एक्स्प्लोर

Maharashtra Live blog updates: इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद; गॅस पुरवठा बंदमुळे नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 7 March 2026 Vidhansabha Adhiveshan Maharashtra Budget Session 2026 Ajit Pawar Plane Crash Maharashtra Politics latest news in Marathi Maharashtra Live blog updates: इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद; गॅस पुरवठा बंदमुळे नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक
Maharashtra Live blog updates
Source : ABP Live

Background

Maharashtra Live blog updates: मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना अधिक गती देण्याची गरज असल्याचे मत महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केले आहे. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणेची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत.

यासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये भटक्या श्वानांच्या प्रश्नावर अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने प्राणी व्यवस्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.

महापौरांनी प्रशासनाला नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे, नवीन प्राणी निवारा केंद्रे उभारणे, प्रत्येक प्रशासकीय प्रभागनिहाय श्वान पकडण्यासाठी विशेष वाहने उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबईत मागील काही वर्षांत भटक्या श्वानांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच विविध प्रभागांमध्ये श्वान चावल्याच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि नागरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.

15:55 PM (IST)  •  07 Mar 2026

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र

वेगवेगळ्या देशात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. भारताची संस्कृती अहिंसा आणि शांततेची असून भारताने जगासमोर संवाद आणि शांततेचा मार्ग पुढे करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. युद्धामुळे विनाश होतो, तर संवादातूनच स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निघतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

15:20 PM (IST)  •  07 Mar 2026

इराण-अमेरिका युद्धाचे पडसाद; गॅस पुरवठा बंदमुळे नाशिकच्या हॉटेल व्यावसायिकांची सोमवारी बैठक

इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक बंद झाल्याने हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी विशेष बैठक बोलावली आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget