<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Manoj Jarange Patil and Bacchu Kadu: मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा फोन, म्हणाले, 'शिंदे साहेबांना वाईट वाटलं, ते म्हणाले...'</title><atom:link href="https://marathi.abplive.com/parbhani/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 16 Sep 2026 05:55:36 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...']]></title><link>https://marathi.abplive.com/news/parbhani/parbhani-maratha-reservation-farmer-ends-his-life-over-reservation-demand-incident-in-parbhani-last-note-found-in-deceased-pocket-1439127</link><comments>https://marathi.abplive.com/news/parbhani/parbhani-maratha-reservation-farmer-ends-his-life-over-reservation-demand-incident-in-parbhani-last-note-found-in-deceased-pocket-1439127#respond</comments><pubDate>Tue, 15 Sep 2026 09:37:15 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी ]]></dc:creator><category><![CDATA[ परभणी ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/parbhani/parbhani-maratha-reservation-farmer-ends-his-life-over-reservation-demand-incident-in-parbhani-last-note-found-in-deceased-pocket-1439127</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परभणी : &amp;nbsp;एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे गेल्या अठरा दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणाचा &amp;nbsp;(Parbhani Maratha Reservation) प्रश्न अद्याप मार्गी लागत नसल्याने नैराश्यातून पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील एका मराठा बांधवाने आत्महत्या &amp;nbsp;(Parbhani Maratha Reservation) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश साहेबराव भोसले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे पूर्णा तालुक्यासह संपूर्ण &lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt; जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ठाकरे सेनेचे आमदार राहुल पाटील तसेच शिंदे सेनेचे खासदार संजय जाधव यांनी भोसले कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले आहे. (Parbhani Maratha Reservation)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने आणि उपोषणे सुरू आहेत. सध्या देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने गणेश भोसले हे चिंतेत आणि नैराश्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी गणेश भोसले यांनी आपल्या शेतातील आखाड्याजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी गणेश भोसले यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Parbhani Maratha Reservation)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रकरणी मृताचा मेहूणा विनोद देवरे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. गणेश भोसले यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी सुहागन येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आणखी किती बळी जाण्याची सरकार वाट पाहणार? असा संतप्त सवाल गावकरी आणि मराठा समाजातील बांधवांकडून उपस्थित केला जात आहे. गणेश भोसले यांच्या आत्महत्येमुळे मराठा समाजात शोककळा पसरली असून सरकारच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (Parbhani Maratha Reservation)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्यावतीनं मुंबईतील आंदोलनासाठी तिसऱ्यांदा अर्ज दाखल&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. मनोज जरांगे आज (15 सप्टेंबर) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या काही मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) होणार आहेत. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली असून रविवारी परवानागी नाकारण्यात आल्यानंतर मनोज जरांगेंच्यावतीनं तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; पोलिसांकडे पुन्हा अर्ज केला आहे. 50 लोकांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनोज जरांगेंच्या अर्जात केली आहे. आम्ही सगळ्या नियम आणि अटी पाळू, १८ तारखेला दिलेल्या वेळेत आम्ही आंदोलन करू, असंही नव्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. जर आज दुपार पर्यंत परवानगी दिली नाही तर मनोज जरांगे दुपारी कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर आज केलेल्या या अर्जावरती पोलिस जरांगेंना आंदोलनाला परवानगी देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Manoj Jarange Patil Mumbai Morcha)&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=gMGqBvDUyEIfiVrv&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/15/6cec42f4649eb8f6c044f4569ec21d1917894451956851075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Drought : दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी पोळ्याच्या दिवशी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू; विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील बळीराजा पुन्हा संकटात]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-drought-farmers-faces-severity-drought-due-to-crisis-as-rainfall-deficit-puts-kharif-crops-at-risk-marathwada-and-vidarbha-under-stress-marathi-news-1438612</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-drought-farmers-faces-severity-drought-due-to-crisis-as-rainfall-deficit-puts-kharif-crops-at-risk-marathwada-and-vidarbha-under-stress-marathi-news-1438612#respond</comments><pubDate>Thu, 10 Sep 2026 08:25:22 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-drought-farmers-faces-severity-drought-due-to-crisis-as-rainfall-deficit-puts-kharif-crops-at-risk-marathwada-and-vidarbha-under-stress-marathi-news-1438612</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Drought :&amp;nbsp;&lt;/strong&gt;पावसा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;चे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;महत्वाचे&lt;/span&gt; तीन महिने उलटले &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असले&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तरी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्यातील&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बहुतांश&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;भागात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अद्याप&lt;/span&gt; आभाळाने पाठ फिरवली &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असल्याचे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;भयावह&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;चित्र&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. शेतकऱ्याने बी पेरलं, पण पावसाने साथ सोडली &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आणि&lt;/span&gt; ज्या शिवारात आता हिरवळ असायला हवी होती, तिथे आता जमिन दुष्काळाने (Severity Drought) भेगाळेलेली दिसतेय. मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha) पुन्हा एकदा पाण्यासाठी आसुसलाय. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशातच&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; कृत्रिम पावसाची मागणी जोर धरतेय. पण त्यालाही मर्यादा आहेत. आता या संकटाच्या काळात बळीराजाला सरकार आधार देणार का? &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;याकडे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्यातील&lt;/span&gt; शेतकऱ्&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यांच्या&lt;/span&gt; (Farmers) &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नजरा&lt;/span&gt; लाग&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ल्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt;सप्टेंबरचा पहिला आठवडा संपला. पावसाळ्याच तीन महिने सरले. पण राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने अपेक्षित हजेरी लावली नाही. विशेषतः मराठवाडा, विदर्भ (Vidarbha) , सोलापूरसह राज्यातील अनेक भागांवर दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झालंय.