<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Jalna: अवैध वाळू उत्खननचा कहर! गोदावरी नदी पात्र पोखरलं; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त</title><atom:link href="https://marathi.abplive.com/jalna/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 15 May 2026 20:52:36 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[Manoj Jarange : एका महिन्यात सातारा गॅझेटचा GR काढतो म्हणाले होते, आठ महिने उलटून गेले; मनोज जरागेंचा संताप, आंदोलनाची तारीख जाहीर करणार]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-criticizes-devendra-fadnavis-over-maratha-reservation-satara-gazette-gr-jalna-news-1424215</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-criticizes-devendra-fadnavis-over-maratha-reservation-satara-gazette-gr-jalna-news-1424215#respond</comments><pubDate>Fri, 15 May 2026 18:02:34 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/manoj-jarange-criticizes-devendra-fadnavis-over-maratha-reservation-satara-gazette-gr-jalna-news-1424215</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जालना :&lt;/strong&gt; मुंबईच्या आंदोलानावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्यावर आठ महिने झाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले गेले नाहीत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला. ज्यांना कुणबी पुरावा सापडला त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही, शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी टीका केली. ते जालन्यामध्ये बोलत होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मराठा आरक्षणाच्या मागणीवरून पुन्हा एकदा आंदोलनाची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. जालन्यात बोलताना मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maratha Reservation : 'मराठ्यांचं वाटोळं करण्याचं काम फडणवीसांनी केलं'&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जरांगे यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांच्याकडून मराठा समाजाला जास्तीत जास्त त्रास देण्याचे काम सुरू आहे. मतं आणि नेते मराठ्यांचे लागतात, पण मराठा समाजातील मुलं मोठी होऊ नयेत, अशी भूमिका दिसते, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. नेकनूर येथील घटनेचाही उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Satara Gazette GR Maratha Reservation : 'एका महिन्याचं आश्वासन, आठ महिने उलटले'&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यावेळी सरकारचं कौतुक केलं होतं, असं सांगत मनोज जरांगे म्हणाले की, त्यानंतर 108 प्रमाणपत्रांचे वितरण झाले. मात्र &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; संस्थानाच्या गॅझेटबाबत दिलेलं आश्वासन अजूनही पूर्ण झालेले नाही. आता आम्हीच पाहतो हा जीआर कसा निघत नाही, असा इशारा त्यांनी दिला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Kunbi Certificate Validity : 'कुणबी प्रमाणपत्र असूनही व्हॅलिडिटी नाही'&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कुणबी नोंदी सापडूनही संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेक मराठा कुटुंबे अडचणीत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. शिंदे समिती रेकॉर्ड शोधण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित गती नसल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केलं.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maratha Protest : आंदोलनाची नवी तारीख जाहीर होणार&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मराठा समाज न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचं स्पष्ट करत जरांगे यांनी आंदोलनाची पुढील तारीख शनिवारी जाहीर केली जाईल, असं सांगितलं. आमची लेकरंही आम्हाला सोन्यासारखी आहेत. सरकारने आणखी बळी घेऊ नये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केलं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/beed-crime-news-manoj-jarange-patil-reaction-on-neknur-clash-two-groups-fight-after-minor-accident-maharashtra-politics-marathi-news-1422575&quot;&gt;&lt;strong&gt;Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/15/55e2b2fd1aa872705b3b9613b16aaacb177884833276193_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[धक्कादायक! भजन सुरु असतानाच महाराज कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन  ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-a-maharaj-passed-away-due-to-a-heart-attack-while-a-devotional-singing-session-bhajan-was-in-progress-1424092</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-a-maharaj-passed-away-due-to-a-heart-attack-while-a-devotional-singing-session-bhajan-was-in-progress-1424092#respond</comments><pubDate>Thu, 14 May 2026 21:06:31 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-a-maharaj-passed-away-due-to-a-heart-attack-while-a-devotional-singing-session-bhajan-was-in-progress-1424092</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna News :&lt;/strong&gt; जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. भजन सुरु असतानाच एका महाराजांचा &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune/pune-crime-news-mothers-boyfriend-killed-by-daughter-lover-over-relationship-dispute-6-arrested-by-pune-police-1423990&quot;&gt;मृत्यू&lt;/a&gt; &lt;/strong&gt;झाला आहे. रामधन महाराज राठोड असं या महाराजांचं नाव आहे. भजन सुरु असतानाच महाराज अचानक कोसळे, यातच त्याचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;रामधन महाराज हे प्रबोधन आणि कीर्तनातून पंचक्रोशीत प्रसिद्ध&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरूमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांचे भजन सुरु होते. यावेळीच त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दुपारच्या सुमारास सुरु असलेल्या प्रवचन आणि भजन कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. उपस्थितांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला. आपल्या प्रबोधन आणि कीर्तनातून पंचक्रोशीत &amp;nbsp;प्रसिद्ध असलेल्या &amp;nbsp;रामधन महाराजांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;बीडच्या गेवराई शहरात कीर्तनकार महाराजांना मारहाण&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;बीड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/beed&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बीड&lt;/a&gt; जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गेवराई शहरात गावातीलच काही व्यक्तींनी एका कीर्तनकार महाराजांना लोखंडी रॉड, लाकडी दांडे, केबल वायरच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कैलास आनंदे असं या महाराजांचे नाव आहे. दरम्यान, महारादांना मारहाण केलेले सर्व चित्रण तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये चित्रीत झाले आहे. एका कीर्तनकार महाराजांवरच जीवघेणा हल्ला झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;कैलास आनंदे हे कीर्तनकार महाराज स्वानंद सेवा गुरुकुल चालवतात&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;कैलास आनंदे हे कीर्तनकार महाराज स्वानंद सेवा गुरुकुल चालवतात. गावातीलच काही व्यक्तींनी अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून गावातील व्यक्तींनी महाराज आळंदीला जाताना जातेगाव रोडवर गाठून बेदम मारहाण केली. या मारहाणी मध्ये कीर्तनकार महाराज जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;या घटनेमुळे कुटुंबातील सदस्य दहशतीत &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;या घटनेमुळे कुटुंबातील सदस्य दहशतीत असून पोलीस अधीक्षकांनी घटनेची दखल घेऊन संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. मारहाण करताना हल्लेखोरांनी याचा संतोष देशमुख करून टाका असे म्हटल्याचा दावा मारहाण झालेल्या महाराजांनी केला. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्वाच्या बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune/pune-crime-news-mothers-boyfriend-killed-by-daughter-lover-over-relationship-dispute-6-arrested-by-pune-police-1423990&quot;&gt;Pune Crime News: संबंध तोडण्यासाठी दबाव अन् धमकी...; मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, पुण्यातील थरारक घटना&lt;/a&gt;&lt;/h4&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/d9cb94e964a6f96586020cd19b42f1191778771688552339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-crime-news-a-19-year-old-youth-has-been-killed-in-jalna-district-the-accused-is-absconding-1424079</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-crime-news-a-19-year-old-youth-has-been-killed-in-jalna-district-the-accused-is-absconding-1424079#respond</comments><pubDate>Thu, 14 May 2026 18:46:56 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-crime-news-a-19-year-old-youth-has-been-killed-in-jalna-district-the-accused-is-absconding-1424079</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Crime News :&lt;/strong&gt; जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. 