Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

पार्श्वभूमी
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026-27) सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण...More
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसकंल्प विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आजच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
1. देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर https://tinyurl.com/2473suhz शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? https://tinyurl.com/379m9934
2. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/zb22fwaz
3. लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? https://tinyurl.com/2fdm57m6
4. मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो, 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग; देवेंद्र फडणवीसांनी मुंबईसाठी कोणकोणत्या घोषणा केल्या? https://tinyurl.com/y37kautk
5. अजितदादांच्या विमान अपघातानंतर बारामती विमानतळाबाबत मोठी घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पातून A टू Z सांगितलं! https://tinyurl.com/52ny5xtb
6. मेट्रो ते रस्त्याचे सहा पदरीकरण... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या? https://tinyurl.com/2my7y5ks
7. मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे https://tinyurl.com/9jam3svy
8. गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय? https://tinyurl.com/axx488pc
9. शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ, अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार, बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा https://tinyurl.com/99upduy6
यावर्षी अर्थसंकल्पासाठी ७ लाख ६९ हजार ४६७ कोटी रुपयांची खर्चासाठी तरतूद केली आहे
४० हजार ५५२ कोटी रुपयांची तूट येत आहे
राजकोषीय तूट ही ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे
महसुली तूट ही १ टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे
सातारा येथे शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे जतन करण्यात येईल
राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग नोंदवावा यासाठी ८ हाय परफॉरमेंस केंद्र सुरू आहेत
चार प्रशिक्षण केंद्र सुरू करणार
२०४७ कडे वाटचाल करण्यासाठी पारदर्शक सुशासन आवश्यक वाटते
१ लाख २० हजार पदभर्ती केली
७५ हजार पदाची पदभरती करणार
महाराष्ट्राच्या बजेटमध्ये मुंबईसाठी काय काय?
* अजून एक भुयारी मेट्रो, वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया
* दक्षिण मुंबईला २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार
* २०२९ पर्यंत १६५ किमी मेट्रो मार्गिका तयार करणार
* अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार
* राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग उभारणार
* ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार
* वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार
* पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार
बुलेट ट्रेन, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई
* राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे
* त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे
* मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं २०२७ पर्यंत पूर्ण हेईल
* तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील
* तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार
* मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न
* चौथी मुंबई वाढवण येथे होईल
* एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार
* नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार
पुणे विभागात ५० हजार कोटी रुपयाचे प्रकल्प मंजूर गडकरीची माहिती
पाच प्रकल्पांचे प्रेझेंटेशन दाखवण्यात आले
१पुणे शिरूर कॉरिडॉर ५४ किलोमीटरचा आहे ७ हजार ५१५ कोटी रुपये
२ तळेगाव चाकण शिक्रापूर ५३ किलोमीटर ४ हजार कोटी निविदा निश्चित आहे
३ पुणे सोलापूर हडपसर यवत ३१ किलोमीटरचा आहे
४ ) ५ हजार कोटी,नाशिक फाटा ते खेड ७ हजार ८०८ कोटी खर्च
महिमा संस्थेची स्थापना करणार
तरुणांना बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल
३६ नवदिशा केंद्र स्थापना केली जाईल
महाराष्ट्र हे देशाचे स्टार्ट अप कॅपिटल ठरले आहे
युनिकॉर्न मध्ये ही महाराष्ट्र अव्वल
महाराष्ट्रात १ लाख २५ हाजर उद्योजक घडविणे व ५० हजार स्टार्ट अप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे
दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र सुरु केले जाईल
मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे
शेती
शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे
चारही कृषी विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे
शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे
अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आबे
१ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे
चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात
गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना सुरु राहणार
८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अशीच सुरु राहणार
भरीव तरतूद केली जाईल
शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी समिती गठीत केली आहे
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार
अनुसुचित जातींसाठी २०२६ २७ मध्ये २३ हजार १५० कोटी रुपये नियतव्यय
कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
* राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे
* त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे
* मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं २०२७ पर्यंत पूर्ण हेईल
* तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील
* तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार
* मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न
* चौथी मुंबई वाढवण येथे होईल
* एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार
* नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार
जलमार्ग
३४० किमी जलमार्गाचे जाळे विस्तारणार
१ कोटी ६० लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या ७ कोटीपर्यंत वाढेल
सौर ऊर्जा
२०४७ पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे
३२ हजार ७५६ कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च
यावर्षी देखील २० हजार कोटींची तरतूद केली आहे
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे
25-12-25 पासून नवी मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात
पुरंदर-पुणे विमानतळासाठी विशेष प्राधिकरण, भूसंपादन अंतिम टप्प्यात
गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन
लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा
शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण
१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
लातूर, बारामती इथं रात्रीच्या विमान उड्डाणासाठीची यंत्रणा कार्यरत केली जाईल
मुंबई महानगरात जलमार्गाचे ३४० किलोमीटर पर्यंत वाढवणार
१ कोटी ६० लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या ७ कोटीपर्यंत वाढेल
वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23487 कोटी रुपये किंमतीचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पासून वांद्रे टर्मिनर्सपर्यंत करण्याचे नियोजन.
मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 8 हा 22862 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
तळोजा ते खांदेश्वर मेट्रो मार्ग 2 मुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्था सुधारले.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणण्याची योजना.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग व ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील
२०१९ पर्यंत १६५ किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील
दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत
वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे
पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणाप
आजचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राचं प्रतिबिंब
महाराष्ट्र देशाचं अर्थिक इंजिन, आपला वाटा मोठा असेल
चार केंद्रांखाली १६ उपकेंद्र ठरवले आहेत
प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल
पायाभूत सुविधा
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर
ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावे जोडली
२४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण
२३ हजार पूलांचं काम हाती
मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद
शेती
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे
चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे
शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे
अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आबे
१ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे
चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात
गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल
उद्योग
राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे
प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील
सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार, ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार
प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर
बांबू विकास प्रकल्प वाढवणार
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल
मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट
गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास, २ लाख कोटींची गुंतवणूक ७० हजार रोजगार
क्रिएटिव्ह इंडस्ट्री
मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु
पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर
जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५ पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार
पर्यटन
सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार
नागपूरमध्ये रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार
१२ ज्योतिर्लिंगापैकी 5
बुलेट ट्रेन आणि तिसरी मुंबई
राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे
त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे
- बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं २०२७ पर्यंत पूर्ण हेईल
- तिसरी मुंबई म्हणुन उरण या परिसरात विकास होतील
- मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न
चौथी मुंबई
चौथी मुंबई वाढवण येथे होईल
एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार
नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार
चौथी मुंबई वाढवण येथे होईल
एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार
नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार
राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे
त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे
बुलेट ट्रेन तीन स्थानकाच २०२७ पर्यंत पुर्ण हेईल
तीसरी मुंबई म्हणुन उरण या परिसरात विकास होतील
मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील
मुंबई व पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील
महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे
४ लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे
बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी शिवारात पवनचक्की कंपनीवर दरोडा टाकून वॉचमनला बेदम मारहाण करणाऱ्या एका टोळीला बेड्या ठोकण्यात बीड पोलिसांना यश आलं. या कारवाईत धाराशिव जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून चोरीतील रोख रक्कम जप्त करण्यात आलीय.
25 फेब्रुवारी दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास येवलवाडी येथील रिन्यू पॉवर कंपनीच्या पवनचक्कीवर दरोडा पडला होता. तेथील वॉचमन आणि त्याच्या सहकार्याला चोरट्यांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यावेळी पवनचक्की मधील किमती केबल आणि इतर साहित्याची चोरी करून टोळीने पोबारा केला होता.
पाटोदा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या टोळीच्या मागावर होती. मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. या दोघांकडून चोरी केलेला काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.
- गोपिनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
- 30 हजार किलोमिटरहून जास्त काम झाली आहेत
- टप्पा 3 मध्ये 23 हजार किमी रस्त्याची व पुलाची काम करणार आहे
- पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
- राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे
- प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील
मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना
महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना
मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना
अजितदादांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देणार
अजितदादांचं भव्य स्मारक उभारणार
देहूमध्ये विकास आराखड्याची घोषणा
महाराष्ट्र शेती अभिनय नव्या योजनेची घोषणा
बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण
प्रादेशिक संतुलित विकास साधण्यासाठी चार स्तंभे
प्रगतीशील, शासक,सर्वसमावेशक, सुशासन अशी 4 स्तंभे
विकसित महाराष्ट्रासाठी 16 उपक्षेत्रे निश्चित
यापुढे सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राचे प्रतिबिंब दिसेल
- महाराष्ट्र देशात अर्थिक अंजिन असल्याने आपला वाटा मोठा असेल
- ५ ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्था जाणार आहे
- विकसीत महाराष्ट्राच प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पाहायाला मिळणार आहे
- राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे
- प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहे
- चार केंद्रांखाली १६ उपकेंद्र ठरवले आहेत
- प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल
माझं अंतःकरण जड झालं आहे. अजित दादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या स्वभावामुळे प्रशासनात शिस्त आणि कार्यक्षमतेची परंपरा कायम राहिली. त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्यात येईल.
हा अर्थसंकल्प मी त्यांना समर्पित करतो. — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
- हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे जाणारा आहे
- महात्मा फुले यांच्या जन्माला २०० वर्ष पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल
- बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील
- सामाजीक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल
- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पुर्ण झालं आहे काही योजना सुरु केल्या जातील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसकंल्पाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे सभागृहात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसकंल्पाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
अर्थसंकल्पापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती
सोबत अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल देखील बैठकीला उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
अर्थसंकल्प कसा समजून घ्यायचा :
आमदार सरोज अहिरे यांनी आज अजितदादा असते तर त्यांनी अर्थसंकल्प मांडला असता असं म्हटलं. आता मात्र सर्व आठवणी राहिल्या आहेत. मी सभागृहात आल्यापासून दादांनीच अर्थसंकल्प मांडला आहे. दादांच्या आठवणी शिवाय एकही दिवस जात नाही, असं सरोज अहिरे म्हणाल्या.
महाराष्ट्र नवीकरणीय उर्जा व उर्जा साठवणुक धोरण अर्थसंकल्पात जाहीर केलं जाऊ शकतं. त्यानुसार सन 2035 पर्यंत वीज मागणी पैकी 65 टक्के वीज खरेदी नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांमधून करणं अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पात तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना जाहीर केली जाऊ शकते. या योजनेतून दोन लाखांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. तर, योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रतिवर्षी 1000 तृतीयपंथीयांना कर्ज दिलं जाणार आहे.
- स्थानिक मासळी
- बाजार बळकटीकरण
- तलावातील दुरुस्ती व गाळ काढणे व पुनर्जीवित करणे
- ग्रामीण भागात रोजगार निर्मिती
- ई बाईक सोलर शितपेटी खरेदी
- माशांचा कच-याचा पुनर्वापर
- आंतरराज्यात अभ्यास दौरा
- पालिका तिथे मत्स्य बाजार
- बर्फ कारखाना उभारणे
- साधारणता 1200 कोटी रुपयांची तरतुद या योजनेसाठी करण्याची शक्यता
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आज राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थतज्ञ म्हणून देवेंद्र भाऊ यांची ख्याती आहे. आज स्व. अजितदादा असते तर त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला असता, मात्र दुर्दैवाने दादा आपल्यात नाहीत. या अर्थसंकल्पातून स्व. अजितदादांचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न आणि व्हिजन देवेंद्र भाऊ मांडतील, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असेल, अशी मला खात्री आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
आज राज्याचा पहिला असा मागील 40 वर्षातला अर्थसंकल्प असेल जो दादांच्या विना सादर होत आहे.आज दादांची खूप आठवण येत आहे, असं आशिष जैयस्वाल यांनी म्हटलं. महाराष्ट्रासाठी अजित पवारांचं एक स्वप्न होतं ते आम्ही साकरणार असल्याचं जैयस्वाल म्हणाले.राज्यातील गरीब, पडीतही शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आजच्या बजेट मधून दिलासा मिळेल.महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने पुढे पाऊल टाकत आहे हे आजच्या बजेटमध्ये स्पष्ट होईल, असं आशिष जैयस्वाल म्हणाले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- मुंबई
- Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा