<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं</title><atom:link href="https://marathi.abplive.com/jalna/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 6 Aug 2026 08:50:02 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[संजय राऊतांनी अडीच वर्षात एक दिवस मंत्रालयात गेलेला मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा,  डायरेक्टर शरद पवारांना करावं, रावसाहेब दानवेंचा खोचक टोला ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/raosaheb-danve-on-sanjay-raut-news-raosaheb-danve-criticizes-on-mp-sanjay-raut-in-jalna-1434416</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/raosaheb-danve-on-sanjay-raut-news-raosaheb-danve-criticizes-on-mp-sanjay-raut-in-jalna-1434416#respond</comments><pubDate>Tue, 4 Aug 2026 17:13:38 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/raosaheb-danve-on-sanjay-raut-news-raosaheb-danve-criticizes-on-mp-sanjay-raut-in-jalna-1434416</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Raosaheb Danve on Sanjay Raut :&lt;/strong&gt; संजय राऊत यांनी अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात गेलेला एक दिवसाचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याचा डायरेक्टर शरद पवारांना करावं, असा खोचक टोला भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला. यांची लोकप्रियता सोडा यांच्यासोबत राहणं आणि फिरणं म्हणजे लोक अपमान समजायला लागलेत अशी टीका रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर केली आहे. सुनेत्रा पवार यांचं अशा प्रकारचं वर्णन करणं ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती आहे, ते कधीच कुणाला चांगलं म्हणत नाही असेही रावसाहेब दानवे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;देशामध्ये पेपर फुटीचे प्रकरण नको व्हायला हवं होतं&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संसदेत विरोधक आक्रमक झाले आहेत, याबाबत देखील रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेचं अधिवेशन हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेच्या समस्या मांडण्यासाठी त्याचबरोबर देशाच्या कारभार पाहण्यासाठी असतं. देशामध्ये पेपर फुटीचे प्रकरण नको व्हायला हवं होतं, जो प्रकार झाला तो वाईट झाला. पण यापूर्वी सुद्धा पेपर फुटीचे प्रकार झालेले आहेत. परंतु विरोधकांनी सात दिवसांमध्ये एकदाही चर्चेत भाग न घेता केवळ गोंधळ घातल्याचे दानवे म्हणाले. विरोधकांना पेपरशी कोणताही घेणं देणं नाही. प्रसंग पडला तर प्रधानमंत्री सभागृहात येत असतात परंतु पूर्णवेळ कोणताही प्रधानमंत्री पूर्ण संपेपर्यंत सभागृहात बसून राहत नाही, असेही दानवे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संजय राऊत यांनी लापता गृहमंत्री अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली होती. यावर देखील रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी लापता गृहमंत्री चित्रपट काढण्यापेक्षा अडीच वर्षाच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेला एक दिवसांचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याचं डायरेक्टर शरद पवार यांना करावं अशी टीका दानवे म्हणाले. संजय राऊत यांना चॅनेल आणि वर्तमानपत्रांमध्ये यायचं असेल तर अशा प्रकारच्या बातम्या ते देत असतात. खरे गुंड यांच्याच पक्षात आहे अशी टीका दानवेंनी केली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाच्या जनतेने मातीच राजकारण केलं आणि नको त्यांना मातीतच मिळवल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. मोदींची लोकप्रियता कमी आणि जास्त होणे हे संजय राऊत यांच्या हातात नाही असे दानवे म्हणाले. राज्याच्या राजकारणात कोणाची लोकप्रियता कमी झाली हे ज्याच्या आमदाराच्या संख्या बळावरून कळत असतं. यांची लोकप्रियता तर सोडा यांच्यासोबत राहणं आणि फिरणं म्हणजे लोक अपमान समजायला लागल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस टीका केली होती. यावर बोलताना दानवे म्हणाले की, अशा प्रकारची टीका एखाद्या राजकीय पक्षांना किंवा नेत्यांवर करणं योग्य नाही. सुनेत्रा पवार राजकारणामध्ये नवीन आहेत. अजितदादा गेल्यानंतर पोकळी भरून काढण्याचं काम पक्षाने त्यांच्याकडे दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या कामाचं मूल्यमापन असं करता येणार नाही. सुनेत्रा पवार यांचं अशा प्रकारचं वर्णन करणं ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती आहे, ते कधीच कुणाला चांगलं म्हणत नाहीत असे दानवे म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=NPB1fE0BEXNBYLIS&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=0nTfBrVKYasSIOhC&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/04/2f78b30f366b194b0c6189f419b3d21e1785843785656339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[58 लाखातील एकही नोंदी कमी करु नका, अन्यथा रस्ते बंद होतील, मनोज जरांगेंचा इशारा, म्हणाले, मी विखे पाटील आणि फडणवीसांचा जप सुरु केलाय]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-patil-do-not-remove-even-a-single-entry-from-the-5-8-million-records-or-else-the-roads-will-be-blocked-manoj-jarange-patil-s-warning-to-the-government-1433928</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-patil-do-not-remove-even-a-single-entry-from-the-5-8-million-records-or-else-the-roads-will-be-blocked-manoj-jarange-patil-s-warning-to-the-government-1433928#respond</comments><pubDate>Fri, 31 Jul 2026 21:46:31 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-patil-do-not-remove-even-a-single-entry-from-the-5-8-million-records-or-else-the-roads-will-be-blocked-manoj-jarange-patil-s-warning-to-the-government-1433928</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil&lt;/strong&gt; : &amp;nbsp;&lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; (Eknath Shinde) साहेबांना सहाच महिन्याचा वेळ दिला होता. त्या माणसाने 58 लाख नोंदी &amp;nbsp;शोधल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (&lt;strong&gt;Manoj Jarange Patil&lt;/strong&gt; ) यांनी व्यक्त केले. तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्ही म्हणता आमचं नावच घेत नाहीत. त्यामुळं मी आता विखे पाटील आणि फडणवीस साहेबांचा जप सुरु केला आहे, तरीसुद्धा ते देत नाहीत असे जरांगे पाटील म्हणाले. 