19 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने वार करुन &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/virar-rti-activist-atmaram-patil-case-shirgaon-quarry-mahesh-bhoir-marathi-news-1423809&quot;&gt;हत्या&lt;/a&gt; &lt;/strong&gt;करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील रुई गावात ही घटना घडली आहे. राजेश कोरकाने असे मयत तरुणाचे नाव आहे. वातील अज्ञात आरोपीकडून तलवारीने डोक्यावर वार करुन हत्या करण्यात आली आहे. प्रेम संबंधातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे रुई गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा सुरु केला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान प्रेम संबंधातून हत्या झाल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt; प्रेम संबंधातून हत्या झाल्याचा संशय &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जालना जिल्ह्यात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. धारधार &amp;nbsp;शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, प्रेम संबंधातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;भिवंडी तालुक्यात धक्कादायक घटना, अज्ञात हल्लेखोरांकडून रात्रपाळी कामावर जाणाऱ्या व्यक्तीची हत्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भिवंडी तालुक्यातील शेडगाव गावातील रात्रपाळी कामावर जाणाऱ्या व्यक्तीची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. परेश तोलाराम पाटील वय 40 असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत परेश पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या घरून रात्रपाळीसाठी कामावर निघाले होते. त्यांच्या गावाच्या हद्दीतच दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने परेश पाटील याच्यावर हल्ला केला. हल्ला एवढा जबर होता की परेश पाटील याचा जागेवरच मृत्यू झाला.याबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्वाच्या बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/virar-rti-activist-atmaram-patil-case-shirgaon-quarry-mahesh-bhoir-marathi-news-1423809&quot;&gt;Virar Crime : भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, विरार हादरलं&lt;/a&gt;&lt;/h4&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/04e0a9a2d74a53f37e5c4493756170581778764542200339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली]]></title><link>https://marathi.abplive.com/videos/news/jalna-ambadas-danve-on-narendra-modi-petrol-gold-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1423766</link><comments>https://marathi.abplive.com/videos/news/jalna-ambadas-danve-on-narendra-modi-petrol-gold-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1423766#respond</comments><pubDate>Tue, 12 May 2026 13:40:53 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/videos/news/jalna-ambadas-danve-on-narendra-modi-petrol-gold-maharashtra-politics-marathi-news-abp-majha-1423766</guid><description><![CDATA[&lt;p&gt;Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली&lt;/p&gt;
&lt;p&gt;मोदी बारा वर्षांनी पंतप्रधान आहे, त्यांना असं आवाहन करावं लागतं, त्यांनी अपयशाची कबुली दिली आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोनं घेऊ नका, ज्वेलरीवर काम करणारे कलाकार, यामध्ये हिंदुस्थानातील जवळपास कोटी दीड कोटी लोक काम करतात, त्यांचं रोजगाराचं काय हा एक मुद्दा आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;पंतप्रधानाने सांगितलं प्रवास करू नका आणि ते स्वतः युरोपला निघाले. पंतप्रधान पुढील दोन महिन्यात दहावीस देशाच्या दौऱ्यावर आहेत...&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुख्यमंत्री दौरे करतात मंत्र्यांच्या मागे किती मोठा ताफा असतो...&lt;strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन..&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोका सांगी ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी मोदींची गत...&lt;br /&gt;&lt;br /&gt;हैदराबाद मध्ये त्यांनी रोडशो घेतला, बेंगलोर मध्ये रोड शो घेतला. हजारो लोक वाहनासह त्या रोडशोमध्ये सहभागी झाले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही पेट्रोल डिझेलची नासाडी नाही का...&lt;br /&gt;&lt;br /&gt;पंतप्रधानाने हे सांगणं म्हणजे स्वतःचा अपयश कबूल करणं आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंधन जगात असून जनतेला इंधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंटरनॅशनल राजकारणामध्ये भाजप सरकार चुकीच्या पद्धतीने वागत आहे, त्यामुळे भारताच्या बाजूने एकही देश उभा नाही..&lt;br /&gt;&lt;br /&gt;कश्मीर प्रश्नामध्ये इराणने भारताची बाजू घेतली असून, आपण इराणला मदत करत नाही, हे चुकीचा आहे..