on-farmer-loan-waiver-and-electricity-bill-for-agriculture-waived-off-marathi-news-1431882</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Devendra Fadnavis on Farmers:&lt;/strong&gt; राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा केली. शेतीला (Farmers) पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र, यापूर्वीची जुनी बिलं (Electricity bill) अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्याची वसूली कधीही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही. मात्र, आमच्या सरकारने एक निर्णय घेतला की, आम्ही 48 हजार कोटी रुपयांची जुनी बिलं माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहता आला पाहिजे, यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील एका कार्यक्रमात बोलत होते. &amp;nbsp;(Maharashtra Politics news)&lt;/p&gt;
&lt;p&gt;यावेळी देवेंद्र फडणवीस भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि नव्या तंत्रज्ञानाचा विचार करुन शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याची गरज व्यक्त केली. आज राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत आहोत. या वर्षाअखेर आपला प्रयत्न आहे की, आपण 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न करु, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2014 नंतर आपण शेती क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक केली. त्यासाठी जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar), मागेल त्याला शेततळे या योजना राबवल्या. महाराष्ट्रात लाखो शेततळी निर्माण झाली.अलीकडच्या काळात मी हेलिकॉप्टर वापरत नाही. पण मराठवाड्यात अनेक कोरडे जिल्हे आहेत. हेलिकॉप्टरमधून वरुन बघितल्यावर प्रत्येक शेतात तळं दिसतं. &amp;nbsp;यंदाचे वर्ष हे अल निनोचे आहे. एकदाच पाऊस पडून नंतर काय गायब होतो. अशावेळी पिकांना पाणी देण्यासाठी ही शेततळी कामाला येतात. पूर्वी सिंचनाच्या योजनांसाठी वाट पाहायला लागायची. पण आता आपण ड्रिप इरिगेशन आणि इतर सिंचन योजनांची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आज आपल्याला शेती क्षेत्रात परिवर्तन करायचे असेल तर जागतिक बाजारपेठेचा विचार करावा लागेल. उत्पादन खर्च कमी झाल्यावरच आपली उत्पादकता वाढेल. त्यासाठी &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात पुढच्या दोन-तीन वर्षात 50 हजार गट तयार केले तर गुंतवणूक क्षमता वाढेल. त्यामुळे पिकांचे प्रयोग करुन पुरक पिकं घेता येतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;Devendra Fadnavis: &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt;ांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे&lt;/h2&gt;
&lt;p&gt;रासायनिक खतांमुळे शेतीची अवस्था वाईट होते आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;नैसर्गिक शेतीकडे आपला जाण्याचा प्रयत्न आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;देशी गाईंचे संवर्धन झाले पाहिजेत&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेतीत उत्पादकता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागतील&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपल्या जमिनीची क्षमता वाढवावी लागेल&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;येत्या काळात हे सगळं करण्याचा प्रयत्न आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;गुंतवणूक मॉडेलकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;माझ्या घरी वडलोपार्जित शेती आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;माझ्याकडे धानाची शेती होते&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ३ महिने गावी असायचो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कारखाने नव्हते ऊस होता, त्यातून घरात गूळ तयार करायचो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;बगीच्यात भाज्या तयार करायचो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेतात गेलोय, शेती बघितली आहे&lt;/p&gt;
&lt;p&gt;चिखलात रोणे करायचो&lt;/p&gt;
&lt;p&gt;सगळं आम्ही अनुभवलं आहे, केलं आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;एखाद्या रुममध्ये बसून निर्णय घेणारा नाही, आम्ही फक्त ते सांगत फिरत नाही, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा टोला&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;कर्जमाफी अंतिम उपाय नाही&lt;/p&gt;
&lt;p&gt;७-८ वर्षात कर्जमाफी कराव्या लागत असतील तर आपले शेतीप्रश्न कठीण आहेत&lt;/p&gt;
&lt;p&gt;कोणी कर्जमाफीतून श्रीमंत झाला नाही&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपण नवीन तंत्रज्ञान वापरले नाही तर शेती फायद्याची होऊ शकत नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्या अल्प भूधारक शेतकऱ्याने गुंतलणूक करायची कशी?&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;जेमतेम पीक कर्ज काढत असेल आणि ते पण परत करु शकत नसेल तर अडचण आहे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपणच मग शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;२०१४ नंतर जलयुक्त शिवार, ठिबक सिंचन वगैरे सारख्या गोष्टी सुरु केल्या&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी आपले आभार मानतो&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी जीवनात कमी सत्कार स्विकारतो, सहसा दूर राहातो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आज मला संधी दिसली, शेतकऱ्यांसोबत संवाद साधला येईल आणि दोन गोष्टी पोहोचवतां येईल&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;माझ्या कारकिर्दीत मला मदत केली, ते दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या वतीनं हा सत्कार स्विकारतो&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कर्जमाफीचा निर्णय कोणतीही निवडणुका डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कर्जमाफीचे आश्वासन आपण दिलं होतं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;राज्यात अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या भाजपला भरभरून जनतेनं दिले&lt;/p&gt;
