<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Shivsena Nanded news: शिवसैनिकांनी 'त्या' आमदाराविरोधात खदखद बोलून दाखवली, श्रीकांत शिंदे सर्वांदेखत म्हणाले, 'हा पक्ष एकनाथ शिंदे चालवतयात...'</title><atom:link href="https://marathi.abplive.com/nanded/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 15 May 2026 13:49:50 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[नांदेडमधील माष्टी गावात दोन गटांमध्ये वाद, 34 जणांवर गुन्हा दाखल, गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/nanded-news-clash-between-two-groups-in-mashti-village-nanded-cases-registered-against-34-individuals-heavy-police-deployment-in-the-village-1423837</link><comments>https://marathi.abplive.com/crime/nanded-news-clash-between-two-groups-in-mashti-village-nanded-cases-registered-against-34-individuals-heavy-police-deployment-in-the-village-1423837#respond</comments><pubDate>Tue, 12 May 2026 23:56:50 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक एकबोटे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/nanded-news-clash-between-two-groups-in-mashti-village-nanded-cases-registered-against-34-individuals-heavy-police-deployment-in-the-village-1423837</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नांदेड :&lt;/strong&gt; &lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt; जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी गाव सध्या चांगले चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या गावात 2 गटात हाणामारी झाली होती. त्यात एका गटाचे 10 ते 15 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी 2 गटाच्या 34 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, &amp;nbsp;तर 24 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही गटातील लोकांनी कुंडलवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एका गटाने भीम जयंतीचा राग मनात धरून हल्ला केल्याचे फिर्याद सुनील सोनकांबळे यांनी दिली तर दुसऱ्या गटाच्या भक्ती बालाजी कदम यांनी अमानुष मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी गावात भीम जयंती उत्सव ग्राम पंचायत येते मोठ्या उत्साहात साजरी झाली होती. त्यात संपूर्ण गाव सहभागी झाले होते. त्यानंतर लहान मुलांचा शुल्लक करणावरून वाद झाला त्यानंतर दोन्ही गट सामोरा समोर आले होते. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची फिर्याद सुनील सोनकांबळे यांनी दिली. तर त्यांचा फिर्यादी वरुन 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरी फिर्यादी ही भक्ती कदम यांनी दिली आहे. त्याचा फिर्यादी वरुन 8 जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे माष्टी या गावांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी गावात भेट दिल्यानंतर गावात आता शांतता आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच या गावांमध्ये आम्हाला पिण्याचे पाणी दळण सुद्धा देत नसल्याचा आरोप एका गटाकडून करण्यात आला होता. त्यावर दुसऱ्या गटाने मात्र ही आरोप फेटाळले आहे गावात आम्ही सगळे गुण्या गोविंदाने राहत असल्याची प्रतिक्रिया दुसऱ्या गटांनी दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गावातील पीठाची गिरणी ही अनेक दिवसा पासून बंद असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच गिरणी चालकाला जेव्हा विचारले असता आमची पिठाची गिरणी ही बंद आहे संपूर्ण गाव हे कुंडलवाडी या गावी जाऊन दळण दळून आणते. गावात गिरणी सुरू असताना आम्ही सगळ्यांना दळण देत होते. कधी भेद भाव केला नाही. माझ्या नवऱ्याचे निधन झाल्यापासून ही गिरणी बंद असल्याचे अनिता दत्तहरी जाधव यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारणा बाबत तहसीलदार सुरेखा स्वामी यांन विचारले असता प्रार्थमिक माहिती ज्यावेळी आम्ही घेतली तेव्हा आमच्या लक्षात असले की शेजारील दोन लहान मुलांमध्ये भांडण झाले आहे. &amp;nbsp;त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमध्ये लहान मुलांचा वाद हा प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांच्या आरोप संदर्भात तहसीलदार यांना विचारले असल्यास गटविका, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. पिण्याचा पाण्याची व्यवस्था सर्वांसाठी खुले आहे आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत जो आरो प्लांट तिथे बसवलाय तो खुला आहे. जर कोणी अडवणूक केली तर त्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई करू असे आव्हान तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले माष्टी गावात सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/12/c9b6dd905f7073dc7dffb9a5eb7ae2fe1778610403741339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[राज्यातील वातावरणात मोठा बदल! अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज काय? ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-weather-news-major-change-in-the-state-s-weather-unseasonal-rains-accompanied-by-gusty-winds-lash-several-regions-1423151</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-weather-news-major-change-in-the-state-s-weather-unseasonal-rains-accompanied-by-gusty-winds-lash-several-regions-1423151#respond</comments><pubDate>Thu, 7 May 2026 17:17:25 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-rain-weather-news-major-change-in-the-state-s-weather-unseasonal-rains-accompanied-by-gusty-winds-lash-several-regions-1423151</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Rain weather News :&lt;/strong&gt; राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा चटका वाढत आहे. तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अशातच आज राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तळकोकणात सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर सातारा, नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, फोंडा, करुळ सह कणकवली, वैभववाडी &amp;nbsp;तालुक्याच्या भागात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसासाठी येलो अलर्ट पावसाचा जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सातारा जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे, बोरगाव, नाग&lt;a title=&quot;ठाणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/thane&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;ठाणे&lt;/a&gt;, शहरातील उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची चांगलीच उडाली तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून साताऱ्यात प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत होता. आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt;च्या दक्षिण भागात मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी परिसरात मुसळधार पावसाची बरसात सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने वांगणे आणि परिसराला झोडपून काढलं आहे. अशातच एका घराचा पत्रा हाय टेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असून नागरिक भयभीत झाले आहेत. वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात ही घटना घडलीय. घराचा पत्र आहे टेन्शन वायरमध्ये अडकताच जीव वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांची धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन हीच प्रवाह खंडित करावा अशी मागणी इथल्या रहिवाशांमधून केली जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नांदेडच्या माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, उन्हाळी पिकांचे नुकसान तर लग्नकार्यात अडथळा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;च्या तीर्थक्षेत्र माहूर तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं आहे. आजच्या या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः या भागात उन्हाळी तीळ अन भुईमुंग पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते, या दोन्ही पिकांसह हळदीला देखील या पावसाचा फटका बसलाय. त्याचबरोबर आज अनेक आयोजित लग्नसोहळ्याला या वादळी वाऱ्यासह गारपीटीचा फटका बसलाय. त्यामुळे ऐनवेळी वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल झाले. आजच्या पावसाने माहूर सह शेजारच्या किनवट तालुक्यात दाणादाण उडवली आहे. अचानक आलेल्या या वावटळीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला हवेत प्रचंड प्रमाणात धुळीचे कण पसरल्यामुळे शहरात काहीकाळ &amp;nbsp;दृश्यमानता कमी झाली होती नागरिकांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/07/956e0bafb0332d87b12cc96912606d051778154072791339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[भावूक होऊन नाही तर मेरिट पाहून निर्णय घेतलाय, अमोल मिटकरींचा गैरसमज झालाय, विधानपरिषद उमेदवारीवरुन मंत्री भरणेंचं सप्ष्टीकरण]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/dattatray-bharne-on-amol-mitkari-amol-mitkari-has-misunderstood-the-situation-minister-dattatray-bharne-clarifies-the-legislative-council-candidature-issu-1422445</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/dattatray-bharne-on-amol-mitkari-amol-mitkari-has-misunderstood-the-situation-minister-dattatray-bharne-clarifies-the-legislative-council-candidature-issu-1422445#respond</comments><pubDate>Fri, 1 May 2026 21:21:16 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक एकबोटे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/dattatray-bharne-on-amol-mitkari-amol-mitkari-has-misunderstood-the-situation-minister-dattatray-bharne-clarifies-the-legislative-council-candidature-issu-1422445</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Dattatray Bharne on Amol Mitkari &amp;nbsp;:&lt;/strong&gt; राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/amol-mitkari-vidhan-parishad-electio-news-amol-mitkari-reaction-regarding-the-legislative-council-elections-1422312&quot;&gt;माजी आमदार झिशान सिद्दीकी&lt;/a&gt;&lt;/strong&gt; यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, वांद्रे पूर्व भागातील पक्षाची ताकद वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर विश्वास टाकण्यात आला असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, विधानपरिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेकजण इच्छुक होते. दरम्यान, यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने उमेदवारी नाकारताना विश्वासात घेण्याचा साधं सौजन्यही दाखवलं नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली होती. यावर आता मंत्री दत्तात्र भरणे यांनी स्पष्टीकऱण दिलं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नेमकं काय म्हणाले दत्तात्रय भरणे?