&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/12/4a4d6b3998c9060e88d89b9debb8afc817785733701021000_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[मोठी बातमी : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा, म्हणाले, तू म्हणशील तिथे येतो]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/gunaratna-sadavarte-jalna-news-mns-workers-throw-ink-at-gunaratna-sadavarte-sadavarte-criticizes-raj-thackeray-and-manoj-jarange-1423410</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/gunaratna-sadavarte-jalna-news-mns-workers-throw-ink-at-gunaratna-sadavarte-sadavarte-criticizes-raj-thackeray-and-manoj-jarange-1423410#respond</comments><pubDate>Sat, 9 May 2026 19:04:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/gunaratna-sadavarte-jalna-news-mns-workers-throw-ink-at-gunaratna-sadavarte-sadavarte-criticizes-raj-thackeray-and-manoj-jarange-1423410</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Gunaratna Sadavarte Jalna News :&lt;/strong&gt; जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी &amp;nbsp;शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर सदावर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाईफेक प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करु. वैचारिक चर्चेमध्ये तू हरलास तर तू उठबशा काढ आणि मी हरलो तर तर म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं खुळं आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी डंके की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. मनोज जरांगे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. यांचे जे काही संवेदनशील आणि अप-परवृत्तिचे विचार आहेत. लोकशाहीच्या विचारानं जी माणसं प्रेरित असतात ती अशा लोकांसमोर वाकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले नाही आणि टन टन टोलवाले सुद्धा नाही असं म्हणत शाही फेक केल्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आज जो काही प्रकार घडला आहे तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का? असा सवाल सदावर्ते यांनी केला. यामध्ये मनोज दरांगे आणि राज ठाकरे यांच्या अप परावर्त विचाराचे आणि अर्ध्या हळकुंडाने धुतलेले, पावशेरी पिलेले होते का? असा सवाल सदावर्ते यांनी केला. राज ठाकरे यांचे दूध खुळे विचार आणि मनोज जरांगे यांचे कुचे विचार या दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत असेही ते म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मराठा मुख्यमंत्री नाही म्हणून तुम्ही जर आघाव चाळे करत असतील तर हे चालून घेतलं जाणार नाही&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मराठा मुख्यमंत्री नाही म्हणून तुम्ही जर आघाव चाळे करत असतील तर हे चालून घेतलं जाणार नाही असा इशारा गुणरत्न स्वदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांना दिला. जेव्हा जेव्हा &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात बिगर मराठा मुख्यमंत्री असतो, तेव्हा तेव्हा काही नालायक विचार जाती-अंधविचार कारभारी विचार तुकडे पाडण्याची भाषा करणारे हे पाणी कम चाय असून बुटाच्या धुळीसारखे आहेत. राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करु असे सदावर्ते म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/09/4d5542f277e3a1a62993d521a1f423b91778333567828339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-gunaratna-sadavarte-news-maharashtra-navnirman-sena-activists-threw-ink-at-advocate-gunaratna-sadavarte-vehicle-in-jalna-1423396</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-gunaratna-sadavarte-news-maharashtra-navnirman-sena-activists-threw-ink-at-advocate-gunaratna-sadavarte-vehicle-in-jalna-1423396#respond</comments><pubDate>Sat, 9 May 2026 16:27:50 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-gunaratna-sadavarte-news-maharashtra-navnirman-sena-activists-threw-ink-at-advocate-gunaratna-sadavarte-vehicle-in-jalna-1423396</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Gunaratna Sadavarte News :&lt;/strong&gt; &amp;nbsp;जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी &amp;nbsp;शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. गुणरत्न सदावर्ते आज जालना दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना घेतलं ताब्यात&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील रिक्षा चालकांच्या संदर्भात मराठी अमराठी यावादावर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यवार टीका केल्यानंतर जालन्यात मनसैनिक आक्रमक झाले होते. चंदनझिरा पोलिसांकडून &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं &amp;nbsp;आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शाईफेक प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंसह मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या घटनेनंतर सदावर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाईफेक प्रकरणावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.