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, ऑगस्टपासून पावसाने दिलेली मोठी ओढ आता शेतकऱ्यांच्या काळजावर घाव घालू लागलीय. सोयाबीन, कापूस, मका, बाजरी&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सह&lt;/span&gt; ज्या पिकांवर शेतकऱ्याचं वर्षभराचं गणित अवलंबून असतं, तीच पिकं आता पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. पेरणीसाठी पैसा खर्च झाला, बियाणं, खतं घेतली, त्यासाठी कर्जही काढलं. पण आता पिकच हातातून गेलं, तर हे कर्ज कोण फेडणार? परिस्थिती इतकी गंभीर आहे की मोठ्या जलाशयांमधील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवर पोहोचलीय. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt; शेजारील कर्नाटकने संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी क्लाऊड सीडिंग अर्थात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात केलीय. त्यामुळे &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ातही अशीच मागणी जोर धरतेय.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Drought Pola Festival : शेतकऱ्यांच्या पाठीशी पुन्हा संकट! पोळ्याच्या दिवशी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्यात&lt;/span&gt; आज सगळीकडं बैलपोळा सण उत्साहात साजरा होत आहे. वर्षभर राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असताना, भंडारा जिल्ह्यातील बळीराजा मात्र चिंतेच्या आणि हतबलतेच्या छायेखाली वावरत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाच्या नव्हे, तर पिकावरील संकटांमुळं अश्रू तरळले आहेत. भंडारा हा राज्यभरात प्रामुख्यानं भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाचं 'एल निनो'चा जोरदार फटका बसला. पावसानं सुरुवातीला पाठ दिल्यानं भाताची नर्सरी (रोपे) वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अतोनात कसरत करावी लागली. अनेक भागात तर टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करून रोपे जगवावी लागली, अशी विदारक परिस्थिती &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt; जिल्ह्यात पाहायला मिळाली. यानंतर उशिरा का होईना, पाऊस आल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड करण्यात आली.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bhandara : भंडाऱ्यात भात पिकावर मावा, तुडतुडा व खोडकिड्याचा विळखा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मात्र, आता हे पीक जोमात येत असतानाच त्यावर मावा, तुडतुडा (Brown Plant Hopper) आणि खोडकिडा (Stem Borer) यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि रोगांचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे रासायनिक खते व औषध फवारणीच्या वाढलेल्या दरांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना, या जीवघेण्या किडींच्या प्रादुर्भावाने बळीराजाला पुन्हा एकदा आर्थिक आणि मानसिक संकटात लोटले आहे. पोळ्याच्या दिवशीही राजा माणसाच्या नशिबी आलेली ही शोकांतिका शासनाचे आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी ठरणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Solapur Rain: पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर आणि रोटावेटर फिरवण्याची वेळ&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;सोलापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/solapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सोलापूर&lt;/a&gt; जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर आणि रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. बार्शीच्या नारी महसूल मंडळात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिके करपली आहेत. त्यामुळे नारीतील शेतकरी सतीश शिंदे यांनी तीन एकर उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवत पीक नष्ट केलं.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तर अक्कलकोट तालुक्यातील घोळसगावमध्येही पावसाअभावी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट मधील शेतकरी पंडित शिवप्पा बादोले यांनी उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Drought: जानेवारीत हिरवीगार आलेली बाग ऐन पावसाळ्यात करपली; चार एकर वरील तीनशे झाडांची फक्त लाकडं उरली&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जानेवारीमध्ये हिरवीगार दिसणार लिंबोणीच्या बागेचे शेत आता वाळलेल्या झाडांनी व्यापून गेले. चार एकर बागेत 400 झाड, पण आता तीनशेहून अधिक झाड करपली. उन्हाळ्यात ज्या बागेला टॅंकरने पाणीपुरवठा केला ती बाग ऐन पावसाळ्यात करपून गेली. उन्हाळा लांबल्यासारखी परिस्थिती झाल्याने बागेचं सरपच झालं. तर कुठे पाऊस लिंबू बागेला लिंबूच लागलं नाही. नव संकट निर्माण झाले.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पाऊस नसल्याने सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला. आता त्या फोटो पाठ फळबागाही नुकसानीच्या तडाख्यात सापडत आहेत. आष्टी तालुक्यातील जामगाव येथे पण अभावी संत्रा बागेत फळगळती. झाड हिरवं दिसत असलं तरी पाणी नसल्याने लागलेली फळ टिकेना. छोटी संत्र्याची फळ आपोआप गळून पडायला. विहिरीत पाणी नाही शेततळ्यातील पाणी संपलं. पाऊस झाला नाही तर झाडावरची फळगळती अधिक वाढण्याची भीती.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Hingoli Rain: पाऊस नसल्याने शेतकऱ्याचा उन्हाळा; करपत असलेल्या सोयाबीन बघू शेतकऱ्यांने फिरवला रोटावेटर&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील दीड महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन, कापूस, हळद, ज्वारी, यासह भाजीपाला वर्णीय पीक करपायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी हताश झाल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या बेरुळा गावामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन वर रोटावेटर फिरवायला सुरुवात केली आहे. दररोज शेतामध्ये येऊन पिकाची पाहणी केली असता पिकं करताना पाहायला मिळत असल्याने हताश होत आहोत. पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेली पिकं आपल्या डोळ्यासमोर वाळून जात आहेत. हे पाहण्यापेक्षा सोयाबीनचे पिकावर रोटावेटर फिरवून नष्ट केलेलं बरं, म्हणून शेतकऱ्यांनी करपत असल्यास सोयाबीनवर रोटावेटर फिरवला आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Rain News : निसर्ग मायबाप आहे, तोच रुसलाय; शेतकऱ्याचा हुंदका दाटला, डोळ्याच्या कडा पाणवल्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुरांसाठी शेतात मका पेर&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ला&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पण&lt;/span&gt; जिथे डोलदार हिरवीगार मका यायला पाहिजे होती ते &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ऐन&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पावसाळ्यात&lt;/span&gt; करपून गेलं. ती करपलेले पीक पाहिलं की रडायला येतं. निसर्ग मायबाप आहे, तोच रुसलाय काय करावे? &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;म्हणत&lt;/span&gt; शेतातलं करपलेले पिक बघून शेतकऱ्याच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. गुरांना खायला काय घालावे. भूर भूर पावसावर पेरणी केली, पण आता सगळं करपून चाललंय. पाऊस येतो-जातो, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केवळ&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; वाट पाहत &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बसणं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पाहतात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;उरलंय&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;प्रतिक्रिया&lt;/span&gt; बळीराजा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिलीय&lt;/span&gt;.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/sCNtjbiXSJY?si=LJM4u9CJsp7CFFQr&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/10/4957eb6d16d5a70b939e4bdcd3e1ca111789008841503892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Weather Updates: राज्यभरात पावसाची 16 टक्के तूट; आता मान्सून कधी कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-16-percent-rainfall-deficit-across-the-maharashtra-rain-marathi-news-1438563</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-16-percent-rainfall-deficit-across-the-maharashtra-rain-marathi-news-1438563#respond</comments><pubDate>Wed, 9 Sep 2026 14:50:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मिकी घई, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-16-percent-rainfall-deficit-across-the-maharashtra-rain-marathi-news-1438563</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Maharashtra Weather Updates:&lt;/strong&gt; यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज (Maharashtra Rain News) वर्तवण्यात आला होता. त्यात आता राज्यात पावसाची तब्बल 16 टक्के तूट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात तर जवळपास 70 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता- (Maharashtra Weather Updates)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;दरम्यान, 11 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरदरम्यान पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे आणि योग्य स्थितीतील ढग असणे आवश्यक असते. मात्र, कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तरी त्यातून नेमका किती पाऊस पडेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. आतापर्यंतची पावसाची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके करपली असून अनेक ठिकाणी फळझाडांनाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करणे गरजेचे आहे. (Maharashtra Rain Updates Marathi News)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;यंदा परभणीसह मराठवाड्यात दुष्काळाचे सावट- (Rain Updates Marathi News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मराठवाड्यात मागील 45 दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात तर परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, हजारो रुपये खर्च करून दिवस-रात्र मेहनत करून उभं केलेलं सोयाबीन पीक आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर मातीमोल होत आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा येथील शेतकरी अमृता चव्हाण यांनी तब्बल सात एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पावसाअभावी पीक करपून गेलं. उत्पादनाची कोणतीही शक्यता उरली नाही आणि अखेर नाईलाजाने अमृता चव्हाण यांनी उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवत पीक नष्ट केलं. ज्या पिकातून चार पैसे हातात पडतील कुटुंबाचा संसार चालेल, अशी आशा होती. त्याच पिकावर आता रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अशीच अवस्था झाली असून, पावसाअभावी उभी पिकं करपली आहेत. शेतकऱ्यांसमोर आता उत्पादनाचा प्रश्न तर आहेच, पण केलेला खर्चही वसूल होणार का, हा मोठा सवाल उभा राहिला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;पाऊस नसल्याने दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी सुद्धा संकटात (Drought In Marathwada)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मराठवाड्यावर दुष्काळात संकट आता अधिकच गडद होऊ लागलेला आहे मागील महिन्यापासून पाऊस गायब झाला असून त्यामुळे शेतातली पिक तर वाळवून गेलेच आहेत. त्याचबरोबर जनावरांसाठी पेरलेल्या चारा सुद्धा पूर्णपणे वाढ झालेली नाही. त्याचबरोबर आता पाऊस नसल्याने तो चारा करपून गेलेला आहे परिणामी भीषण चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला दूध व्यवसाय करणे कठीण झाल्याच शेतकरी सांगत आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या माळसेलू येथील हे आहेत गणेशराव नाईक यांच्याकडे वीस म्हैशी आहेत शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी बँकेचे कर्ज घेऊन हा दुग्ध व्यवसाय सुरू केला. परंतु यावर्षी पहिल्यांदाच ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला असून आता सप्टेंबर महिन्यातही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतात पेरणी केलेल्या चाऱ्याची वाढ झालेली नाही. शिवाय चारा शेतामध्ये आहे तो पूर्णपणे वाळून गेलेला आहे. परिणामी चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. दूध उत्पादन देणाऱ्या म्हैशीला मोठ्या प्रमाणामध्ये खायला हिरवा चारा द्यावा लागतो. त्यानंतर अपेक्षित दूध निघतं. परंतु यावर्षी हिरवा चारा नसल्याने त्यांना चक्क कोरडा चारा खायला द्यावा लागतो. तोही वेळेवर मिळत नाही. त्यांनी चढ्या दराने &lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt; येथून हा कोरडा चारा म्हैशीसाठी विकत आणला आहे. यावर्षी पाऊस नसल्याने चाऱ्याचेही भाव वाढले आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय करताना म्हैशीला चारा विकत आणून खाऊ घालणे आणि त्यामधून दूध उत्पादन घेणे हे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. परिणामी पुढील आठ ते दहा दिवस पुरेल इतका चारा नाईक यांच्याकडे उपलब्ध असून त्यानंतर ह्या म्हैशी बाजार विकाव्या लागणार आहेत. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;a title=&quot;बुलढाणा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/buldhana&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बुलढाणा&lt;/a&gt; जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा- प्रतापराव जाधव (Weather Updates In Buldhana)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील पावसाने दडी मारलेल्या भागांत अनुकूल हवामान असल्यास कृत्रिम पर्जन्य अर्थात &amp;lsquo;क्लाउड सीडिंग&amp;rsquo;चा प्रयोग तातडीने राबवावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांच्याकडे केली आहे. 5 सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले. बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सामान्यापेक्षा सुमारे 87 टक्के कमी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता IMD, IITM आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम पर्जन्य प्रयोगाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी केली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 class=&quot;style-scope ytd-watch-metadata&quot;&gt;राज्यात पावसाची 16 टक्के तूट; 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/toZAY1QNrjk?si=_RxgGJ6dhMLuZE0T&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातमी:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/agriculture/maharashtra-rain-panjabrao-dakh-rain-news-panjabrao-dakh-has-issued-a-forecast-regarding-the-rainfall-in-the-state-1438348&quot;&gt;राज्यात मुसळधार पाऊस पडणार! पण कधी? पंजाबराव डखांनी वर्तवला बळीराजाला दिलासा देणारा अंदाज, तुमचा जिल्ह्यात पाऊस पडणार का?