एक्स्प्लोर

पूर परिस्थिती पाहण्यासाठी तहसीलदारांची दोन किलोमीटर पायपीट, वाळू विक्रीची परवानगी द्या, शेतकऱ्यांची मागणी 

लातूर जिल्ह्यातील गौर गावात देखील मांजरा नदीने पात्र बदलल्याने मोठा पूर आला होता. यामुळं सुमारे दोनशे एकर शेत जमिनीवर वाळूचे जाड थर साचले आहेत.

Latur News :  सध्या राज्यात पावसाचा जोर कमी आला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडला होता. यामुळं अनेक भागातील नद्यांना पूर आला होता. यामुळं शेती पिकांचं घरांच मोठं नुकसान झालं आहे. उभी पिक वाहून गेली आहेत, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील गौर गावात देखील मांजरा नदीने पात्र बदलल्याने मोठा पूर आला होता. यामुळं सुमारे दोनशे एकर शेत जमिनीवर वाळूचे जाड थर साचले आहेत. या पूरग्रस्त भागाती आज तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी दोन किलोमीटर पायपीट केल्याचं पाहायला मिळालं. 

पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळले आहे

दरम्यान, पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांवर भीषण संकट कोसळले आहे. त्यांच्या या स्थितीची बातमी एबीपी माझाने सर्वप्रथम दाखवली आणि त्याचा त्वरित परिणाम झाला आहे. यानंतर निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी स्वतः गौर गावाला भेट देत दोन किलोमीटर पायपीट करत वाळूने भरलेल्या शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या वेळी तहसीलदारांसमोर आपली व्यथा मांडली. मनरेगातून काही मदत मिळते, पण त्यात एक एकर शेतही नीट होत नाही. त्यामुळे या शेतातील वाळू विकण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी यावर थेट भूमिका घेऊ शकत नाही. मात्र शेतकऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जाईल. नुकसान प्रचंड आहे, त्याची संपूर्ण माहिती वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल अशी माहिती तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी दिली. 

गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला

गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता. यापावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीतझाल्याचं पाहायलामिळालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले होते. या पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं. त्यामुळं संसार उघड्यावर होते. तर दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर देखील मोठं संकट आलं होतं. अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती, तर काही शेतकऱ्यांची पिकाबरोबर जमिन देखील वाहूनगेली होता. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान या पुरामुळं झाल्याचं पाहायला मिळालं. 

महत्वाच्या बातम्या:

महापुरात ऊसाबरोबर जमिनही गेली वाहून, प्रशासनाच्या चुकीचा फटका, शेतकऱ्याचा आरोप, संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh On Vote Chori: मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: 'चौकशी केली तर एक लाख कोटींचा घोटाळा बाहेर येईल', Vijay Wadettiwar यांचा गंभीर आरोप
Vijay Wadettiwar On Pune Land : ईडी, सीबीआय झोपलेत का? त्यांनी तातडीने लक्ष घालावं - वडेट्टीवार
Chandrashekhar Bawankule : माझ्याकडे कुठलीही तक्रार आली नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
Pune Land Scam: 'चौकशीचे आदेश दिलेत', पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर CM फडणवीसांची थेट भूमिका
Uddhav Thackeray : शक्तिपीठ म्हणजे शेतकऱ्यांच्या उरावरुन जाणारा महामार्ग, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh On Vote Chori: मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
मध्य प्रदेशातून भाजपनं कार्यकर्ते आणले, काटोल-नरखेड मतदारसंघात 35000 मतांची चोरी; अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे हा टोमणा आहे का? 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार' उद्धव ठाकरेंनी सीएम फडणवीस, अजित पवारांची ऑडिओ क्लीपच ऐकून दाखवली!
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
Embed widget