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अमोल मिटकरी यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा. पक्षाचा कोणताही निर्णय हा सर्वांना विश्वासात घेऊनच घेतला जातो असं स्पष्टीकरण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या निर्णयावरुन पक्षात नाराजी असल्याच्या चर्चांना आता भरणे यांनी पूर्णविराम दिला आहे. बाबा सिद्दीकी आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं मुंबईसाठीचं योगदान आणि काम खूप मोठं आहे. झिशान सिद्दीकी हे देखील &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;चे आमदार राहिले आहेत. त्यामुळे केवळ भावूक होऊन नाही, तर सिनिअरिटी आणि मेरिट पाहूनच सुनेत्रा वहिनींनी हा निर्णय घेतल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पक्षाने उमेदवारी नाकारताना विश्वासात घेण्याचा साधं सौजन्यही दाखवलं नसल्याची खंत मिटकरी यांनी व्यक्त केली. भविष्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या लढ्यात जो साथ देईल त्याच्यासोबत असेल असं म्हणत अमोल मिटकरींनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराने फोन केला नसल्याची खंत&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना संधी देण्यात आली आहे. आपल्याला उमेदवारी नाकारताना पक्षाने साधं विचारण्याचंही सौजन्य दाखवलं नसल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याने हे फळ मिळालं त्याचा प्रश्न त्यांनी केला आहे. दरम्यान उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराने फोन केला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात अजित पवारांचे अपघाती मृत्यू संदर्भात जे सोबत असतील त्यांच्यासोबत जाऊ, असं म्हणून त्यांनी मोठे राजकीय संकेत दिले आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्वाच्या बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/amol-mitkari-vidhan-parishad-electio-news-amol-mitkari-reaction-regarding-the-legislative-council-elections-1422312&quot;&gt;उमेदवारी नाकारताना साधं विचारलही नाही, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत, भविष्यातील वाटचालीचे दिले संकेत&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/h4&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/01/a888df5af163ceb3ea4f02291aabeb581777649171700339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Nanded Crime News: किरकोळ वादाचा भयानक शेवट, पाठलाग करून मिस्त्रीचा भर रस्त्यात काटा काढला, नांदेड पुन्हा हादरलं!]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/nanded-crime-news-one-died-over-minor-dispute-in-indira-nagar-area-1421602</link><comments>https://marathi.abplive.com/crime/nanded-crime-news-one-died-over-minor-dispute-in-indira-nagar-area-1421602#respond</comments><pubDate>Sat, 25 Apr 2026 11:49:51 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक एकबोटे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/nanded-crime-news-one-died-over-minor-dispute-in-indira-nagar-area-1421602</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime News:&lt;/strong&gt; &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot;&gt;&lt;strong&gt;नांदेड&lt;/strong&gt;&lt;/a&gt; (Nanded) शहरातील इंदिरा नगर परिसरात एका मिस्त्रीचा भररस्त्यात थरारक शेवट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रताप गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव असून, किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकारामुळे &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/nanded-crime-news-major-action-by-police-in-gang-war-6-accused-arrested-but-the-mastermind-remains-at-large-marathi-news-1419438&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;&lt;/strong&gt;मधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime News: नेमकी घटना काय?&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रताप गायकवाड यांचा काही व्यक्तींशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच, प्रताप घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आपल्या मित्रांच्या मदतीने आरोपींनी प्रताप यांना वाटेत अडवले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime News: पोलिसांची कारवाई&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे कृत्य पूर्ववैमनस्यातून किंवा जुन्या वादातून घडल्याचे बोलले जात आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime News: पोलिसांसमोर मोठे आव्हान&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही दिवसांपूर्वीच अर्जितसिंग चव्हाण यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ही कारवाई ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशा प्रकारचे कृत्य घडल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. &lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;मध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News: राहातामध्येही धक्कादायक घटना&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-sangamner-bhondubaba-rajendra-gadge-fined-2-lakh-by-mahavitaran-for-stealing-electricity-by-bypassing-meter-1421052&quot;&gt;अहिल्यानगर&lt;/a&gt;&lt;/strong&gt;च्या राहाता शहरातील महात्मा फुले नगर परिसरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. नशेच्या अवस्थेत मुलगा सचिन खैरे याने वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी मारून त्यांचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. कुटुंबातील सततचे वाद, दारूचे व्यसन आणि मारहाणीचा त्रास यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राहाता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-sangamner-bhondubaba-rajendra-gadge-case-90-medicines-13-properties-found-police-investigation-1421590&quot;&gt;Ahilyanagar Crime News: 200 व्हिडीओ, 90 पेक्षा जास्त औषधं अन्...; संगमनेरचा भोंदूबाबा राजेंद्र गडगे अशोक खरातच्याही दोन पावलं पुढचा, तपासात हादरवणारी माहिती&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/25/142aad1b91da02c8d1af100e892b68a51777097719424923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[आमचं कुटुंब देशसेवेसाठी सदैव तत्पर, खासदार व्हायला नक्की आवडेल, आमदार श्रीजया चव्हाण यांचं वक्तव्य, तर अशोक चव्हाण म्हणाले... ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/nanded-shrijaya-chavan-newsi-would-definitely-love-to-become-an-mp-statement-by-bjp-mla-srijaya-chavan-1421279</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/nanded-shrijaya-chavan-newsi-would-definitely-love-to-become-an-mp-statement-by-bjp-mla-srijaya-chavan-1421279#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 22:23:16 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक एकबोटे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/nanded-shrijaya-chavan-newsi-would-definitely-love-to-become-an-mp-statement-by-bjp-mla-srijaya-chavan-1421279</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Shrijaya Chavan :&lt;/strong&gt; राजकीय वारसा लाभलेल्या भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजया चव्हाण नांदेडमध्ये सक्रिय पाहायला मिळत आहेत. पत्रकार परिषदे दरम्यान त्यांना &quot;खासदार व्हायला आवडेल का?&quot; असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर स्मितहास्य करत त्यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. देशाच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली, तर नक्कीच आवडेल. आमचे कुटुंब देशसेवेसाठी सदैव तत्पर आहे, असे श्रीजया चव्हाण यांनी स्पष्ट केले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तिची जी इच्छा असेल तेच तिने करावे : अशोक चव्हाण&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दुसरीकडे, बाजूलाच बसलेले अशोक चव्हाण यांना जेव्हा मुलीच्या या इच्छेबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी लोकशाही मार्गाने उत्तर देणे पसंत केले. तिची जी इच्छा असेल तेच तिने करावे, मला त्यात काय करायचे आहे? असे म्हणत त्यांनी श्रीजया यांच्या राजकीय प्रवासाचा निर्णय त्यांच्यावरच सोपवल्याचे दिसून आले. अशोक चव्हाणांनी जरी &quot;पहिली टर्म अजून व्हायची आहे&quot; असं म्हणून विषयाला थोडं बगल देण्याचा प्रयत्न केला असला, तरी श्रीजया चव्हाण यांच्या उत्तराने नांदेडच्या राजकीय वर्तुळात नवा संदेश गेला आहे. चव्हाणांचा वारसा आता संसदेच्या दिशेने कूच करणार का? अशा चर्चा आता &amp;nbsp;नांदेड मध्ये सुरू झाल्या आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कोण आहेत श्रीजय चव्हाण?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अ&amp;zwj;ॅड. श्रीजया चव्हाण यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या &lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt; जिल्ह्यातील भोकर विधान सभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षात कडून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिरुपती कोंढेकरांचा पराभव केला आहे. या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. नोव्हेंबर 2024 मध्ये निवडून आलेल्या आहे त्या प्रसिद्ध चव्हाण कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेत्या आहेत. तर &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार श्री अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत यांनी भोकरमधून लक्षणीय फरकाने विजय मिळवून राजकारणात पदार्पण केले आणि चव्हाण कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालू ठेवला. &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; विद्यापीठातून कायद्याची पदवीधर असलेल्या त्या भोकरमध्ये विकास, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या तळागाळातील सामाजिक कार्यासाठी आणि युवक आणि शेतकरी कल्याणासाठी वचनबद्धतेसाठी ओळखले जातात. आमदार म्हणून यांनी भोकर मध्ये शिक्षण सुधारणे , रोजगारांच्या संधी निर्माण करणे आणि राहणीमान उंचावणे या विषयावर त्यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट केले आहेत .