&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/09/a28d0c673dd85a841c1e73d36d77a1aa1788945608765987_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Parbhani News : परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/parbhani/parbhani-news-major-crisis-for-a-shepherd-in-parbhani-44-sheep-die-simultaneously-cause-still-unclear-what-exactly-happened-1438303</link><comments>https://marathi.abplive.com/news/parbhani/parbhani-news-major-crisis-for-a-shepherd-in-parbhani-44-sheep-die-simultaneously-cause-still-unclear-what-exactly-happened-1438303#respond</comments><pubDate>Mon, 7 Sep 2026 14:03:07 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी ]]></dc:creator><category><![CDATA[ परभणी ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/parbhani/parbhani-news-major-crisis-for-a-shepherd-in-parbhani-44-sheep-die-simultaneously-cause-still-unclear-what-exactly-happened-1438303</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परभणी : परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे (Parbhani News) मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान घटनेची माहिती कळताच पशुसंवर्धन (Parbhani News) विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत पडलेल्या मेंढ्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत नेमका त्याचा अहवाल आल्यानंतर या मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.(Parbhani News)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt;च्या जिंतूर तालुक्यातील वडाळी येथे मेंढपाळ पुनाजी येळे हे आपल्या कुटुंबासह जवळपास ३०० हून अधिक मेंढ्या घेवून मुक्कामास होते यावेळी त्यांच्या एक एक करून तब्बल ४४ मेंढ्या अचानक पणे दगावल्या नेमक दूषित चारा,विषबाधा,संसर्गजन्य आजार यापैकी कोणत्या कारणाने दगावल्या हे मात्र स्पष्ट झाले नाही परंतु अचानक पणे एवढ्या मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. वडाळी येथील शेतशिवारात मुक्कामी असलेल्या मेंढपाळाच्या कळपातील तब्बल ४४ मेंढ्यांचा शनिवारी सायंकाळाच्या सुमारास अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली. एकाचवेळी मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे आर्थिक नुकसान झाले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;बुलढाणा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/buldhana&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बुलढाणा&lt;/a&gt; जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील असालवाडी येथील मेंढपाळ पुणाजी समाधान येळे हे कुटुंबासह ३०० हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन वडाळी परिसरात आले होते. त्यांनी शेतकरी प्रकाश दुभाळकर यांच्या गट क्रमांक १७५ मधील शेतात मुक्काम केला होता. दरम्यान, शनिवारी अचानक कळपातील मेंढ्या आजारी पडून त्यापैकी ४४ मेंढ्यांचा मृत्यू झाला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Parbhani News : &amp;nbsp; तातडीने आर्थिक मदतीची मागणी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भटक्या मेंढपाळ कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार शेळी-मेंढी पालन हाच आहे. मात्र, एकाच वेळी तब्बल ४४ मेंढ्यांचा मृत्यू झाल्यामुळे पुणाजी येळे यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण जाहीर करावे आणि पीडित मेंढपाळाला शासकीय नियमांनुसार तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Parbhani News : &amp;nbsp; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मेंढ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. विषबाधा, दूषित चारा की एखादा संसर्गजन्य आजार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत मेंढ्यांची पाहणी केली. शवविच्छेदनासाठी आवश्यक नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Parbhani News : &amp;nbsp; पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिंतूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इंगोले व मुजगुळे तसेच हवालदार दीपक वाटोडे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=IknMkngIidp8hSQ_&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/07/cade10c7e07a5658cfa0ea8c2f6772d717887699690451075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता! बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात तातडीने कृत्रिम पावसाच्या प्रयोग राबवा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-drought-issue-union-minister-prataprao-jadhav-urges-devendra-fadnavis-to-immediately-implement-artificial-rain-experiments-in-the-state-including-buldhana-marathi-news-1438274</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-drought-issue-union-minister-prataprao-jadhav-urges-devendra-fadnavis-to-immediately-implement-artificial-rain-experiments-in-the-state-including-buldhana-marathi-news-1438274#respond</comments><pubDate>Mon, 7 Sep 2026 10:46:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ डॉ. संजय महाजन ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-drought-issue-union-minister-prataprao-jadhav-urges-devendra-fadnavis-to-immediately-implement-artificial-rain-experiments-in-the-state-including-buldhana-marathi-news-1438274</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Drought:&amp;nbsp;&lt;/strong&gt;राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने मोठी विश्रांती घेतली असून त्याचा थेट फटका आता बळीराज्याला बसतो आहे. अशातच मराठवाड्यावर महाभयंकर दुष्काळाचे (Marathwada Drought) संकट घोंगावत आहे. &lt;a title=&quot;धाराशिव&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/dharashiv&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;धाराशिव&lt;/a&gt; जिल्ह्यातही लाखो हेक्टरवर पेरणी केलेलं सोयाबीन अक्षरशः करपून गेलं आहे. तर उर्वरित राज्यात देखील आता दुष्काळाची दाहकता आता समोर येऊ लागली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील पावसाने दडी मारलेल्या भागांत अनुकूल हवामान असल्यास कृत्रिम पर्जन्य अर्थात &amp;lsquo;क्लाउड सीडिंग&amp;rsquo;चा प्रयोग तातडीने राबवावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; (Devendra Fadnavis) यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. केली आहे. 5 सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवत या संदर्भात मागणी केली आहे. (Prataprao Jadhav on Maharashtra Drought)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता कृत्रिम पर्जन्य प्रयोगाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून निर्णय घ्यावा,&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सामान्यापेक्षा सुमारे 87 टक्के कमी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता IMD, IITM आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम पर्जन्य प्रयोगाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून निर्णय घ्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Kharif Crops Crisis:&amp;nbsp;खरिपाची पीक धोक्यात, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बळीराजा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दुहेरी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;संकटात&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;वाशिम&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/washim&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वाशिम&lt;/a&gt;च्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी परिसरात पावसाने महिन्याभरा पासून ओढ दिल्याने खरिपाची पीक धोक्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक धोका सोयाबीन पिकांवर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिसतोय&lt;/span&gt;. आता पिके करपण्यास सुरवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता उभ्या पिकांचे नुकसान &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;उघड्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;डोळ्यांनी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पाहण्याची&lt;/span&gt; वेळ आलीय. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडली असून कळ्या आणि शेंगा गळू लागल्या आहेत. तर झाड आत पूर्णतः सुकून गेलीय. हळदीची वाढ खुंटली आहे, तर तूर आणि कपाशीची पिकेही पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. त्यामुळे पिके हातातून जाण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे अमानवाडी सह जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Parbhani News :परभणीच्या जिंतूर तालुक्यात मेंढपाळावर मोठे संकट, एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल 44 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत पडलेल्या मेंढ्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; त्याचा अहवाल आल्यानंतर या मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt;च्या जिंतूर तालुक्यातील वडाळी येथे मेंढपाळ पुनाजी येळे हे आपल्या कुटुंबासह जवळपास 300हून अधिक मेंढ्या घेवून मुक्कामास होते. यावेळी त्यांच्या एक एक करून तब्बल 44 मेंढ्या अचानकपणे दगावल्या. नेमक दूषित चारा, विषबाधा,संसर्गजन्य आजार यापैकी कोणत्या कारणाने दगावल्या, हे मात्र स्पष्ट झाले नाही. परंतु अचानकपणे एवढ्या मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/omraje-nimbalkar-on-marathwada-drought-crop-damage-in-dharashiv-due-to-monsoon-deficit-rain-farmers-will-survive-only-if-substantial-aid-sivsena-mp-omraje-appeal-to-government-marathi-news-1438129&quot;&gt;Omraje Nimbalkar: मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/LX8kpR3UdTE?si=x6KvEIyrXD22KU8F&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/07/1c0e0bb68684406108dd9efe4a50c9bc1788757929429892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Parbhani Crime: उत्पन्नापेक्षा तब्बल 87 लाखांहून अधिक मालमत्ता संपादित केल्याचा आरोप; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी परभणीतील तत्कालीन तहसीलदारासह पत्नीविरोधात गुन्हा दाखल]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/parbhani-crime-news-case-registered-against-the-then-tehsildar-of-parbhani-and-his-wife-for-amassing-disproportionate-assets-exceeding-their-income-by-over-87-lakh-marathi-news-1437648</link><comments>https://marathi.abplive.com/crime/parbhani-crime-news-case-registered-against-the-then-tehsildar-of-parbhani-and-his-wife-for-amassing-disproportionate-assets-exceeding-their-income-by-over-87-lakh-marathi-news-1437648#respond</comments><pubDate>Wed, 2 Sep 2026 06:44:52 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ पंकज क्षीरसागर, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/parbhani-crime-news-case-registered-against-the-then-tehsildar-of-parbhani-and-his-wife-for-amassing-disproportionate-assets-exceeding-their-income-by-over-87-lakh-marathi-news-1437648</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Parbhani Crime News:&lt;/strong&gt; परभणी जिल्ह्यातील सोनपेठचे तत्कालीन तहसीलदार तथा सध्या &lt;a title=&quot;ठाणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/thane&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;ठाणे&lt;/a&gt; महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या आशिषकुमार बाजीराव बिरादार यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा (Parbhani Crime News) दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळून आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्या पत्नी सौ. अपर्णा आशिषकुमार बिरादार यांनाही आरोपी करण्यात आले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Parbhani Crime: ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा सुमारे 87 लाख 84 हजार रुपयांची अधिक मालमत्ता&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, सोनपेठ तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना आशिषकुमार बिरादार यांच्याविरोधात त्यांच्या मालमत्तेबाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीदरम्यान 3 नोव्हेंबर 2007 ते 3 ऑगस्ट 2021 या तपासणी कालावधीत बिरादार यांच्या ज्ञात कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मालमत्ता संपादित झाल्याचे चौकशीत समोर आल्याचे कागदपत्रात नमूद आहे. त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा सुमारे 87 लाख 84 हजार रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Parbhani News: भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल, मालमत्तेची उघड चौकशी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विशेष म्हणजे, ही मालमत्ता केवळ आरोपी तहसीलदाराच्या नावावरच नसून त्यांच्या पत्नीच्या नावावरही संपादित करण्यात आल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान आरोपी लोकसेवक आणि त्यांच्या पत्नीने अपसंपदा स्वतःच्या नावावर संपादित करून लोकसेवकाला गुन्हा करण्यास मदत व प्रोत्साहन दिल्याचेही तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. या प्रकरणात यापूर्वी सोनपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता &lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt;च्या नानलपेठ पोलीस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुन्ह्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांसह भारतीय दंड संहितेच्या कलम 109 अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. सध्या त्यांना अटक करण्यात आलेली नसून, त्यांच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून, चौकशीत आणखी कोणती माहिती समोर येते आणि या बेहिशोबी मालमत्तेचे नेमके स्वरूप काय आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-protest-jalna-hunger-strike-maratha-reservation-ashima-mittal-marathi-news-1437643&quot;&gt;Maratha Reservation : वेळ वाया घालवू नका...; जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याशी बोलताना जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, तब्येत बिघडली&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/0-LjtPKsONc?si=lxXrJwJZnzgzS3PU&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/02/9d1fe428f992857c358248abf547f6a61788311523061892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[मराठा समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारनं केलं, जरांगे पाटलांची तळमळ मला माहीतेय, मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे? ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/parbhani/eknath-shinde-on-manoj-jarange-patil-deputy-chief-minister-eknath-shinde-reaction-to-manoj-jarange-patil-agitation-1437348</link><comments>https://marathi.abplive.com/news/parbhani/eknath-shinde-on-manoj-jarange-patil-deputy-chief-minister-eknath-shinde-reaction-to-manoj-jarange-patil-agitation-1437348#respond</comments><pubDate>Sun, 30 Aug 2026 17:01:02 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी ]]></dc:creator><category><![CDATA[ परभणी ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/parbhani/eknath-shinde-on-manoj-jarange-patil-deputy-chief-minister-eknath-shinde-reaction-to-manoj-jarange-patil-agitation-1437348</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Eknath Shinde on Manoj Jarange Patil :&lt;/strong&gt; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे. कोणत्याही परिस्थिती मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांची तळमळ मला माहीत आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता समाजासाठी लढत आहे. &amp;nbsp;दोन वेळा मी तिथं गेलो, दोनवेळा भेटी