&lt;p&gt;राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही अशात २०२९ ला करु असा विचार करता आला असता मात्र शेतकरी हिताचे विषय राजकारण्यांसंबंधी नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेतकरी हितासाठी विचार घेतला पाहिजे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;सरकार निर्णय करणार नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आंदोलन करु, दुकानं सुरु राहिलं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;महायुतीचे हे सरकार आहे, देवाभाऊंचे हे सरकार आहे आणि आपण निर्णय घेतला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना ५० हजार देण्याचा निर्णय घेतला&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कर्जमाफी योजनेत ज्यांना फायदा मिळाला त्यांना मिळणार नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;२००८ मध्ये कर्जमाफी झाली, २००९ मधून वगळले&lt;/p&gt;
&lt;p&gt;२०१७ ला झाली, २०१९ मधून त्यांना वगळलं&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;समितीनं आपल्याला अहवाल देताना सांगितलं कर्ज भरण्याची सवय सुटली, किंवा वाटलं कर्जमाफी झाली तर आपल्याला काय मिळणार, अशात मग कर्ज भरत नाही&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;लगतच्या कर्जमाफीचा फायदा देऊ नये असा निर्णय होता&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;यात १२ लाख शेतकरी आहेत, मग ५० हजारांचा फायदा दिला तर ६ लाख लोकांना फायदा होत होता&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;त्या रिपोर्टच्या पलिकडे जात विचार केला, ५० हजार आपण द्यावे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;१२ लाखातले ९ लाख शेतकरी १०-१२ हजार भरुन पात्र होत होते&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;चालू कर्ज शेतकऱ्यांनी भरावे याची अट आपण लावली होती&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;रणधीर सावरकरांसोबत २५-३० आमदार आलेत&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी सत्य सांगतो, आर्थिक शिस्त लागली पाहिजे&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;३६ हजार दिले आहेत तर ४० हजार कोटी द्यावे लागतील मोठी रक्कम नव्हती&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/dmXzEZwO5R0?si=1GSD3jRvJjKh0i0p&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/801a25feabd1041387fcaea2951dd0241784105387345954_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/chief-minister-felicitated-even-before-loan-waiver-raju-shetti-says-it-an-act-of-self-congratulation-and-issues-an-ultimatum-to-the-government-regarding-the-implementation-of-the-loan-waiver-1431881</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/chief-minister-felicitated-even-before-loan-waiver-raju-shetti-says-it-an-act-of-self-congratulation-and-issues-an-ultimatum-to-the-government-regarding-the-implementation-of-the-loan-waiver-1431881#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 14:06:23 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ जयदीप भगत, बारामती ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/chief-minister-felicitated-even-before-loan-waiver-raju-shetti-says-it-an-act-of-self-congratulation-and-issues-an-ultimatum-to-the-government-regarding-the-implementation-of-the-loan-waiver-1431881</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इंदापूर : राज्यातील कर्जमाफीबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना &amp;nbsp;राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले की, कर्जमाफीचा निर्णय हा मूठभर शेतकऱ्यांना फायद्याचा तर बहुसंख्य शेतकऱ्यांना नाराज करणारा आहे. मुख्यमंत्री हे अर्थशास्त्राचे जाणकार आहेत. त्यांनी वीस वर्षांपूर्वी पुस्तक लिहिलं होतं, अर्थसंकल्प कसा सादर करावा त्याला मी देखील हजर होतो. मुख्यमंत्र्यांनीच 2024 ला निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की, आम्ही सरसकट कर्जमाफी करू असंही पुढे शेट्टींनी म्हटलं आहे. (Raju Shetti)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विहीर खोदण्यासाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून घेतलेलं कर्ज मुक्त करणे याला कर्जमुक्ती असे म्हणतात. ही कर्जमुक्ती नाही तर कर्ज वसुली आहे. ज्यांचे शेत आहे, ज्यांचे अर्धा एकर द्राक्ष आहेत, ज्यांचे डाळिंब आहे, तो छोटा शेतकरी आहे, त्याला फायदा होणार नाही. परदेशी राहणारा एक माणूस या समितीत आहे, त्यांना शेतकऱ्यांचे वाटोळ करायचं आहे ते केलं आहे. यातून फक्त काहीच मूठभर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे. जे इन्कम टॅक्स भरतात ते देखील गरीब शेतकरी आहेत फक्त त्यांच्या खात्यावर पैसे येतात त्यामुळे ते इन्कम टॅक्स भरतात. उदाहरणच द्यायचं झालं तर जो कारखान्याला ऊस वाहतूक करतो त्याला कारखान्याचे पैसे येतात, ते वाटप करायचे असतात, मात्र त्याच्या खात्यावर येतात, त्याच्यामुळे तो वंचित राहतो आहे. त्यामुळे ही लोक देखील कर्जमाफीमध्ये आली पाहिजे, असंही पुढे राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी म्हटलं आहे. (Raju Shetti)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तर आज होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारावरती बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, अंमलबजावणी करण्याआधीच सत्कार करणे म्हणजे हा लाळगोटेपणा आहे. स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेणे असे याला म्हणतात. 30 जुलैच्या आधी देखील शेतकरी कर्जमाफी होणार नाही, आणखी नवीन तारीख मिळेल. 30 जुलैच्या आधी जर कर्जमाफी झाली नाही तर 30 जुलै नंतर आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू करणार आहे, जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जे रेगुलर कर्ज भरतात त्यांचं काय प्रामाणिकपणे राहून देखील त्यांना फक्त 50 हजार रुपये मिळणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. (Raju Shetti)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;loan waiver : प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना माहिती दिली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता तो आता 2 लाख रुपयांपर्यंत मिळेल आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठीची 2026-27 चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करतो, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमाफीच्या निर्णयासाठी 2029 पर्यंत थांबू शकलो असतो मात्र आम्ही तसं केल नाही, असं &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=MzMbEKcKIg3zC_dS&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/2d2957b19361fbb7d42f0af18fda182417841045575571075_original.jpg" width="220"/></item></channel></rss>