त्या मतदारसंघ विकासात सक्रियपणे सहभागी असून ,पायाभूत सुविधा , पाणीपुरवठा आणि सामाजिक कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित करतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/6148947084577f8c765156e7cc888b6f1776875019073339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Nanded Crime News: मोबाईलच्या स्टेटसवरुन पोलिसांना 'कबुतरा'चा माग काढला, नांदेडच्या अर्जितसिंह चव्हाणचा मारेकरी शाहरुखला अटक, बड्या राजकारण्यांशी कनेक्शन]]></title><link>https://marathi.abplive.com/news/nanded/nanded-crime-news-arjitsingh-chavan-case-accused-shahrukh-kabutar-arrested-on-mobile-status-1421063</link><comments>https://marathi.abplive.com/news/nanded/nanded-crime-news-arjitsingh-chavan-case-accused-shahrukh-kabutar-arrested-on-mobile-status-1421063#respond</comments><pubDate>Tue, 21 Apr 2026 13:01:59 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक एकबोटे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ नांदेड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/nanded/nanded-crime-news-arjitsingh-chavan-case-accused-shahrukh-kabutar-arrested-on-mobile-status-1421063</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नांदेड : नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या ई-स्क्वेअरच्या बाजूला ट्रिपल मर्डर हत्याकांड (Nanded Crime News) झाले होते. त्यात अर्जितसिंघ चव्हाण, शेख अरबाज आणि आवेश यांच्या खून झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटातील 6 आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात (Nanded Crime News) आली आहे, त्यातील फरार असलेला शाहरुख उर्फ कबुतर (रा. देगलूर नाका) याला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शाहरुख कबुतर हा इंस्टाग्रामवर (Nanded Crime News) रोज स्टेटस ठेवत होता, तो सोशल मिडीयावर सक्रिय होता,तपासादरम्यान तो हैदराबादमध्ये असल्याची स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, त्याचा ठाव ठिकाणा पत्ता काढत त्याचा साथीदारा शेख आबेद सोबत त्याला अटक करण्यात आली आहे. शाहरुख कबुतर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याचे नांदेडमध्ये विविध पक्षातील लोकांसोबत राजकीय कनेक्शन आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. (Nanded Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime News : शाहरुख कबुतर हा इंस्टाग्रामवर रोज स्टेटस...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शाहरुख कबुतर हा इंस्टाग्रामवर (Nanded Crime News) रोज स्टेटस ठेवत होता, तो सोशल मिडीयावर सक्रिय होता,तपासादरम्यान तो हैदराबादमध्ये असल्याची स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, त्याचा ठाव ठिकाणा पत्ता काढत त्याचा साथीदारा शेख आबेद सोबत त्याला अटक करण्यात आली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime News: नेमकं प्रकरण काय?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नांदेडमध्ये 3 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांची हत्या (Nanded Crime news) झाल्याची थरारक घटना घडली होती. &lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;मधील डी मार्ट परिसरामध्ये असलेल्या ई-स्क्वेअरच्या बाजूला हे हत्याकांड घडलेलं आहे. अर्जितसिंघ चव्हाण याचा या घटनेत मृत्यू झाला आहे. ई-स्क्वेअरच्या बाजूला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जुन्यावादाच्या (Nanded Crime news) कारणातून काही गुन्हेगारांमध्ये तलवार आणि खंजीराने मारहाण झाली, या घटनेत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी (Nanded Crime news) अर्जितसिंघ चव्हाणवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने अर्जितसिंघ चव्हाण (वय 25) याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर अर्जितसिंघ चव्हाणचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (वय 27) आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (वय 23) या दोघांवरती दवाखान्यातच चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.(Nanded Crime news)&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime news: अर्जितसिंघचा मृतदेह होता, त्याच ठिकाणी आवेजवर वार...