दिल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; आणि मी आपले मंत्री पाठवले होते. कायदेशीर बाबी तपासण्यासाठी पाठवले होते. मराठा समाज कष्टकरी समाज असल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही इतर समाजाचं कुणाचंही कमी न करता आपल्याला न्याय देण्याची भूमिका घेतल्याचे एकनाथ शिंद म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मराठा समाजाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकारनं केलं&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी आपल्याला सांगू इच्छितो ही लढाई गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. कित्येक वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी होत आहे. अण्णासाहेब पाटील यांचं आंदोलन देखील आपण पाहिलंय. खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम महायुतीचं सरकारने केल्याचे &amp;nbsp;एकनाथ शिंदे म्हणाले. कुणाचंही आरक्षण कमी न करता 12 ते 13 टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं, आंदोलन केलं तेव्हा त्यांची तळमळ समजून घेतली. मी मुख्यमंत्री असताना 5200 अधिसंख्य पदांचा प्रश्न मार्गी लावला. न्या. शिंदे समिती स्थापन केली, न्या. शुक्रे आयोग स्थापन केला, कोणाचंही आरक्षण कमी न करता 10 टक्के आरक्षण दिलं. अण्णासाहेब पाटील महामंडळातून मिळणाऱ्या कर्जाची रक्कम 10 लाखांवरुन 15 लाख केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;या मेळाव्याची दोन महिन्यांपासून तयारी सुरु होती&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बंडूभाऊ आपण सांगितलं की मनोज जरांगे यांनी फोन केला होता की हा कार्यक्रमक स्थगित करावा. मी आपल्याला सांगू इच्छितो या मेळाव्याची दोन महिन्यांपासून तयारी होती. कालपासून मराठवाड्यातील लोकं इथं आली होती. हा कार्यक्रम एकदा रद्द झाला होता. हा शेतकरी मेळावा आहे. शेतकरी, मराठा समाजाचा आणि सगळ्या समाजातील लोक आहेत. बळीराजा पोशिंदा आहे, मायबाप आहे, अन्नदाता आहे. कुठलंही राजकारण या शेतकऱ्यांच्या आड येता कामा नये, ही भूमिका आमची आहे आणि त्यांची देखील आहे असेही &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; म्हणाले. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/30/2c6c2ba275a9dbd50f7782649b2ffbce1788090041385339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Video: उद्या तुम्ही मला मारताल; जरांगे पाटलांच्या विरोधानंतरही परभणीत कार्यक्रम, एकनाथ शिंदेंच्या समोर बंडू जाधव बोलले]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-you-might-kill-me-tomorrow-event-held-in-parbhani-shivsena-mp-bandu-jadhav-spoke-in-the-presence-of-eknath-shinde-1437346</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-you-might-kill-me-tomorrow-event-held-in-parbhani-shivsena-mp-bandu-jadhav-spoke-in-the-presence-of-eknath-shinde-1437346#respond</comments><pubDate>Sun, 30 Aug 2026 16:20:43 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-you-might-kill-me-tomorrow-event-held-in-parbhani-shivsena-mp-bandu-jadhav-spoke-in-the-presence-of-eknath-shinde-1437346</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;परभणीत :&lt;/strong&gt; राज्यात एकीकडे पुन्हा एकदा &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/maratha&quot;&gt;मराठा आरक्षण (Maratha)&lt;/a&gt; आणि जात पडताळणीच्या प्रश्नावरुन&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/manoj-jarange&quot;&gt; मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)&lt;/a&gt; यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. मराठवाड्यातील अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषणाला बसले असून, आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दुसरीकडे परभणीत शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. मात्र, या मेळाव्यातील एकनाथ शिंदेंच्या सहभागाला मनोज जरांगे पाटलांनी विरोध दर्शवत थेट बंडू जाधव यांना फोन केला. तुम्ही कार्यक्रम रद्द करा नाहीतर मी आंदोलन सोडून तिथं येईल, असा इशाराही दिला होता. अखेर, एकनाथ शिंदे &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot;&gt;परभणीत (Parbhani)&lt;/a&gt; पोहोचले, त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी, खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंचे आभार मानले.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;परभणीत हा शेतकरी युवा संवाद व्हावा यासाठी 2 महिन्यांपासून तयारी सुरू होती, यापूर्वी 7 जुलै रोजीची तारीख होती. पण, एकनाथ शिंदे आजारी होते, त्यामुळे आज हा मेळावा होत आहे. शिंदे साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभारी आहोत, &lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt; जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1989 साली आपण इथे लोकसभा जिंकली आणि शिवसेना पक्षाला मान्यता आणि चिन्ह मिळाले, अशी आठवण बंडू जाधव यांनी भाषणात सांगितली. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;राज्यात आज शेतकरी हवालदिल आहे, 1 महिन्यापासून पाऊस नाही, शेतकऱ्यांना आजही पावसाची प्रतीक्षा आहे. दरवेळेस मराठवाड्यात पावसाची अनियमितता होत असते. सरकारची मदत आम्हाला मिळते पण ती मदत तुटपुंजी असते, शेतकऱ्यांकडून हात जोडून विनंती करतो की, शेतकऱ्यांसाठी आपण काही तरी मोठं केलं पाहिजे. सततच्या पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे, यावर तज्ज्ञांच्या माध्यमातून काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी बंडू जाधव यांनी केली. शेतकऱ्यांच्या यातना आपण दूर कराव्यात, युवकांच्या हाताला रोजगार नाही. आमची एमआयडीसी निवासी आहे, नवीन बाभळगाव उजळांबा येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी दर वाढवून दिले तर शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत. तिथे MIDC झाली तर आमच्या तरुणांना रोजगार मिळेल. आमचे प्रस्तावित बहुदेशीय क्रीडा संकुल लवकरात लवकर पूर्ण करण्याची देखील मागणी बंडू जाधव यांनी केली. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;उद्या तुम्ही मला मारताल, जरांगे पाटलांची माफी&lt;/h2&gt;
&lt;p&gt;आजचा कार्यक्रम नियोजित असल्याने मी मी जरांगे पाटील यांचे मनापासून स्वागत करतो, जरांगे पाटलांना विनंती करतो की, मी 11 वाजताचा कार्यक्रम असल्याने तुम्ही 11 वाजता मला कार्यक्रम रद्द करण्याचं सांगितलं, पणे येथे आलेल्या लोकांना मी काय उत्तर देऊ. आता हे लोक मला मारतील, उद्या तुम्ही मला मारताल. मी तुमचं सगळं काही स्वीकारतो, पण आता कार्यक्रम कसा रद्द करू, असे बंडू जाधव यांनी म्हटलं. आपण मला बोललात तरी आपला तेवढा अधिकार आहे. तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देत मी आलेलो आहे, उद्याही मी तुमच्यासाठी येईल. आपण मनामध्ये कुठलाही संकोच ठेवू नका. मी आणि शिंदेसाहेब कायम तुमच्यासोबतच आहोत. तुमच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो, असे म्हणत बंडू जाधव यांनी &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt;ंच्या उपस्थितीत जाहीर व्यासपीठावरुन जरांगे पाटलांची माफी मागितली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/gG4fGJGQvtk?si=nhwX7P6qFbIPT4O2&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-s-hunger-strike-at-antarwali-cm-devendra-fadnavis-gives-his-first-reaction-government-stance-1437328&quot;&gt;अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली शासनाची भूमिका&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/30/e334ac7427dbebbbf24d5693bd76235d17880869635071002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Manoj Jarange Patil: येऊ नका सांगूनही एकनाथ शिंदे मुंबईतून परभणीला निघाले, जरांगे पाटील म्हणाले, 'श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही का?']]