<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांना लगावला टोला</title><atom:link href="https://marathi.abplive.com/bhandara/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 6 Aug 2026 09:33:51 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/vijay-wadettiwar-sya-two-deputy-chief-ministers-from-the-maratha-community-are-you-being-unjust-to-the-obc-morcha-bhandara-1434254</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/vijay-wadettiwar-sya-two-deputy-chief-ministers-from-the-maratha-community-are-you-being-unjust-to-the-obc-morcha-bhandara-1434254#respond</comments><pubDate>Mon, 3 Aug 2026 14:09:18 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ प्रशांत देसाई ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/vijay-wadettiwar-sya-two-deputy-chief-ministers-from-the-maratha-community-are-you-being-unjust-to-the-obc-morcha-bhandara-1434254</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;भंडारा :&lt;/strong&gt; ओबीसी मंडल यात्रेच्या निमित्ताने आज भंडाऱ्यात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला. येथील कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते तथा आमदार &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/vijay&quot;&gt;विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)&lt;/a&gt; यांनी राज्यातील फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांचं सरकार राज्यामध्ये आहे, ही दोन्ही सरकार तुमच्या भरोशावर, तुमच्या जीवावर, ओबीसीच्या जीवावर स्थापन झाली आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की माझा &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/obc&quot;&gt;DNA ओबीसी (OBC)&lt;/a&gt; आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वर्षे तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही जर ओबीसी म्हणून घेत असाल तर आज पहिल्या झटक्यामध्ये ओबीसीची जनगणना जाहीर केली असती तर तुम्हाला पुन्हा 10-20 वर्षे आणखी खुर्चीवर बसता आले असते, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी जनगणनेवरुन सरकारला लक्ष्य केलं. तसेच, दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्याने ओबीसींवर अन्याय करता का? असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;ओबीसीची ही मंडल यात्रा 11 जिल्ह्यातून जाणार असल्याचे सांगत वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या जनगणनेमध्ये ओबीसीचं कलमच ठेवलं नाही आणि यांचे सगळे नेते सांगत आहेत की, आम्ही सेकंड फेजमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आणि ते कलम ठेवू. अरे पहिल्या टप्प्यातच का ठेवलं नाही, तर दुसऱ्या टप्प्यात कसे ठेवता यावर कोण विश्वास ठेवणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ओबीसींच्या या लढ्यातून सरकारला झुकवण्याची ताकद निर्माण व्हावी, सरकारच्या दरवाज्याला जाऊन आपण ओबीसींच्या हक्काचं मागण्यांपेक्षा, सरकार तुमच्या या लढ्यासमोर झुकून या ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेला या जणगणनेमध्ये ठेवेल, यासाठी ही लढाई सुरू झाली आहे. मी &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt; जिल्ह्यातील सर्व ओबीसी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचे सरपंचाचे मनापासून आभार मानतो की, तुम्ही एक शक्ती या जिल्ह्यात टाकून दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;ओबीसींना केवळ 500 कोटी&lt;/h2&gt;
&lt;p&gt;जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्ते, नेते आणि जनतेने हा लढा उभारला याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या वाट्याचं सरकारने द्यावे हीच आमची ओबीसीसीचा कार्यकर्ता म्हणून मागणी आहे. लोकांचे हक्क मिळवून देणारा माणूस कायम नजरेत असतो म्हणून उमेश या लढ्याला आपण शेवटपर्यंत घेऊन जाण्याचा ठरवलं आहे. आता थांबायचं नाही, या सरकारला झूकवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने यात्रेमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन वडेट्टीवारांनी केलं. ओबीसीने तुमचं काय घोडं मारलं, आमच्या महामंडळाचं अद्याप ऑफिस का झालं नाही? आमच्या महामंडळाला केवळ 500 कोटी दिले, तर पुण्यात 1200 कोटी खर्च करुन सारथीचं फाइव्ह स्टार ऑफिस तयार केलं, असा भेदभाव केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;मराठ्यांचे दोन-दोन उपमुख्यमंत्री&lt;/h2&gt;