&amp;nbsp; राज ठाकरे तुला सांगतो आजचा प्रकार तुझ्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, त्यांचा जाळण्याचा उद्देश होता का? असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. जालन्यामध्ये झालेल्या शाईफेक प्रकरणावरून सदावर्ते यांचा राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे मी तुला आव्हान करतो की तू सांग मी म्हणशील तिथे येतो वैचारिक चर्चा करु.&amp;nbsp; वैचारिक चर्चेमध्ये तू हरलास तर तू उठबशा काढ आणि मी हरलो तर तर म्हणेल ती शिक्षा भोगायला तयार आहे, असं खुळं आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. मी डंके की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. मनोज जरांगे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा. यांचे जे काही संवेदनशील आणि अप-परवृत्तिचे विचार आहेत. लोकशाहीच्या विचारानं जी माणसं प्रेरित असतात ती अशा लोकांसमोर वाकत नसतात. कारण आम्ही वाळू वाले नाही आणि टन टन टोलवाले सुद्धा नाही असं म्हणत शाही फेक केल्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/09/b548c04b1ee83d936fe639a19e9301ed1778324265115339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्यानं लग्नातच राडा, दोन्ही बाजूचे वऱ्हाड एकमेकांवर पडले तुटून, व्हिडिओ व्हायरल]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-an-incident-involving-a-brawl-at-a-wedding-ceremony-has-occurred-in-jalna-district-and-a-case-has-been-registered-in-connection-with-the-matter-1423274</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-an-incident-involving-a-brawl-at-a-wedding-ceremony-has-occurred-in-jalna-district-and-a-case-has-been-registered-in-connection-with-the-matter-1423274#respond</comments><pubDate>Fri, 8 May 2026 16:38:56 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ जालना ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna/jalna-news-an-incident-involving-a-brawl-at-a-wedding-ceremony-has-occurred-in-jalna-district-and-a-case-has-been-registered-in-connection-with-the-matter-1423274</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna News :&lt;/strong&gt; नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने लग्न मंडपात &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune/pune-bjp-corporator-dispute-between-escalates-a-case-of-atrocity-has-been-registered-against-archana-patil-and-her-husband-1423041&quot;&gt;राडा झाल्याची घटना&lt;/a&gt;&lt;/strong&gt; जालना जिल्ह्यात घडली आहे. वधू आणि वर पक्षात मारामारी झाली आहे. 3 तारखेच्या लग्नातील राड्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील नांदी गावात ही घटना घडली आहे. नवरीच्या काकाने नवरदेवाच्या भावास ठोसा मारल्याने वाद विकोपाला गेला होता. दरम्या, या प्रकरणी वधू कडील 14 जणांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नवरीच्या काकाने नवरदेवाच्या भावास ठोसा मारला&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लग्नात नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल लपवल्याने झालेल्या वादाच रुपांतर हाणामारीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या नांदी गावात 3 तारखेला लग्न पार पडले. &amp;nbsp;या लग्नात नवरदेवाचा बूट नवरीकडील लोकांनी लपवला तर नवरीची चप्पल नवरदेवाच्या भावाने लपवली असता नवरीच्या काकाने नवरदेवाच्या भावास ठोसा मारला यातून दोघात वाद झाल्याने दोन्ही बाजूचे वऱ्हाड एकमेकांवर तुटून पडले, या नंतर प्रचंड वाद उफाळून आला यात नवरदेवाने हस्तक्षेप केला. मात्र, या राड्यात त्याचेही काही चालले नाही. &amp;nbsp;या प्रकरणी वधू कडील ज्ञात आणि अज्ञात 14 जणांवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या राड्यात नवरदेवाकडील 7 आणि 15 ग्रॅम चे सोन्याचे दागिने देखील चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नवरदेवाचे बूट लपवण्यावरुन हिंगोली जिल्ह्यातही लग्नात झाला होता राडा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हिंगोली जिल्ह्यातील कळमकोंडा गावात लग्नसोहळ्यात नवरदेवाचे बूट लपवण्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना गेल्या महिन्यातच घडली होती. किरकोळ वादातून वऱ्हाडी मंडळींनी चाकू हल्ला करत दोघांना जखमी केले होते. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनीही वऱ्हाडी मंडळींना चांगलाच चोप दिला होता. या घटनेमुळं शुभ मानल्या जाणाऱ्या लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कळमकोंडा गावात पातळे परिवार आणि वसमत तालुक्यातील गिरगाव येथील मेने परिवाराचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नानंतर बिदाईची तयारी सुरू असतानाच नवरदेवाचे बूट लपविण्यात आले. याच कारणावरून वऱ्हाडी मंडळी आणि गावातील तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत होताच काही वऱ्हाडी मंडळींनी गावातील तरुणांना मारहाण केली. त्यानंतर एका व्यक्तीने कमरेतील चाकू काढून गणेश डाळ याच्यावर सपासप वार केले. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या श्रावण गाढवे यांच्यावरही खंजीराने हल्ला करण्यात आला होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्वाच्या बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune/pune-bjp-corporator-dispute-between-escalates-a-case-of-atrocity-has-been-registered-against-archana-patil-and-her-husband-1423041&quot;&gt;मोठी बातमी ! पुण्यात भाजप नगरसेविकेमधला वाद चिघळला; अर्चना पाटलांसह पतीवरही ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल&lt;/a&gt;&lt;/h4&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/08/f031737154eb95636bf05f6b274578071778238526393339_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-heatstroke-summer-unseasonal-rain-in-marathwada-and-vidarbha-hailstorm-farmers-crops-in-danger-vidarbha-1422926</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-heatstroke-summer-unseasonal-rain-in-marathwada-and-vidarbha-hailstorm-farmers-crops-in-danger-vidarbha-1422926#respond</comments><pubDate>Tue, 5 May 2026 19:23:45 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ महेश गलांडे ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-heatstroke-summer-unseasonal-rain-in-marathwada-and-vidarbha-hailstorm-farmers-crops-in-danger-vidarbha-1422926</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;&lt;/strong&gt; : राज्यात उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/summer&quot;&gt;ऊन्हापासून (Summer)&lt;/a&gt; बचावासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबत आहेत. तसेच, भरदुपारी घराबाहेर जाणेही टाळले जात आहे. एकीकडे कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/rain&quot;&gt; पावसाने (Rain)&lt;/a&gt; हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याचंही दिसून आलं. जालना, गोंदिया, &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/marathwada&quot;&gt;भंडारा, (Marathwada)&lt;/a&gt; गडचिरोली, नंदूरबार जिल्ह्यात अवकाळीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर, काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;जालना तालुक्यातील रामनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. जालना तालुक्यात आज अचानक काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रामनगर कारखाना परिसरात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. मात्र, या पावसाने परिसरातील हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळाला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस&lt;/h2&gt;
&lt;p&gt;गोंदिया जिल्ह्यात दुपारनंतर अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झाला आहे. या पावसामुळे &lt;a title=&quot;गोंदिया&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gondia&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गोंदिया&lt;/a&gt; जिल्ह्यातील कापणीला आलेल्या धान पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून असह्य उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;गडचिरोली शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी&lt;/h2&gt;
&lt;p&gt;कडक उन्हाने हैराण झालेल्या गडचिरोलीकरांना आज अचानक दिलासा मिळाला. गडचिरोली शहरात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत कडक उन्हाने अंगाची लाही लाही होत असतानाच, सायंकाळच्या सुमारास &lt;a title=&quot;गडचिरोली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gadchiroli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गडचिरोली&lt;/a&gt; शहरात हवामानाने अचानक पलटी घेतली. वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने शहराला झोडपून काढलं. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. अनेकजण आडोशाला धावताना दिसले, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसमोर मात्र नव्या चिंतेचं संकट उभं राहिलं आहे. उन्हाळी पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून पुढील काही दिवस अशाच बदलत्या वातावरणाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा&lt;/h2&gt;