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-slams-on-eknath-shinde-bandu-jadhav-in-jalna-says-dont-wealthy-marathas-need-the-poor-marathas-marathi-news-maharashtra-politics-marathi-news-1437324</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-slams-on-eknath-shinde-bandu-jadhav-in-jalna-says-dont-wealthy-marathas-need-the-poor-marathas-marathi-news-maharashtra-politics-marathi-news-1437324#respond</comments><pubDate>Sun, 30 Aug 2026 13:54:18 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-slams-on-eknath-shinde-bandu-jadhav-in-jalna-says-dont-wealthy-marathas-need-the-poor-marathas-marathi-news-maharashtra-politics-marathi-news-1437324</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil on Eknath Shinde:&lt;/strong&gt; परभणीत (Parbhani)&amp;nbsp; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असलेल्या&lt;/span&gt; आज&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च्या&lt;/span&gt; (30 &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ऑगस्ट&lt;/span&gt;) मेळाव्यावर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माझा&lt;/span&gt; आक्षेप नाही. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पण&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कार्यक्रमाला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;उपमुख्यमंत्री&lt;/span&gt; एकनाथ शिंदे &amp;nbsp;(Eknath Shinde)&amp;nbsp; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;हे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;येत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहेत&lt;/span&gt;. कार्यक्रमा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ला&lt;/span&gt; प्रतिष्ठा नव्हती ,मराठा समा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जाची&lt;/span&gt; प्रतिष्ठा होती. पडक्या घरात गेला&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आपल्यात&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च&lt;/span&gt; नेत्याला बाप मानणारे आहेत. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पण&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मी&lt;/span&gt; मुंबईतून पळून लावतो, तर इथे परभणी&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च&lt;/span&gt; काय. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;एकनाथ&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शिंदेंनी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिलेलं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आव्हन&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;स्वीकारलं&lt;/span&gt;, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; मुंबईत &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;येऊन&lt;/span&gt; बदला घेणार, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;थेट&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;इशारा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मराठा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आंदोलक&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मनोज&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जरांगे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पाटील&lt;/span&gt; (Manoj Jarange Patil)&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यांनी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; येऊ नका सांगूनही एकनाथ शिंदे &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तून परभणीला निघाले&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही का? &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सवालही&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मनोज&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जरांगे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पाटील&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यांनी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;उपस्थित&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. दुसरीकडून गेल्याने पक्षाची ताकद वाढत नसते. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;गेलेत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त्यांना&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जाऊ&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;द्या&lt;/span&gt;,&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; पहिल्या उमेदवाराचे दिवस येतील. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;इशारा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;देत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;खासदार&lt;/span&gt; बंडू जाधवांना&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ही&lt;/span&gt; &amp;nbsp;(Sanjay Jadhav) मनोज जरांगें&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;इशारा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. (Manoj Jarange Patil on Eknath Shinde)&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil : रक्ताचा असून मराठ्यांच्या जीवावर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नाचतोय&lt;/span&gt;, बंडु जाध&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वां&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नी&lt;/span&gt; मराठ्यांसाठी काय केलं?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रक्ताचा असून मराठ्यांच्या जीवावर नाचत &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहेत&lt;/span&gt;. बंडु जाधव यांना मराठ्यां&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;साठी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;काय&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केलंय&lt;/span&gt;? उगाच जाळात कशाला हात घालतो म्हणा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वं&lt;/span&gt;. एकनाथ शिंदे आणि PA बेजार झाले &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहेत&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शेवटी&lt;/span&gt; बच्चू &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कडू&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यांचा&lt;/span&gt; फोन आला. एकदा बघा म्हणे तुमचे ऐकतात का. बच्चू भाऊ म्हणले शिंदे साहेबांना वाईट वाट&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;लं&lt;/span&gt;. हा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नाही. बंडु जाधव ने घेतला असेल त्या उद्देशाने तर मला माहिती नाही, असे &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;एकनाथ&lt;/span&gt; शिंदे &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;म्हणाल्याचे&lt;/span&gt; बच्चू &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कडूंनी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सांगितलंय&lt;/span&gt;. ते पोहचले नसतील तर रद्द करा म्हंटले. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पण&lt;/span&gt; वेळ पुरणार नाही म्हणून मी गेलो नाही. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मात्र&lt;/span&gt; मुद्दाम खुन्नस देण्यासाठी कार्यक्रम घेत आहेत. असे कार्यक्रम घ्यायचे नाहीत. मराठ्यांचे मन दुखावून असे कार्यक्रम घेतले नाही पाहिजेत. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असेही&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मनोज&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जरांगे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पाटील&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;म्हणाले&lt;/span&gt;.