&lt;p&gt;दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे असल्याने तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता, तुमच्या सरकारमध्ये ओबीसींचा हक्क मागणारं आहे का कुणी, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारला. 12000 कोटीचं कर्ज आणि मदत केवळ एका समाजाला मिळत आहेत, आम्ही त्याला विरोध केला नाही. पण, आमच्या समाजाला 500 कोटी देताना तुमच्या हाताला लकवा मारतो का, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकाही हॉस्टेलचा पत्ता नाही. पुण्यात, कोल्हापुरात, &lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt;मध्ये त्यांचे हॉस्टेल बांधले, त्याला विरोध नाही, परंतु आमचेही बांधा, अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली. तसेच, ओबीसींची संख्या किती, लोकसंख्येप्रमाणे तरी निधी द्या. राज्यात आदिवासी विभागाची संख्या आठ नऊ टक्के आहेत, त्यांना तुम्ही तेवढाच निधी देता आणि आमच्या 52 टक्के लोकांसाठी देखील तेवढेच. फडणवीस तुम्ही ओबीसींच्या मतांवर मुख्यमंत्री झाले आहात, त्यामुळे तुम्ही महाज्योतीसाठी 1 हजार कोटींचा निधी द्या, अशी मागणीही वडेट्टीवारांनी यात्रेतून केली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/bankipur-by-election-prashant-kishor-result-nivadnuk-nikal-live-update-bihar-bjp-politics-nitin-nabin-pm-modi-amit-shah-marathi-news-update-1434205&quot;&gt;प्रशांत किशोर भाजप अध्यक्षांच्या अभेद्य गडाला भगदाड पाडणार? बिहारी राजकारणात मोठा उलटफेर, पहिल्या फेरीपासूनच किती मतांनी आघाडीवर??&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/03/fdac96de96ecc6c2bdf34cfdbb58aa3e17857463360551002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[धक्कादायक! तरुण शेतकरी पाय घसरुन चिखलात पडला, नाक आणि तोंड चिखलात फसल्यानं जागीच मृत्यू, भंडारा जिल्ह्यात घडली घटना]]></title><link>https://marathi.abplive.com/news/bhandara/bhandara-news-young-farmer-dies-after-slipping-and-falling-into-mud-incident-occurs-in-bhandara-district-1434036</link><comments>https://marathi.abplive.com/news/bhandara/bhandara-news-young-farmer-dies-after-slipping-and-falling-into-mud-incident-occurs-in-bhandara-district-1434036#respond</comments><pubDate>Sat, 1 Aug 2026 18:31:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ प्रशांत देसाई ]]></dc:creator><category><![CDATA[ भंडारा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/bhandara/bhandara-news-young-farmer-dies-after-slipping-and-falling-into-mud-incident-occurs-in-bhandara-district-1434036</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bhandara :&lt;/strong&gt; भंडाऱ्यात तरुण शेतकऱ्याचा पाय घसरून चिखलात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक गटना घडली आहे. गोसेखुर्दच्या डाव्या कालव्यावर कुडेगाव इथं ही घटना घडली आहे. चिखलातून मार्ग काढत शेतावर जात असताना एक तरुण शेतकरी चिखलात पाय घसरून पडला. त्यानंतर नाक आणि तोंड चिखलात फसले आणि श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चिखलातून मार्ग काढत शेतावर जात असताना एक तरुण शेतकरी चिखलात पाय घसरून पडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव इथं घडली आहे. प्रमोद ठाकरे असं 30 वर्षीय युवा शेतकऱ्याचं नावं आहे. प्रमोद हा वृद्ध आई वडिलांचा एकुलाएक मुलगा असून तो अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. भातपिकांची लागवड केली असल्यानं तो गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यावरून शेतात जात असताना ही घटना घडकी. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडल्यानंतर या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमध्ये&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=h8xx_0XgAwNp51dg&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/01/f948514a35aebeaddff99fbbeb3295fb1785588823792339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-rains-wreak-havoc-in-vidarbha-cloudburst-rainfall-in-nandgaon-khandeshwar-amravati-three-people-along-with-their-car-were-swept-away-in-floods-in-yavatmal-marathi-news-1433819</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-rains-wreak-havoc-in-vidarbha-cloudburst-rainfall-in-nandgaon-khandeshwar-amravati-three-people-along-with-their-car-were-swept-away-in-floods-in-yavatmal-marathi-news-1433819#respond</comments><pubDate>Fri, 31 Jul 2026 08:23:17 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-rains-wreak-havoc-in-vidarbha-cloudburst-rainfall-in-nandgaon-khandeshwar-amravati-three-people-along-with-their-car-were-swept-away-in-floods-in-yavatmal-marathi-news-1433819</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Vidarbha Rain:&lt;/strong&gt; हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha Rain) सर्वत्र पावसाचा हाहाकार बघायला मिळतो आहे. अशातच यवतमाळ (Yavatmal Rain) जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. तर तिकडे दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. यात पुरात ईर्टिगा कारसह तीनजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात पती थोडक्यात बचावला आहे. मात्र पत्नी व दोन चिमुकल्या मुली अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. तर तिकडे अमरावतीच्या (Amravati Rain)&amp;nbsp;नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय. परिणामी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाचा संपर्क तुटला असल्याची माहिती आहे. गावाला चारही बाजूने पाण्याने वेढल्याने गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. यातील 50 ते 60 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ऐकूनच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Rain)&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Yavatmal Rain News : यवतमाळच्या कुपटी नदीच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेल्याची घटना&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यवतमाळ जिल्ह्यातील दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. यात पुरात ईर्टिगा कारसह तीनजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यात पती थोडक्यात बचावला आहे. मात्र पत्नी व दोन चिमुकल्या मुली अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज चुकल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे. तर यात अविनाश खंडारे झाडावर चढून राहिल्याने ते थोडक्यात बचावले आहे. माधवी खंदारे व दोन मुलींचा रात्रीपासून शोध सुरू असून लोणीकडे परतताना या कुटुंबावर काळानं घाला घातला असून पूल ओलांडण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला आहे. या घटनेनं दारव्हा तालुक्यातील दहेली परिसर हादरला आहे. सध्या प्रशासनाचे बचाव पथक शोधमोहीमेत व्यस्त असून प्राची आणि साची अशा वाहून गेलेल्या दोन्ही मुलीचे नाव आहे. घटनेची माहिती रात्री 3 वाजता मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला तत्काळ मदतीचे आदेश दिलेत.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तसे आदेश काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. मागील दोन दिवसापासुन जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. तर काल दुपारनंतर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. यवतमाळ वणी तालुक्यातील शिंदोला, कायर आणि रासा तर झरी तालुक्यातील खडकडोह, झरी आणि मुकुटबन या 6 सर्कलमध्ये 65 मिलिमीटर पेक्ष्या जास्त पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तर मागच्या 24 तासात &lt;a title=&quot;गडचिरोली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gadchiroli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गडचिरोली&lt;/a&gt; जिल्ह्यात 240 मिलीमीटर पाऊस कोसळला असल्याची माहिती आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात 210 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. &lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt; जिल्ह्यातील उमरेड आणि हिंगणा तालुक्यात 100 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. तर तिकडे अमरावती व यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून येथे देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तर चंद्रपूर, वर्धा, वाशीम &lt;a title=&quot;अकोला&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/akola&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;अकोला&lt;/a&gt; या जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाकडून देखील नागरिकांना सतर्कता राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Amravati Rain: अमरावतीच्या&amp;nbsp;नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, अमरावतीच्या&amp;nbsp;नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस&amp;nbsp;बरसला&amp;nbsp;आहे.&amp;nbsp;यात&amp;nbsp;पावसाच्या&amp;nbsp;विळख्यात&amp;nbsp;सापडलेल्या&amp;nbsp;100 लोकांना सुरक्षित स्थळी&amp;nbsp;हलवण्यात&amp;nbsp;आले&amp;nbsp;आहे.&amp;nbsp;&lt;a title=&quot;अमरावती&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/https://marathi.abplive.com/news/amravati&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;अमरावती&lt;/a&gt;च्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे.&amp;nbsp;परिणामी&amp;nbsp;नदी नाल्याला पूर आला&amp;nbsp;असून&amp;nbsp;नदीकाठी घर असलेल्या सुमारे 100 लोकांना सुरक्षित स्थळी रात्री हलवण्यात आले. नांदगाव खंडेश्वर मधील धामक, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाळा, खेड पिंपरी, परसमंडळ, दिघी कोल्हे या गावासह अनेक गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. गावाला नदी नालाची स्वरूप आले. तर सातरगाव परिसरात मेंढी नाल्याच्या पुरात आल्याने यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव खंडेश्वर शहरात देखील पावसाने कहर माजवला गावात पाणीच पाणी दिसून आल तसेच शेती खरडून निघाल्या&amp;nbsp;आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 100 लोकांना नांदगाव खंडेश्वरच्या मंगल कार्यालयामध्ये रात्री उशिरा व्यवस्था करून त्यांना ठेवण्यात आलं.