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यामधील दोघेजण घटनास्थळी गंभीर जखमी झालेले होते, आवेज देखील गंभीर जखमी होता, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला विष्णुपुरी येथे रेफर करण्यात आले, तिथे तो खूप गंभीर स्वरूपाचा जखमी अवस्थेत गेला होता, तिथे आधीच अर्जितसिंघ चव्हाणचे भाऊ आणि वडील गेलेले होते, अर्जितसिंघ चव्हाणचा मृतदेह तिथे होता, त्याच ठिकाणी आवेज वर तिथे वार झाला, तो आधी ही गंभीर जखमी होता, शेवटी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामध्ये दोन एफआयआर झाले आहेत, ते दोन्ही क्रॉस आहेत, भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्येच दोन क्रॉस एफआयआर दाखल होतील. एक आहे ती अर्जितसिंघ चव्हाणच्या फॅमिलीची आणि दुसरी आवेज किंवा अरबाज या दोघांपैकी एकाची एफआयआर घेऊन मर्डरचे गुन्हे दाखल करणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nanded Crime news: तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या वादामध्ये पहिल्यांदा मृत्यमुखी पडलेला अर्जितसिंघ चव्हाण हा बुलेट गाडीवर आला होता, त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. &amp;nbsp;तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला होता, याच दरम्यान ही वादाची घटना घडली आहे, 4 आरोपी ताब्यात आहेत, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली होती.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/21/845da535d39e42a7da4af82999a9097e17767567059991075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान]]></title><link>https://marathi.abplive.com/videos/news/nanded-sharad-ponkshe-nanded-speech-ashok-kharat-akbar-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1420689</link><comments>https://marathi.abplive.com/videos/news/nanded-sharad-ponkshe-nanded-speech-ashok-kharat-akbar-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1420689#respond</comments><pubDate>Sat, 18 Apr 2026 12:18:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ नांदेड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/videos/news/nanded-sharad-ponkshe-nanded-speech-ashok-kharat-akbar-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1420689</guid><description><![CDATA[&lt;p&gt;Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Sharad Ponkshe on King Akbar:&lt;/strong&gt;&amp;nbsp;मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad &amp;nbsp;Ponkshe)कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्याची सध्या&amp;nbsp; चर्चा आहे. 'मुगल - ए - आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होत आहे, दाखवायला इतिहासात अस्तित्वात नसलेलं जोधा नावाचं पात्र घुसवलं. एक लाख अशोक खरात (Ashok Kharat) एकत्र केले तर एक अकबर होईल', असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. नांदेडमध्ये परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत अभिनेते ते बोलत होते. या कार्यक्रमात अनेक विषयावर त्यांनी भाष्य केलंय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ते म्हणाले 'जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा संबंध नव्हता. याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. याला जबाबदार ब्रिटिशशाही आहे. असंही ते म्हणाले. हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे?&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;मधील परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना ते म्हणाले, 'हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसने फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असं सांगत आहेत. पद्धतशीर हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहचले. हिंदुत्व कोण्या ग्रंथासोबत बांधले गेले नाही. आमचा धर्म ग्रंथ एक 'हे विश्वची माझे घर' हे ब्रीद वाक्य आहे.धर्माच्या नावावर काही मिळत नाही वेगळं. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? मंदिरांचा पैसा सरकारी तिजोरीत का जातो?चर्चेमधील सगळा पैसा ख्रिश्चन, मशीदीचा पैसा कंट्रोल नाही. असं पोंक्षे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&quot;हिंदू रस्तावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे?&quot;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&quot;हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे असा प्रश्न शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. सेक्युलर म्हणता, तर सरकारी पैसा हिंदू मंदिरातून का जातो? 4 लाख हिंदू मंदिरातून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे चर्चमधून का जात नाही? या पैशातुन मुस्लिम ख्रिश्चन लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के हिंदू या साठी का उरत नाही रस्त्यावर?&quot; असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, &quot;ब्राम्हणांची हत्या करणारा टिपू सुलतानची सिरीयल दूरदर्शनवर प्रसारित करुन तो किती चांगला होता हे आमच्या बोडक्यावर काँग्रेसने त्याची सिरीयल दूरदर्शन वर दाखवली.&quot; असंही पोंक्षे यांनी म्हटलं.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/18/11cd10f75b586c778ce8333fc8c1a9a017764947644641000_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sharad Ponkshe on King Akbar: एक लाख अशोक खरात एकत्र आले तर एक अकबर राजा तयार होईल: शरद पोंक्षे]]></title><link>https://marathi.abplive.com/entertainment/sharad-ponkshe-statement-in-nanded-one-lakh-ashok-kharats-to-create-one-king-akbar-slam-congress-1420679</link><comments>https://marathi.abplive.com/entertainment/sharad-ponkshe-statement-in-nanded-one-lakh-ashok-kharats-to-create-one-king-akbar-slam-congress-1420679#respond</comments><pubDate>Sat, 18 Apr 2026 10:55:54 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ जयदीप मेढे ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/entertainment/sharad-ponkshe-statement-in-nanded-one-lakh-ashok-kharats-to-create-one-king-akbar-slam-congress-1420679</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sharad Ponkshe on King Akbar:&lt;/strong&gt; मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad &amp;nbsp;Ponkshe)कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्याची सध्या&amp;nbsp; चर्चा आहे. 'मुगल - ए - आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होत आहे, दाखवायला इतिहासात अस्तित्वात नसलेलं जोधा नावाचं पात्र घुसवलं. एक लाख अशोक खरात (Ashok Kharat) एकत्र केले तर एक अकबर होईल', असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. नांदेडमध्ये परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत अभिनेते ते बोलत होते. या कार्यक्रमात अनेक विषयावर त्यांनी भाष्य केलंय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ते म्हणाले 'जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा संबंध नव्हता. याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. याला जबाबदार ब्रिटिशशाही आहे. असंही ते म्हणाले. हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे?&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;मधील परशुराम तेजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना ते म्हणाले, 'हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसने फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असं सांगत आहेत. पद्धतशीर हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहचले. हिंदुत्व कोण्या ग्रंथासोबत बांधले गेले नाही. आमचा धर्म ग्रंथ एक 'हे विश्वची माझे घर' हे ब्रीद वाक्य आहे.धर्माच्या नावावर काही मिळत नाही वेगळं. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? मंदिरांचा पैसा सरकारी तिजोरीत का जातो?चर्चेमधील सगळा पैसा ख्रिश्चन, मशीदीचा पैसा कंट्रोल नाही. असं पोंक्षे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&quot;हिंदू रस्तावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे?&quot;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&quot;हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला का जवळ करायचे असा प्रश्न शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला. सेक्युलर म्हणता, तर सरकारी पैसा हिंदू मंदिरातून का जातो? 4 लाख हिंदू मंदिरातून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे चर्चमधून का जात नाही? या पैशातुन मुस्लिम ख्रिश्चन लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के हिंदू या साठी का उरत नाही रस्त्यावर?&quot; असं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, &quot;ब्राम्हणांची हत्या करणारा टिपू सुलतानची सिरीयल दूरदर्शनवर प्रसारित करुन तो किती चांगला होता हे आमच्या बोडक्यावर काँग्रेसने त्याची सिरीयल दूरदर्शन वर दाखवली.&quot; असंही पोंक्षे यांनी म्हटलं.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाजीराव पेशव्यांवर सिरीयल येत नाही..&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&quot;अटक पासून कटकपर्यंत ज्यांनी स्वराज्यचे स्वप्न पाहिले त्याचे साम्राज्य पूर्ण केले ते बाजीराव पेशवा त्याचा इतिहास माहिती नाही. त्यांचा सिरीयल येत नाही. त्याचा चुकीचा इतिहास आणला. 41 लढाई कसं लढला, हे सुद्धा दाखवले जात नाही. फक्त 17 महिने मस्तानी त्याचा आयुष्यात आली तिला पत्नीचा दर्जा दिला होता,&quot; असे पोंक्षे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;1 लाख खरात केला तर 1 अकबर तयार होईल&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'मुगल ए आझम' चित्रपटातील अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासातील अस्तिवत नसलेल्या पात्र दाखवण्यात आले. अकबर कसं चांगला असेल बायकांचे आयुष्य बरबाद करणारा होता 1 लाख खरात एकत्र केले तर एक अकबर तयार होईल.&quot; असे पोंक्षे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/xRbfh9J4Rm0?si=WjhZEptIE5dBvZHk&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/18/57e62c7c1bfb8d8308124a37328467ad17764895972021063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Nanded Accident News: काळजी पिळवटून टाकणारी दुर्घटना; खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं, खेळताना बुडून चार लहानग्यांचा मृत्यू]]></title><link>https://marathi.abplive.com/news/nanded/nanded-accident-news-four-children-drown-while-playing-in-a-ditch-1420462</link><comments>https://marathi.abplive.com/news/nanded/nanded-accident-news-four-children-drown-while-playing-in-a-ditch-1420462#respond</comments><pubDate>Thu, 16 Apr 2026 14:11:13 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक एकबोटे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ नांदेड ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/nanded/nanded-accident-news-four-children-drown-while-playing-in-a-ditch-1420462</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt; : शहरातील देगलूर नाका परिसरात हृदयद्रावक घटना घडली असून नाल्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार (Nanded Accident News) लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.(Nanded Accident News)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. परिसरातील काही मुलं खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेली असता, खेळता खेळता ते पाण्यात पडले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मुलं बुडाल्याची भीषण घटना घडली.(Nanded Accident News)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. चारही मुलांना बाहेर काढण्यात आले असले तरी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.(Nanded Accident News)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेची योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/16/d072d5a56df1d2ddc49aca09a919c02f17763288635221075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Shivsena Nanded news: शिवसैनिकांनी 'त्या' आमदाराविरोधात खदखद बोलून दाखवली, श्रीकांत शिंदे सर्वांदेखत म्हणाले, 'हा पक्ष एकनाथ शिंदे चालवतयात...']]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/shivsena-mp-shrikant-shinde-slams-mla-balaji-kalyankar-infront-of-party-workers-at-nanded-maharashtra-politics-marathi-news-1420151</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/shivsena-mp-shrikant-shinde-slams-mla-balaji-kalyankar-infront-of-party-workers-at-nanded-maharashtra-politics-marathi-news-1420151#respond</comments><pubDate>Tue, 14 Apr 2026 06:58:03 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक एकबोटे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/shivsena-mp-shrikant-shinde-slams-mla-balaji-kalyankar-infront-of-party-workers-at-nanded-maharashtra-politics-marathi-news-1420151</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Shivsena Nanded news:&lt;/strong&gt; शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थिततीत सोमवारी नांदेड (Nanded News) येथे कार्यकर्त्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) &amp;nbsp;यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत टीकेचा सूर लावला. हजारो कोटींचा निधी मिळूनही महापालिकेत यश मिळाले नसल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या समोर रोष व्यक्त केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. मी तुमचं ऐकण्यासाठी आलो आहे. हा पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) चालवत आहेत. इतका निधी देऊनही जागा मिळत नसतील, तर त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या परिस्थितीवरून त्यांनी आमदारांचे कान टोचत कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची सूचनाही दिली. (Maharashtra Politic news)&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Operation Tiger Shivsena: ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, आम्हाला पक्ष 2029 पर्यंत मजबूत करायचा आहे:&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कल्याण डोंबिवली चे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज तीन जिल्ह्यांची आढावा बैठक ही नांदेडमध्ये पार पडली ही बैठक पक्ष मजबूत करण्यासाठी होती संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपले नेते शी बोलता येत नसते त्यांच्या समस्या जाणून घेता येत नाही त्या जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले ऑपरेशन टायगर असं काही नाही माध्यमांनीच बातमी देऊ ऑपरेशन टायगर वर चर्चा सुरू केली आहे पक्षाचे ध्येय वेगळं आहे आम्हाला 2019 पर्यंत शिवसेना मजबूत करायचं आहे अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Santosh Banger Hingoli news: मंत्री फोन उचलत नाहीत, उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा: संतोष बांगर&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;मधील मेळाव्यात शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांनीही त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. संतोष बांगर यांनी युतीच्या मंत्र्यांना विशेष करुन शिंदे गटाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. फोन उचलत नाहीत अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी मागणी संतोष बांगर यांनी श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/n7_rx6_o8kU?si=CoMJZwIQKpnrbfYX&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/eknath-shinde-police-report-got-tip-before-event-big-chaos-will-happen-in-shivsena-event-dharashiv-marathi-news-1420025&quot;&gt;एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली, 'ते' मेसेज सापडताच पटापट चक्रं फिरली अन्...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/14/ef48fc77bf0e8ea173300eea9e29a1421776129656083954_original.jpg" width="220"/></item></channel></rss>