58 लाखातील नोंदी कमी करु नका, त्यातील एकही नोंद कमी करू नका, सध्या नोंदी कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तुम्ही पागलात काढायचं काम करू नका नाहीतर रस्ते बंद होतील असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt; फडणवीस साहेब मी तुम्हाला टेंडन्सी दाखवतो पाठवा तुमचा माणूस&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;फडणीसांनी त्या दिवशी ताबडतोब प्रतिक्रिया दिली की अर्जाची अर्जाची टेंडन्सी नाही. मी तुम्हाला टेंडन्सी दाखवतो पाठवा तुमचा माणूस असे जरांगे म्हणाले. तुम्ही अंतरवालीत या आम्ही तुम्हाला उत्तर देतो, समोरासमोर मराठ्यांना कळू द्या, मराठे जी माहिती सांगत आहेत ती चुकीची आहे की सरकार सांगते ती माहिती चुकीची आहे. मराठ्यांना कळू द्या असे जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही म्हणतात ना सगळे व्यवस्थित चाललय. एक वर्षाचा काळ गेला 29 ऑगस्ट 2025 पासून आता 26 पर्यंत एकही नोंद, रेकॉर्ड समितीने शोधली नाही असे जरांगे म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;प्रश्न सोडल्याशिवाय मी हटत नाही&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;प्रश्न सोडल्याशिवाय मी हटत नाही, एकाच दिवसात तुकडा पाडणार असे जरांगे म्हणाले. मराठ्यांनी रस्ते जाम केले तर याला फडणवीस जबाबदार राहणार असल्याचे जरांगे म्हणाले. कॉकरोच पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपकेला धमकी आली आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धमक्याला भीत नसतात. मी थोबाड फोडत असतो लगेच. मी संत नाही, गरीब मराठ्यांचं कल्याण होतं म्हणून चुचकारीत चाललो. उद्या येतील परवा देतील म्हणून वाट बघतो. पण धमक्या दिल्या तर आम्ही जागेवर थोबाड फोडत असतो असे जरांगे म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;नोंदी कमी करण्याचा प्लॅन चालला आहे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;फडणवीस &amp;nbsp;साहेब आणि विखे पाटील साहेब 58 लाख नोंदीतील एकही नोंद कमी करु नका असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुमचा नोंदी कमी करण्याचा प्लॅन चालला आहे. तुम्ही शिंदे समितीला चुकीची माहिती देऊन दबाव टाकू नका असेही पाटील म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=6DJxgIvXrgDGgk57&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/31/23dbbc453f62b4e53ff5727d78eaaa291785513048334339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/rain-update-strong-rainfall-in-marathwada-jalana-heavy-rain-in-vidarbha-too-sipna-river-floods-cutting-off-access-to-many-villages-1433749</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/rain-update-strong-rainfall-in-marathwada-jalana-heavy-rain-in-vidarbha-too-sipna-river-floods-cutting-off-access-to-many-villages-1433749#respond</comments><pubDate>Thu, 30 Jul 2026 14:47:15 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/rain-update-strong-rainfall-in-marathwada-jalana-heavy-rain-in-vidarbha-too-sipna-river-floods-cutting-off-access-to-many-villages-1433749</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;जालना&lt;/strong&gt; : &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;, पुण्यासह पश्चिम &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ातील सातारा जिल्ह्यात यंदा &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/rain&quot;&gt;पावसाने (Rain)&lt;/a&gt; दमदार हजेरी लावल्याचं दिसून आलं. शहरांमध्ये असलेल्या पावसामुळे धरणे भरली असून पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याचं बोललं जातं. मात्र, अद्यापही शेतकरी पावसाची वाट पाहात असून मराठवाड्यातही हवा तेवढा पाऊस नसल्याने बळीराजा काळजीत आहे. मात्र, मराठवाड्यातील जालन्यात आज पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आज सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली असून हवामान विमानानेही रेड अलर्ट जारी केलाय. तर, &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/vidarbha&quot;&gt;विदर्भातही (Vidarbha)&lt;/a&gt; मुसळधार पाऊस सुरू असून काही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, आज जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, अंबड, मंठा आणि घनसावंगी तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला असून उघडीपामुळे आलेला ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे, खरीप पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे विदर्भातही 30 आणि 31 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती, भंडारा आणि गडचिरोलीत जोरदार पाऊस सुरू आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;नांदेडसाठी रेड अलर्ट&lt;/h2&gt;
&lt;p&gt;प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज&amp;nbsp; दुपारी 1 वाजता जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार &lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt; जिल्ह्यासाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनीही सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;मेळघाटात पावसामुळे हाहाकार, 20 गावांचा संपर्क तुटला&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;अमरावती&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/https://marathi.abplive.com/news/amravati&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;अमरावती&lt;/a&gt; जिल्ह्याच्या मेळघाटातील धारणी तालुक्यात काल दिवसभर आणि रात्री मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. येथील सिपना नदीला पूर आला असून, पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे 20 ते 25 गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. याशिवाय, पूर्णा प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे तीन दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे, शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला अचानक पूर आला. त्यानंतर, प्रशासनाने नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्क केले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी&lt;/h2&gt;