&lt;p&gt;गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि असह्य उकाड्यानं हैराण झालेल्या &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt;वासीयांना आज निसर्गानं काहीसा दिलासा दिला. तर दुसरीकडे बळीराजावर चिंतेचे ढग दाटले आहेत. जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. विशेष म्हणजे, तुमसर तालुक्यातील आलेसुर येथे विजांच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस पडला. एकीकडे सर्वसामान्यांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र चिंताजनक ठरला आहे. वादळी वाऱ्यामुळे उभं असलेलं भातपीक जमिनीवर आडवं झालं आहे. तुमसर तालुक्यातील आलेसुर आणि परिसरातील गारपिटीमुळे भाताचे दाणे गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;नंदुरबारमध्ये अवकाळीची हजेरी&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावून जनजीवन विस्कळीत केले. सध्या लग्नसराई सुरु असल्याने चंदगड, गडहिंग्लज, आजरा, &lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt; आणि गोव्यातून खरेदीसाठी आलेल्या लोकांची पंचाईत झाली. अनेक ठिकाणी झाडें विजेच्या तारावर &amp;nbsp;कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. गेल्या दोन दिवसापासून तापमानात वाढ होऊन उष्माही वाढला होता. आज सकाळपासून अनेक वेळा ढग अंधारून आले पण पाऊस आला नाही. सायंकाळी मात्र विजांचा अचानक गडगडाट सुरु &amp;nbsp;होऊन सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाला सुरुवात झाली. अद्याप पावसाळ्यापूर्वीचे गटारीचे साफसफाईचे काम झाले नसल्याने गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे आणि अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची देखील सामान आवरताना तारांबळ उडाली. यावर्षी मे 14 रोजी लग्नाचा अखेरचा मुहूर्त असल्याने परगावातून लोक कपडे, भांडी, दागिने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. खरेदीसाठी आलेल्या लोकांना देखील खरेदी केलेले सामान भिजू नये म्हणून आसरा हुडकताना अनेकांची दमछाक झाली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/abp-majha-top-10-headlines-05-may-2026-mamata-banerjee-west-bengal-results-devendra-fadnavis-nasrapur-issue-1422925&quot;&gt;ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 मे 2026 | मंगळवार&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/05/805e931b2fd0877107d96b8dabfd2d3f17779891974721002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Jalna Crime News: बँक अधिकारीच निघाले चोर, जालन्यातील बँकेत 7.31 कोटींच्या सोन्याचा अपहार, मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड; नेमकं काय घडलं?]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/jalna-crime-news-badnapur-canara-bank-fraud-7-crore-gold-theft-manager-arrested-1421642</link><comments>https://marathi.abplive.com/crime/jalna-crime-news-badnapur-canara-bank-fraud-7-crore-gold-theft-manager-arrested-1421642#respond</comments><pubDate>Sat, 25 Apr 2026 15:49:38 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/jalna-crime-news-badnapur-canara-bank-fraud-7-crore-gold-theft-manager-arrested-1421642</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Crime News:&lt;/strong&gt; जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजे असतानाच, आता जिल्ह्यातील बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत तब्बल 7 कोटी 31 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या स्ट्राँग रूममधील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून त्याजागी बनावट सोने ठेवल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Crime News: बँक अधिकारीच ठरले सूत्रधार&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मिळालेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेच्या शाखेत सोन्याच्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन (Re-valuation) प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरप्रकार उघड झाला. आरोपींनी संगनमत करून लॉकरमधील अस्सल सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आणि त्याऐवजी बनावट सोने तारण म्हणून ठेवले. या प्रक्रियेत बँकेची 7 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरीचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यामध्ये एक बँक अधिकारी स्वतः तिजोरीतील दागिने काढताना स्पष्टपणे दिसत आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Crime News: पोलिसांची कारवाई: मॅनेजर आणि सुवर्णकार अटकेत&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत बँक मॅनेजर विजेंद्र पाटणकर आणि बँकेचा अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे या दोघांना अटक केली आहे. मात्र, सीसीटीव्हीत दागिने चोरी करताना दिसलेला दुसरा बँक अधिकारी संजय डोंगरे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Jalna Crime News: आठवड्याभरातील तिसरा मोठा घोटाळा&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जालना जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये अशा प्रकारचे अपहार समोर आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यात अजून मोठ्या माशांचे धाबे दणाणले आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/uHUSP2RBQzE?si=hFmXZiJ9YbTDj9g5&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्त्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/solapur/manohar-mama-bhosale-crime-news-what-did-the-complainant-say-in-the-complaint-1421623&quot;&gt;Manohar Mama Bhosale : मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवताना चर्चा ऐकली; नंतर जवळ येऊन मनोहर मामाच्या अघोरी विद्येबद्दल सांगितलं, नंबरही दिला अन्....; फिर्यादीने तक्रारीत काय काय सांगितलं?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/manohar-mama-bhosale-mla-mp-and-prominent-industrialists-used-to-visit-manohar-bhosale-ashram-solapur-manohar-mama-marathi-news-1421616&quot;&gt;Manohar Mama Bhosale News: केबिन, 11 हजारांची पावती आणि अमावस्येला 150 आलिशान गाड्या; मनोहर भोसलेच्या आश्रमात काय काय?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/25/ae6bcae3012f09a64e79bfe9d76beb651777111262714923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Jalna: अवैध वाळू उत्खननचा कहर! गोदावरी नदी पात्र पोखरलं; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त]]></title><link>https://marathi.abplive.com/news/jalna-illegal-sand-mining-in-godavari-river-people-raises-concern-over-godavari-river-damage-1420843</link><comments>https://marathi.abplive.com/news/jalna-illegal-sand-mining-in-godavari-river-people-raises-concern-over-godavari-river-damage-1420843#respond</comments><pubDate>Sun, 19 Apr 2026 15:39:37 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रवी मुंडे, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ बातम्या ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/jalna-illegal-sand-mining-in-godavari-river-people-raises-concern-over-godavari-river-damage-1420843</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;​Illegal sand mining in Jalnas Godavari River:&lt;/strong&gt; जालना: (Jalna) राज्यात सध्या अवैध वाळू उपसा (Illegala Sand Mining) प्रकरणे उघड होत आहे. &amp;nbsp;जालन्यातील अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव या गावातूनही &amp;nbsp;असाच एक &amp;nbsp;प्रकार उघडकीस आला आहे. गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वाळू माफियांनी नदीचे पात्र अक्षरशः पोखरले असून, यामुळे गोदावरी नदी पात्राच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हे प्रकरण उघड होताच स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जालनामध्ये वाळू माफियांचा कहर; गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा&amp;nbsp; सुरू (Godvari Riverbed gets damage Illegal Sand Mining)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;साष्टपिंपळगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. माहितीनुसार, येथील दोन वाळू घाटांवर नियमबाह्य पद्धतीने 'चैन लोडर' यंत्रांच्या साहाय्याने दिवस-रात्र वाळू काढली जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा तिप्पट प्रमाणात वाळूचा उपसा केला जात असून, ओव्हरलोड ट्रकद्वारे ही वाळू वाहतूक केली जात आहे. या अवैध प्रकारामुळे नदीपात्राची मोठी हानी होत असतानाही, स्थानिक प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अवैध वाळू उपसा प्रकरणामुळे गोदावरी नदी पात्राचे प्रचंड नुकसान (​Illegal sand mining in Godavari River)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता या वाळू माफियांवर वरिष्ठ स्तरावरून काही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी दोन वाळू घाटांना परवानगी आहे. मात्र, आरक्षित करून दिलेल्या जागेपेक्षा इतर ठिकाणी अवैध पद्धतीने उत्खनन होत असल्याचं पाहायला मिळत आहे. नदी पात्रात मोठे खड्डे केल्याने याचा नदी पत्राला धोका निर्माण झाला आहे. सबंधित प्रशासनाने एकदा परवानगी दिल्या नंतर त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने नदीपात्राला धोका निर्माण झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ओव्हरलोड ट्रकमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, RTOकडून याकडे लक्ष घालण्याची मागणी सुद्धा होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/bigg-boss-marathi-winner-suraj-chavan-hints-at-good-news-fans-speculate-pregnancy-1420812&quot;&gt;'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/19/1a8b9e1333054e9aff74ef58c26bfc6417765933577381339_original.jpg" width="220"/></item></channel></rss>