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil: एकनाथ &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शिंदेंनी&lt;/span&gt; काहीतरी खोके दिल्या शिवाय &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बंडू&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जाधव&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शिवसेनेत&lt;/span&gt; जाणार नाही&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एकनाथ &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शिंदेंनी&lt;/span&gt; काहीतरी खोके दिल्या शिवाय &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बंडू&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जाधव&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शिवसेनेत&lt;/span&gt; जाणार नाही. एकनाथ शिंदेकडे असा जाणा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;रा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तो&lt;/span&gt; ने&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ता&lt;/span&gt; नाही. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;म्हणत&lt;/span&gt; मनोज &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जरांगे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पाटील&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यांनी&lt;/span&gt; खासदार संजय जाधव यांच्यावर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मोठा&lt;/span&gt; आरोप&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ही&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. सर्वांनी शांत रहा, आपले &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जाणं&lt;/span&gt; होत नाही म्हणून आपण जात नाही, फोन लावला म्हणून नाही. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असेही&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ते&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;म्हणाले&lt;/span&gt;.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;Nanded News : नांदेड&lt;/span&gt;मध्ये मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दुसरीकडे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नांदेड&lt;/span&gt;मध्ये मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे. उपमुख्यमंत्री &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; हे हेलिकॉप्टरने परभणी येथे जाणार आहेत. परभणी येथे खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयाच्या उदघाटनासाठी जाणार आहेत. यादरम्यान &lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt; विमताळच्या गेटबाहेर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे. &lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt;चे खासदार संजय जाधव यांनी हा कार्यक्रम करणार असल्याचं सांगितलं होतं, संजय जाधव यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी कार्यक्रम घेऊन दाखवावा, मग आम्ही मराठ्यांचा हिसका काय असतो, ते दाखून देऊ. असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-issued-stern-warning-to-shivsena-mp-sanjay-jadhav-on-mobail-call-over-eknath-shinde-farmers-and-youth-program-in-parbhani-maharashtra-politics-marathi-news-1437302&quot;&gt;Manoj Jarange Patil:&amp;nbsp;मनोज जरांगे संतापले, फोनवर बंडू जाधवांना एकेरीत बोलले, वॉर्निंग देऊन टाकली, म्हणाले...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/30/3d2847d55a1d74070d7b98adb0b2d5ac1788077580791892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Manoj Jarange Patil and Bacchu Kadu: मनोज जरांगेंना बच्चू कडूंचा फोन, म्हणाले, 'शिंदे साहेबांना वाईट वाटलं, ते म्हणाले...']]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-got-phone-call-from-bacchu-kadu-says-eknath-shinde-feel-unhappy-after-criticism-over-parbhani-event-bandu-jadhav-marathi-news-1437322</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-got-phone-call-from-bacchu-kadu-says-eknath-shinde-feel-unhappy-after-criticism-over-parbhani-event-bandu-jadhav-marathi-news-1437322#respond</comments><pubDate>Sun, 30 Aug 2026 13:50:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-got-phone-call-from-bacchu-kadu-says-eknath-shinde-feel-unhappy-after-criticism-over-parbhani-event-bandu-jadhav-marathi-news-1437322</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil and Bacchu Kadu:&lt;/strong&gt; परभणीत शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी रविवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले आहेत. परभणीतील कार्यक्रम रद्द करावा आणि एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी येऊ नये, असे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. मात्र, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा दबाव झुगारुन बंडू जाधव कार्यक्रम घेण्यावर ठाम राहिले आहेत. तर काहीवेळापूर्वीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तून परभणीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते थोड्याचवेळात विमानाने नांदेडमध्ये उतरतील. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना दुसरीकडे शिंदे सेनेने बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितले की, मला शिंदे साहेबांचा फोन आला.&amp;nbsp; ते म्हणाले बघा, जरांगे-पाटील तुमचं ऐकतात का? शिंदे साहेबांना या सगळ्या प्रकारामुळे वाईट वाटलं. हा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नाही. बंडू जाधव यांनी त्या उद्देशाने कार्यक्रम घेतला असेल तर मला माहिती नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाल्याचे बच्चू कडू यांनी जरांगे पाटील यांना सांगितले. (Maharashtra Politics news)&lt;/p&gt;
&lt;p&gt;या संभाषणात मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा परभणीचा कार्यक्रम रद्द करा, असा संदेश एकनाथ शिंदेंना देण्यास बच्चू कडू यांना सांगितले. मराठ्यांनी बंडू जाधवचं काय केलंय, उगाच जाळात कशाला हात घालतो म्हणावं. मी तुमचा शब्द ऐकतो. पण हा कार्यक्रम रद्द करा, हा कार्यक्रम फारसा प्रतिष्ठेचा नाही. बंडू जाधव मुद्दाम खुन्नस देण्यासाठी कार्यक्रम घेत आहेत. असे कार्यक्रम घ्यायचे नाहीत. मराठ्यांचे मन दुखावून असे कार्यक्रम घेतले नाही पाहिजेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्याशी बोलताना बंडू जाधव यांच्यावर घणाघाती भाषेत टीका केली. एकनाथ शिंदेंनी काहीतरी खोके दिल्याशिवाय तो जाणार नाही. &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt;कडे असा जाणार नाही तो, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. आता एकनात शिंदे थोड्याचवेळात विमानाने &lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;ला येतील आणि &lt;a title=&quot;परभणी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/parbhani&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;परभणी&lt;/a&gt;च्या दिशेने रवाना होतील. तेव्हा मराठा आंदोलक आणखी काही गोंधळ घालणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/vBbJQOnkajQ?si=0del2kTn5vbt130Z&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-slams-bandu-jadhav-and-eknath-shinde-in-jalna-says-i-accept-eknath-shinde-challenge-marathi-news-1437313&quot;&gt;Manoj Jarange Patil and Eknath Shinde: बंडू जाधव तू आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलेय, तुझ्या राजकारणाला अवकळा लागली समज; मनोज जरांगेंचा इशारा&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/30/26bdda56a6f8309788ddc9e9962491ae1788077989459954_original.jpg" width="220"/></item></channel></rss>