&lt;p&gt;हवामान विभागानं आज भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट दिलेलं असताना सकाळपासून कडक ऊन निघालेले होते. मात्र, दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. काळे ढग एकत्र आले आणि भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली. तुमसरमध्ये तब्बल तासभर मुसळधार पावसाची धुमशान होती. तुमसरात मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक सखलभागांमध्ये पावसाचं पाणी साचलं. सलग पाचव्या दिवशी &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt;, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी आणि पवनी तालुक्यातही या पावसानं जोरदार हजेरी लावली.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;गडचिरोलीत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तर आल्लापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून येथील पेट्रोल पंपालाही पाण्याने वेडा घातला आहे. दरम्यान पुरामुळे जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील तब्बल 18 प्रमुख मार्ग पूरपाण्यामुळे बंद होते. &lt;a title=&quot;गडचिरोली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gadchiroli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गडचिरोली&lt;/a&gt;-धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाला, आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम आणि टेकमपल्ली नाले, तसेच आष्टी-आलापल्ली या राष्ट्रीय मार्गावरील दीना नदीसह अनेक ठिकाणी पाणी पुलांवरून वाहत आहे. एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, धानोरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यांतील अनेक मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/30/5fea1cf63ef2ddab2f42fb1b1a6fc41117854030170571002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?]]></title><link>https://marathi.abplive.com/videos/news/politics-manoj-jarange-patil-protest-maratha-reservation-manoj-jarange-patil-speech-antarwali-sarati-video-1433607</link><comments>https://marathi.abplive.com/videos/news/politics-manoj-jarange-patil-protest-maratha-reservation-manoj-jarange-patil-speech-antarwali-sarati-video-1433607#respond</comments><pubDate>Wed, 29 Jul 2026 13:55:47 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मुकेश चव्हाण ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/videos/news/politics-manoj-jarange-patil-protest-maratha-reservation-manoj-jarange-patil-speech-antarwali-sarati-video-1433607</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: &lt;/strong&gt;मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. हैदराबाद गॅझेटिअरनुसार 28 ऑगस्टच्या आत प्रमाणपत्र द्या, अन्यथा 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. याशिवाय आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन मागे घेणार नाही, असाही इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. (Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;मनोज जरांगेंच्या अंतरवालीमधील भाषणातील A टू Z मुद्दे- (Manoj Jarange Patil Speech Video)&lt;/h2&gt;
&lt;ul&gt;
&lt;li&gt;कधीकाळी समाज एकटवला आहे, म्हणून काळजीपूर्वक आता पुढे जायचे आहे..&lt;/li&gt;
&lt;li&gt;29 ऑगस्टला आंदोलनाला 3 वर्षे पूर्ण होत आहे..&lt;/li&gt;
&lt;li&gt;समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे...&lt;/li&gt;
&lt;li&gt;आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं खूप मोठं निर्णायक आंदोलन करायचं आहे.&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;आपल्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या.. त्यांना वारंवार सांगतो त्यांचे प्रमाणपत्र द्या..&lt;/li&gt;
&lt;li&gt;सरकार नोंदी प्रमाणे प्रमाणपत्र देत नाही म्हणून आंदोलन. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी अर्ज दाखल करा...&lt;/li&gt;
&lt;li&gt;तीन वर्षे समाजाच्या कल्याणासाठी रक्त जळतोय&lt;/li&gt;
&lt;li&gt;मला निर्णायक शेवटच आंदोलन करायचे आहे..आता मी तरी जाईन, नाहीतर सरकार तरी जाईल...&lt;/li&gt;
&lt;li&gt;29 ऑगस्टला कोणीही घरी थांबायचे नाही...&lt;/li&gt;
&lt;li&gt;आपल्याला हैदराबाद गॅझेट दिले प्रमाणपत्र कधी द्यायचे..&lt;/li&gt;
&lt;li&gt;सरकारला प्रश्न हैदराबाद गॅझेटीयर दिले, प्रमाणपत्र कधी देता&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांची लेकरांना टार्गेट केले..&lt;/li&gt;
&lt;li&gt;तीन-चार महिने झाले प्रमाणपत्र दिले नाहीत.&lt;/li&gt;
&lt;li&gt;29 ऑगस्टपासून जोपर्यंत आंदोलन चालेल तोवर वेळ द्या.&lt;/li&gt;
&lt;li&gt;माझे सगळ्या नेत्यांना आवाहन आहे...राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सर्वांच्या मुलांना कार्यकर्त्यांना आरक्षण लागणार आहे..&lt;/li&gt;
&lt;li&gt;हैदराबाद गझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत प्रमाणपत्र द्या, नाहीतर 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू..&lt;/li&gt;
&lt;li&gt;सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध, पुणे, गॅझेटीयर लागू करण्याची मागणी करत आहोत ते का घेत नाहीत..&lt;/li&gt;
&lt;li&gt;तुमच्या(सरकारच्या )श्रेय वादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी जात आहे.&lt;/li&gt;
&lt;li&gt;तीन वर्ष झाले केसेस मागे घेऊ म्हणतात, आम्हाला मारून आमच्यावर केसेस का?&lt;/li&gt;
&lt;li&gt;सगळ्या केसेस मागे होईपर्यंत 29 ऑगस्टचे आंदोलन मागे नाही...&lt;/li&gt;
&lt;li&gt;ओबीसींच्या सर्व सुविधा मराठ्यांना लागू केल्या. त्यांनी काढलेल्या GR मध्ये पहिलीपासून सर्व सुविधा दिल्या, आज परिस्थिती अशी आहे की एकही सुविधा सुरू नाही, ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा सुरू केल्या नाहीत...या सोयी एकाही शाळेला नाहीत..&lt;/li&gt;
&lt;li&gt;कोण कोणाला मुर्खात काढतेय हेच कळेना, अधिकारी सरकारला की सरकार अधिकाऱ्यांना ....कळत नाही...&lt;br /&gt;अण्णासाहेब महामंडळ तुम्ही स्थापन केलं, कर्ज फाईल घेतल्या मंजूर केले, त्याच परतावे का देत नाहीत.....&lt;/li&gt;
&lt;li&gt;सारथीच्या योजना बंद केल्यात, त्या का बंद केल्यात&lt;/li&gt;
&lt;li&gt;मराठा समाजाच्या स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली,मुख्यमंत्र्यांसाठी 15 मिनिटांचा खेळ आहे....का केले नाही?&lt;/li&gt;
&lt;li&gt;9 ओबीसी मंत्र्यांनी मराठ्यांना स्वतंत्र मंत्रालय नको म्हणाले..&lt;/li&gt;
&lt;li&gt;ओबीसींना मंत्रालयाची काय गरज, मराठ्यांना का नाही?&lt;/li&gt;
&lt;li&gt;SEBC चे बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही असं कळले, मग पोरांनी ऍडमिशन कसे घ्यायचे...&lt;/li&gt;
&lt;li&gt;फडणवीससाहेब मराठ्यांवरचं अन्याय का?&lt;/li&gt;
&lt;li&gt;आता निर्णायक, शेवटचे आंदोलन करावे लागेल,&lt;/li&gt;
&lt;li&gt;जेवढे बलिदान दिलेल्या कुटुंबातील लोकांनी आपले अर्ज घेऊन या..&lt;/li&gt;
&lt;li&gt;जमिनी नाहीत ते कसले महसूली पुरावा देतील, तुम्ही तरी वावर (शेत) घेऊन द्या, फडणवीस यांच्याकडे खूप पैसे आहेत.&lt;/li&gt;
&lt;li&gt;शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला हवेत, दोन लाख कर्जमाफी म्हणतात तेवढे देत नाहीत.... असेच आरक्षणाचे सुरू आहे&lt;/li&gt;
&lt;li&gt;16 ऑगस्टला राज्यातील सर्व अभ्यासकांनी अंतरवालीत यावे...&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/29/6e38b37b6e35869bf3d78ec76939cba71785313501290987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-maratha-reservation-those-nine-obc-ministers-came-together-and-said-not-to-grant-a-separate-ministry-to-the-maratha-community-i-will-reveal-their-names-on-august-29-manoj-jarange-patil-1433604</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-maratha-reservation-those-nine-obc-ministers-came-together-and-said-not-to-grant-a-separate-ministry-to-the-maratha-community-i-will-reveal-their-names-on-august-29-manoj-jarange-patil-1433604#respond</comments><pubDate>Wed, 29 Jul 2026 13:52:35 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-patil-maratha-reservation-those-nine-obc-ministers-came-together-and-said-not-to-grant-a-separate-ministry-to-the-maratha-community-i-will-reveal-their-names-on-august-29-manoj-jarange-patil-1433604</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Manoj Jarange Patil Maratha Reservation: &amp;nbsp;मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरावलीमध्ये आज मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज समाजबांधवांशी बोलताना म्हटलं की, मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढं जायचं. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीतून केली. जरांगेंनी आज पुन्हा शेवटच्या आंदोलनाची घोषणा केली. सरकार 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देत नाही म्हणून एकदम मोठं निर्णायक आंदोलन करायचे आहे. ज्यांना माहित आहे की, आपल्या नोंदी सापडल्या त्यांनी तात्काळ अर्ज करा, असंही त्यांनी म्हटलं, त्याचबरोबर नऊ ओबीसी मंत्री एकत्र आले आणि म्हणाले मराठ्यांना मंत्रालय देऊ नका अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. (Manoj Jarange Patil)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नऊ ओबीसी मंत्री एकत्र आले आणि म्हणाले मराठ्यांना मंत्रालय देऊ नका मी विचारलं का? ते असं म्हणत आहेत, &amp;nbsp;मराठ्यांना उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची, त्याचे अध्यक्ष विखे-पाटील आहेत ना. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीत आहे का नाही, त्याचे अध्यक्ष बावनकुळे आहेत, मग ओबीसीला मंत्रालयाचा काय गरज त्याचा मंत्री अतुल सावे आहेत. आम्ही तुमचं मागत नाही ना,&amp;nbsp; आधी जात मग पक्ष ठेवा, नाहीतर वाटोळं होईल. समाजाची लेकरं अधिकारी झाली नाही ना, आपल्याला किंमत राहणार नाही, अधिकार आपल्या पोरापोरींच्या, लेकरांच्या हातात येऊ द्या. सरकार कोणाचं असू द्या, सहीचा अधिकार आपल्या हातात असू द्या. आपण सरपंच, पाच वर्षाची पद घ्यायचं बघता. आयपीएस, आयएएस अधिकारी त्यांचे होतात, तुमच्या चुकीमुळे, तुम्ही म्हणता पक्षाच्या आदेशापुढे जाता येत नाही, मराठा समाजाची लेकरं अधिकारी झाली नाही तर आपल्याला किंमत राहणार नाही, ओबीसी सगळ्या सुविधा मराठ्यांना लागू झाल्याचे सांगितले, मी तेव्हाच लाड, विखे पाटलांना सांगितले होते की, एकदा मराठा खवळला तर तुमच्या बापाला ऐकणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.(Manoj Jarange Patil)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil Maratha Reservation:&amp;nbsp;स्वतंत्र मराठा मंत्रालयाबाबत बोलताना जरांगे म्हणाले...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली, यांना स्थापन करायला काय अडचण आहे. मला कोण म्हणाल त्याच नाव मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगणार आहे. त्या 9 लोकांचे नाव सांगणार आहे. सरकार कुणाचाही असू द्या आपल्या मुलांना अधिकारी करा. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली, यांना स्थापन करायला काय अडचण आहे. मला कोण म्हणाल त्याच नाव मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या पक्षाला मराठ्यांचा आदेश असला पाहिजे. 29 ऑगस्ट रोजी गावागावातले मराठे वाघासारखे तुडून पडणार आहेत. 9 मंत्र्यांनी सांगितलं की देऊ नका, मराठ्याना उपसमिती आहे म्हणून देऊ नका. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मग त्यांना स्वतंत्र मंत्रालय कशाला पाहिजे, त्याचे मंत्री अतुल सावे आहे ना. मला तुमच्याकडून कामं नको पद नको जे काही द्यायचं ते मराठ्यांना द्यायचं आहे. यांनी ओबीसी आरक्षण दिलं. निवड झालेल्या मराठ्यांच्या पोरांना तुम्हाला का नियुक्त्या द्यायच्या नाही. फडणवीस यांनी मग असा दुजाभाव का केला? असा संतप्त सवालही जरांगेंनी उपस्थित केला आहे.(Manoj Jarange Patil)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सारथीच्या योजना बंद करत आणल्या. सरकार सांगतं योजना सुरु आहेत, पण पोरं बोलतात नाहीत सुरू त्या योजना. सरकार आणि मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार आहे. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाचा निर्णय मुख्यमंत्री 15 मिनिटांत निर्णय घेऊ शकतात. मराठा समाजेच प्रश्न सुटतील. गोरगरीब मराठा समाज, प्रत्येक जिल्ह्याला केबिन राहील, प्रत्येक उपजिल्हाधिकारी लेव्हलचा अधिकारी लाहील. मंत्रालय स्थापन करायला अडचण काय आहे. जे मंत्री मंत्रालय नको म्हणाले त्यांची नावे मी 29 ऑगस्टला सांगेन, असंही जरांगेंनी म्हटलंय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/akewB-UE4Ww?si=3IesJ20vCNL5eLWE&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/29/bae634aa443ee6e9167a531040babc0017853132680191075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा, म्हणाले, 'आता शेवटचं लढायचं, तुकडाच पाडायचा!']]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-patil-has-made-major-announcement-regarding-the-agitation-agitation-will-be-held-again-on-august-29-pc-jalna-news-1433596</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-patil-has-made-major-announcement-regarding-the-agitation-agitation-will-be-held-again-on-august-29-pc-jalna-news-1433596#respond</comments><pubDate>Wed, 29 Jul 2026 12:45:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/manoj-jarange-patil-has-made-major-announcement-regarding-the-agitation-agitation-will-be-held-again-on-august-29-pc-jalna-news-1433596</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Manoj Jarange Patil : &amp;nbsp;मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना म्हटले की, मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढं जायचं. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला जर कोणी वेड्यात काढत असेल त्यामुळे तुम्हाला बोलावलं. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची अंतरवालीतून घोषणा केली. त्यांनी थेट पुन्हा शेवटच्या आंदोलनाची घोषणा केली.सरकार 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देत नाही म्हणून एकदम मोठं निर्णायक आंदोलन करायचे आहे. ज्यांना माहित आहे की, आपल्या नोंदी सापडल्या त्यांनी तात्काळ अर्ज करा.(Manoj Jarange Patil)&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil : हैद्राबाद गॅझेटीयर दिलं तर मग प्रमाणपत्र का दिल नाही&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाजातील लेकरांच हाल होत आहे, गेल्या तीन वर्षांपासून रक्त जळतोय म्हणून समाजाच्या लेकरांसाठी शेवटचा निर्णायक आंदोलन करणार आहे. एकानेही घरी थांबायचं नाही, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही. हैद्राबाद गॅझेटीयर दिलं तर मग प्रमाणपत्र का दिल नाही. मराठ्यांना टार्गेट कश्यामुळे करता, आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला. आता तुकडा पडल्याशिवाय राहणार. हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. 29 ऑगस्टपासून जोपर्यंत आंदोलन चालणार आहे, तो पर्यंत वेळ द्या. सर्वापक्षीय नेत्यांच्या मुलांना आरक्षण लागणार आहे. 28 ऑगस्टपर्यंत हैद्राबाद गॅझेट नुसार प्रमाण पत्र द्या, असा अल्टीमेटम जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) &amp;nbsp;यांचा सरकारला दिला आहे.(Manoj Jarange Patil)&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil : आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं खूप मोठ निर्णायक आंदोलन करायचं आहे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं खूप मोठ निर्णायक आंदोलन करायचं आहे, आपल्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या. त्यांना वारंवार सांगतो त्यांचे प्रमाणपत्र द्या. सरकार नोंदी प्रमाणे प्रमाणपत्र देत नाही म्हणून आंदोलन करण्यात येणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी अर्ज दाखल करा. तीन वर्ष समाजाच्या कल्याणासाठी रक्त जळतोय. मला निर्णायक शेवटच आंदोलन करायचे आहे. एक तर ते जातील नाहीतर मी जाईल. 29 ऑगस्ट ला कोणीही घरी थांबायचे नाही. आपल्याला हैदराबाद गॅझेट दिले, प्रमाणपत्र कधी द्यायचे. सरकारला प्रश्न करत जरांगे म्हणाले, हैदराबाद गझेटीयर दिले, प्रमाणपत्र कधी देता? फडणवीस साहेबांनी मराठ्यांची लेकरं टार्गेट केले, असंही पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. (Manoj Jarange Patil)&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil : 29 ऑगस्टपासून जोवर आंदोलन चालेल तोवर वेळ द्या.&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तीन चार महिने झाले प्रमाणपत्र दिले नाहीत. 29 ऑगस्टपासून जोवर आंदोलन चालेल तोवर वेळ द्या. माझे सगळ्या नेत्यांना आवाहन आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, सर्वांच्या मुलांना कार्यकर्त्यांना आरक्षण लागणार आहे. हैदराबाद गझेटियरनुसार 28 ऑगस्टच्या आत प्रमाणपत्र द्या नाहीतर 29 ऑगस्ट पासून आंदोलन सुरू करणार आहे, &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; संस्थान, कोल्हापूर, औंध, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;, गॅझेटीयर लागू करण्याची मागणी करत आहोत, ते का घेत नाहीत. तुमच्या(सरकारच्या )श्रेय वादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी जात आहे. तीन वर्ष झाले केसेस मागे घेऊ म्हणतात, आम्हाला मारून आमच्यावर केसेस का? सगळ्या केसेस मागे होईपर्यंत 29 ऑगस्टचे आंदोलन मागे नाही ओबीसींच्या सर्व सुविधा मराठ्यांना लागू केल्या. त्यांनी काढलेल्या GR मध्ये पहिली पासून सर्व सुविधा दिल्या, आज परिस्थिती अशी आहे की, एकही सुविधा सुरू नाही, ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा सुरू केल्या नाहीत. या सोयी एकाही शाळेला नाहीत. कोण कोणाला मुर्खात काढतेय हेच कळेना, अधिकारी सरकारला की सरकार अधिकाऱ्यांना कळत नाही, असंही जरांगेंनी म्हटलंय.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil : फडणवीस साहेब मराठ्यांवरच अन्याय का? &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अण्णासाहेब महामंडळ तुम्ही स्थापन केलं, कर्ज फाईल घेतल्या, मंजूर केले, त्याच परतावे का देत नाहीत. सारथीच्या योजना बंद केल्यात, त्या का बंद केल्यात मराठा समाजाच्या स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली, मुख्यमंत्र्यांसाठी 15 मिनिटाचा खेळ आहे. का केले नाही? 9 ओबीसी मंत्र्यांनी मराठ्यांना स्वतंत्र मंत्रालय नको म्हणाले. ओबीसींना मंत्रालयाची काय गरज, मराठ्यांना का नाही? एसीबीसीच्या बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही असं कळलं, मग पोरांनी ऍडमिशन कसे घ्यायचे फडणवीस साहेब मराठ्यांवरच अन्याय का? आता निर्णायक शेवटचे आंदोलन करावे लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil : स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली, यांना स्थापन करायला काय अडचण&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;29 ऑगस्टला आपल्याला एकही मागणी माग ठेवायची नाही. सगळ्या केसेस मागे घेतल्याशिवाय हटायचं नाही. मी मागे काही दिवसापूर्वी बाजावार बसुन उपोषण केले. तेव्हा यांनी एक जीआर काढला की ओबीसीची सवलती लागू केल्यात. विखे पाटील मुख्यमंत्र्यांना सांगत आहेत की नाही ते सुद्धा माहित नाही. एकही योजना अजून लागू नाही. नेमकं सरकार मराठ्यांना मुर्खात काढतंय की कॉलेजवाले मुर्खात काढायला लागलेत तेच कळत नाही. फक्त उपसमितीच्या बैठाका सुरु आहेत, ओबीसी सवलती लागू केल्या तर त्या संबंधित मंत्रालयाला सांगा. अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही स्थापन केलं. अनेक मुलांनी वाहन घेतले, सिव्हिल खराब झाले, त्याचे परतावा का दिला नाही. आमचा संयम तुटेल इतकं मुर्खात नका काढू. सारथीच्या योजना बंद करत आणल्या, कागदावर सुरु आहेत. आता मुलांसमोर सोक्ष मोक्ष होणार. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली, यांना स्थापन करायला काय अडचण आहे. मला कोण म्हणाल त्याच नाव मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगणार आहे. त्या 9 लोकांचे नाव सांगणार आहे. सरकार कुणाचाही असू द्या आपल्या मुलांना अधिकारी करा. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी केली, यांना स्थापन करायला काय अडचण आहे. मला कोण म्हणाल त्याच नाव मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगणार आहे. त्या 9 लोकांचे नाव सांगणार आहे, सरकार कुणाचाही असू द्या आपल्या मुलांना अधिकारी करा, जरांगे पाटील म्हणाले की, सगळ्या पक्षाला मराठ्यांचा आदेश असला पाहिजे. 29 ऑगस्ट रोजी गावागावातले मराठे वाघासारखे तुडून पडणार आहेत. 9 मंत्र्यांनी सांगितलं की देऊ नका, मराठ्याना उपसमिती आहे म्हणून देऊ नका. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मग त्यांना स्वतंत्र मंत्रालय कशाला पाहिजे, त्याचे मंत्री अतुल सावे आहे ना. मला तुमच्याकडून कामं नको पद नको जे काही द्यायचं ते मराठ्यांना द्यायचं आहे. यांनी ओबीसी आरक्षण दिलं. निवड झालेल्या मराठ्यांच्या पोरांना तुम्हाला का नियुक्त्या द्यायच्या नाही. फडणवीस यांनी मग असा दुजाभाव का केला? जरांगे यांचा संतप्त सवाल.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/iqGicYEudvc?si=d-JuYXAvwuM-jrR_&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/29/756c91d1ea90ad8e7eb4dfbeb22a9abc17853093286411075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-crime-female-gst-officer-and-private-tax-consultant-arrested-while-accepting-a-bribe-of-60-000-action-taken-by-jalna-acb-1433526</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-crime-female-gst-officer-and-private-tax-consultant-arrested-while-accepting-a-bribe-of-60-000-action-taken-by-jalna-acb-1433526#respond</comments><pubDate>Tue, 28 Jul 2026 22:24:59 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-crime-female-gst-officer-and-private-tax-consultant-arrested-while-accepting-a-bribe-of-60-000-action-taken-by-jalna-acb-1433526</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Crime &amp;nbsp;:&lt;/strong&gt; जालना शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. राज्यकर अधिकारी सुवर्णा लोहिया आणि खासगी कर सल्लागार अक्षय लोढा यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. जालना एसीबीने ही कारवाई केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जालना शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत राज्य कर अर्थात जीएसटी विभागातील महिला अधिकारी आणि एका खासगी कर सल्लागाराला 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. एका इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेता दुकानदाराचे इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करून देण्यासाठी राज्य कर अधिकारी सुवर्णा लोहिया यांनी खासगी कर सल्लागार अक्षय लोढा यांच्या मध्यस्थीने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर कार्यालयातच 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;बुलढाण्यात एसीबीचा सापळा; ५ हजारांची लाच घेताना पोलीस हेडकॉन्स्टेबल रंगेहाथ पकडलं&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली आहे. बिबी पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश रामभाऊ नागरे यांना 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या भाऊ व पुतण्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात पीसीआरमध्ये वाढ न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपीने 6 ते 7 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 5 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. एसीबीने पडताळणी करून लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बसथांबा येथे सापळा रचत आरोपीला लाच स्वीकारताना अटक केली. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही कारवाई एसीबी &lt;a title=&quot;बुलढाणा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/buldhana&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बुलढाणा&lt;/a&gt; पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;17 जुलै 2026 रोजी तक्रारदार पंचा सोबत वस्तू व सेवा कर कार्यालय जालना येथील राज्य कर अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया यांच्या कडे गेले .त्या वेळी त्यांनी तक्रारदारास त्यांचे काम करण्यासाठी पंचासमक्ष एक लाख रुपयांची मागणी केली. पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये कर सल्लागार अक्षय लोढा यांना सोबत घेऊन आल्यानंतर स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर दिनाक 21 जुलै 2026 रोजी परत तक्रारदार व पंच सुवर्णा लोहिया यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा असता तेथे सुवर्णा लोहिया यांनी दहा हजार रुपये घेणार नाही असे सांगून तडजोड अंती 80 हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच कर सल्लागार अक्षय लोढा यांनी &amp;lsquo;तुम दोनोंको मिलवाया. अपना आकडा डीसाईड कर दो. जलदीसे फ्री कर दो &amp;lsquo; असे तक्रारदारास पंचासमक्ष समक्ष सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर सुवर्णा लोहिया यांनी कार्यालयातील त्यांच्या कक्षात तक्रारदाराकडून लाचेचे 60 हजार रुपये पंचा समक्ष स्वीकारून टेबलच्या ड्राॅवर मध्ये ठेवली असा आरोप आहे. दोन्ही आरोपींकडून प्रत्येकी एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=hqPoNsB5ripDWB_1&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/28/fc7cb7e5cfbc4d733f4cc6b062bd39fd1785257631490339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Jalna Weather Station Tampering : जालन्यात 40 स्वयंचलित हवामान केंद्रांत छेडछाड, पर्जन्यमापकावर बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/jalna-automated-weather-stations-tampering-rain-gauge-fraud-collector-ashima-mittal-marathi-news-1433383</link><comments>https://marathi.abplive.com/crime/jalna-automated-weather-stations-tampering-rain-gauge-fraud-collector-ashima-mittal-marathi-news-1433383#respond</comments><pubDate>Mon, 27 Jul 2026 21:18:14 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/jalna-automated-weather-stations-tampering-rain-gauge-fraud-collector-ashima-mittal-marathi-news-1433383</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जालना :&lt;/strong&gt; जालन्यात हवामान आणि पर्जन्यमापनाबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गैरप्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील 49 स्वयंचलित हवामान केंद्रांपैकी तब्बल 40 केंद्रांमधील पर्जन्यमापक (Rain Gauge) उपकरणांमध्ये एकाच नव्हे, तर तब्बल चार वेळा छेडछाड करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल (Ashima Mittal) यांनी दिली. प्रत्यक्षात पाऊस नसतानाही उपकरणांवर बर्फाचे तुकडे ठेवून आणि यंत्राच्या रिंग तोडून पावसाच्या खोट्या नोंदी दाखवल्याचे प्रशासनाच्या तपासात निष्पन्न झाले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Weather Station Fraud Modus Operandi : अशी केली जायची छेडछाड&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जालना जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडलेला नसतानाही हवामान केंद्रांच्या नोंदींमध्ये मोठा पाऊस झाल्याचे दिसून येत होते. या संशयास्पद नोंदींमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र शंका उपस्थित करत तक्रारी दाखल केल्या होत्या. प्रशासनाने तपासणी केली असता, अज्ञातांनी पर्जन्यमापक यंत्रांच्या रिंग तोडल्याचे आणि त्यावर बर्फाचे तुकडे ठेवून तो वितळल्यानंतर प्रत्यक्षात पाऊस झाल्याची खोटी नोंद यंत्रात निर्माण केल्याचे स्पष्ट झाले. या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांची पुढील कामांची दिशा ठरत असल्याने, या खोट्या नोंदींमुळे शेतकऱ्यांची मोठी दिशाभूल होऊन शेतीचे नुकसान होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Ashima Mittal Action : फौजदारी कारवाईचे निर्देश&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या गंभीर गैरप्रकाराची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी अशिमा मित्तल म्हणाल्या, &quot;49 हवामान केंद्रांपैकी 40 ठिकाणी जवळपास चार वेळा छेडछाड झाल्याचे दिसून आले आहे. या पर्जन्यमापकांच्या अंदाजावर शेतकऱ्यांचे नियोजन अवलंबून असते, त्यामुळे या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली आहे. यापुढे अशी छेडछाड झाल्यास अत्यंत कडक कारवाई केली जाईल.&quot;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी पोलीस प्रशासनासोबत तातडीची बैठक घेतली असून, फौजदारी गुन्हे (Criminal Action) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत 5 पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, पुढील काळात असा गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व हवामान केंद्रांच्या ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्यात येणार आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Crop Insurance And Relief : पीक विम्याचा संशय&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदींचा थेट संबंध पिकांचे नुकसान, शासकीय मदत आणि पीक विमा (Crop Insurance) भरपाईशी असतो. त्यामुळे पर्जन्यमापकात अशी वारंवार खोटी नोंद दाखवून नक्की कोणाचा फायदा किंवा नुकसान करण्याचा कट रचला जात होता, याचा सखोल तपास आता पोलीस यंत्रणा करत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/sanjay-shirsat-on-abhijeet-dipke-family-visit-chhatrapati-sambhajinagar-delhi-cjp-protest-marathi-1433368&quot;&gt;&lt;strong&gt;Sanjay Shirsat VIDEO : राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले?&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/27/98da0b0cff920794d6bfc7cd8543449a178516727070593_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/delhi-protest-news-manoj-jarange-patil-steps-up-for-students-heads-straight-to-delhi-tomorrow-1432637</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/delhi-protest-news-manoj-jarange-patil-steps-up-for-students-heads-straight-to-delhi-tomorrow-1432637#respond</comments><pubDate>Tue, 21 Jul 2026 23:53:23 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/delhi-protest-news-manoj-jarange-patil-steps-up-for-students-heads-straight-to-delhi-tomorrow-1432637</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&amp;nbsp;Manoj Jarange Patil : &amp;nbsp;&lt;/strong&gt;नीट पेपरफुटी प्रकरणावरुन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे. &amp;nbsp;केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. काल या आंदोलनादरम्यान, पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या नंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. आता या विद्यार्थ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे उद्या दिल्लीला जाणार आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;अमानुषपणे लाठीचार्ज झाला, हे खूप मनाला लागले&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या दिल्लीला जाणार आहेत. सकाळी 11 वाजता दिल्ली पोहोचतील. &lt;a title=&quot;छत्रपती संभाजीनगर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;छत्रपती संभाजीनगर&lt;/a&gt; वरुन 9 वाजता ते विमानाने दिल्लीला जाणार आहेत. अमानुषपणे लाठीचार्ज झाला, हे खूप मनाला लागल्याचे जरांग पाटील म्हणाले.&amp;nbsp;&lt;br /&gt;या सरकारचा माज उतरवायला पाहिजे, असंही ते म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सरकारला किती मस्ती आली आहे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लोकशाही मार्गाने हे आंदोलन करु देणार नसतील तर त्या पोरांनी जगायचं कसं? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारला किती मस्ती आली यातून दिसते, त्यामुळे सगळ्यांनी साथ देणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्या मी सकाळी 11. वाजता दिल्लीत पोहचणार आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपली जबाबदारी असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. लागेल ती साथ आम्ही या विद्यार्थ्यांना देणार आहोत असे पाटील म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;देशभरातील शेतकरी संघटनांनी 'देश बचाओ मोर्चा'ची हाक दिली&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;नवी दिल्ली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/new-delhi&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नवी दिल्ली&lt;/a&gt;त जंतर-मंतर परिसरात 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि आधी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारला स्वतः येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. याशिवाय देशभरातील शेतकरी संघटनांनी 'देश बचाओ मोर्चा'ची हाक दिली असून, विविध राज्यांतील शेतकरी देखील दिल्लीकडे कूच करत आहेत। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जंतर-मंतर आणि राजघाट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/4e8RODN8098?si=FIiY6_rUljs-Odnh&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/21/19a2ea8b090eef9909f9017c005497fb1784657907513339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-mla-arjun-khotkar-criticizes-on-former-mla-kailas-gorantyal-in-jalna-1431496</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-mla-arjun-khotkar-criticizes-on-former-mla-kailas-gorantyal-in-jalna-1431496#respond</comments><pubDate>Sun, 12 Jul 2026 20:08:54 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-mla-arjun-khotkar-criticizes-on-former-mla-kailas-gorantyal-in-jalna-1431496</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna News :&lt;/strong&gt; जालना जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विकास कामावरुन भाजप शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जोरदार टीका केली आहे. शहरातील भीम पार्कला माजी आमदाराचा विरोध असल्याचे खोतकर म्हणाले. महानगर पालिकेच्या अजेंड्यावर हा विषय येऊ दिला नाही, याचा मी जाहीर विरोध करतो असे खोतकर म्हणाले. तर जे झाले नाही त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न खोतकर करत असल्याचे गोरंट्याल म्हणाले. दलित समाजाला खोतकर माझ्या विरोधात उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जे झालंच नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न : कैलास गोरंट्याल&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जालन्यात विकास कामावरुन राज्यात सत्तेत बसलेल्या शिवसेना-भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्येच जुंपल्याच पाहायला मिळत आहे. शहरातील प्रस्तावित भीम पार्कला भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विरोध केला तसेच महानगरपालिकेच्या अजेंडा वरती भीम पार्कचा विषय येऊ दिला नाही, याचा मी निषेध करतो म्हणत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली. तर विद्यमान आमदाराला या बाबत काही कळत नाही, जे झालंच नाही त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडून दलित समुदायाला माझ्या विरोधात उचकावण्याचा खोतकर प्रयत्न करत असल्याचे प्रत्युत्तर कैलास गोरंट्यांनी दिलं आहे. त्यामुळे राज्यात सत्तेत एकत्र बसलेल्या जालना महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=ExIrfIoAa9rXhRWE&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/12/11ed6a11edf533a3b3b65a6425ba9b551783867126040339_original.JPG" width="220"/></item></channel></rss>