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-updates-imd-issues-alerts-heavy-rainfall-in-vidarbha-kokan-ghat-mumbai-pune-nagpur-areas-weather-forecast-marathi-news-1433813&quot;&gt;Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/31/d25890e03315ef865fb0fa51bbdac2701785466310276892_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Bhandara News: अचानक तब्येत बिघडली उपचारासाठी नेलं पण....; नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच आजोबानेही सोडला जीव, भंडाऱ्यातील मन हेलावणारी घटना]]></title><link>https://marathi.abplive.com/news/bhandara/grandfather-passed-away-after-he-knows-of-his-grandson-death-heart-wrenching-incident-in-bhandara-1433729</link><comments>https://marathi.abplive.com/news/bhandara/grandfather-passed-away-after-he-knows-of-his-grandson-death-heart-wrenching-incident-in-bhandara-1433729#respond</comments><pubDate>Thu, 30 Jul 2026 12:47:32 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ प्रशांत देसाई ]]></dc:creator><category><![CDATA[ भंडारा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/bhandara/grandfather-passed-away-after-he-knows-of-his-grandson-death-heart-wrenching-incident-in-bhandara-1433729</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भंडारा : रक्ताची नाती किती घट्ट आणि भावनिकतेची असू शकतात, याचा अत्यंत वेदनादायी व हृदय हेलावणारा प्रत्यय मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे आला. नातवाच्या (Bhandara News) अकस्मात निधनाची बातमी ऐकताच वयोवृद्ध आजोबांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचीही प्राणज्योत मालवली. या दुहेरी आघातामुळे मते कुटुंबासह (Bhandara News) संपूर्ण पालोरा गावावर शोककळा पसरली आहे. नितीन रमेश मते आणि त्यांचे आजोबा रामचंद्र महादेव मते अशी प्राण गमावलेल्या नातू आणि आजोबांची नावे आहेत.(Bhandara News)&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अचानक प्रकृती बिघडल्यानं उपचार करण्याकरिता नातवाला खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान नातवाचा मृत्यू झाला. ही बाब आजोबाला माहित होताच नातवाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आजोबानंही प्राण सोडला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt; जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालोरा या गावात घडली. नितीन मते असं ४९ वर्षीय नातवाचं नावं आहेत तर, रामचंद्र मते असं ७९ वर्षीय आजोबांचं नावं आहे. या दोघांवर पालोरा गावातील स्मशानभूमीत एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आलं. आजोबा आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळे पानावलेत.(Bhandara News)&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bhandara News: &amp;nbsp;नेमकं काय घडलं?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मिळालेल्या माहितीनुसार, पालोरा येथील नितीन मते यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या कमावत्या आणि तरुण नातवाच्या अचानक जाण्याने मते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नातवावर जिवापाड प्रेम करणाऱ्या ७९ वर्षीय रामचंद्र मते यांना नातवाच्या मृत्यूची वार्ता समजताच हा आघात सहन झाला नाही. काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. नातू आणि आजोबांच्या एकापाठोपाठ झालेल्या निधनाने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सायंकाळी पालोरा येथील स्मशानभूमीत आजोबा आणि नातवाच्या पार्थिवावर एकाच वेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातून दोन्ही अंत्ययात्रा निघतानाचे आणि एकाच वेळी दोन्ही पार्थिवांना निरोप देण्याचे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या कठीण प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bhandara News: &amp;nbsp;कुटुंबाचा मुख्य आधार हरपला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मृत नितीन मते हे एका खाजगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि दोन भाऊ असा आप्त परिवार आहे. कुटुंबाचा मुख्य आधार असलेला नितीन आणि घरातील छत्र असलेले आजोबा रामचंद्र हे दोघेही एकाच दिवशी सोडून गेल्याने मते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=acA4__bucvZdvNM8&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/30/e8a4780e8d0b57658d1c90a2e952317f17853958233281075_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Rain : महाराष्ट्रभरात पावसाचं धुमशान! मुंबई- पुण्यासह विदर्भ मराठवाड्यातील 31 जिल्ह्यांना झोडपणार; हवामान विभागाचा इशारा काय? वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-updates-imd-issues-orange-and-yellow-alerts-across-31-districts-heavy-rainfall-vidarbha-kolhapur-mumbai-pune-marathwada-kokan-rain-marathi-news-1433682</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-updates-imd-issues-orange-and-yellow-alerts-across-31-districts-heavy-rainfall-vidarbha-kolhapur-mumbai-pune-marathwada-kokan-rain-marathi-news-1433682#respond</comments><pubDate>Thu, 30 Jul 2026 08:35:09 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-updates-imd-issues-orange-and-yellow-alerts-across-31-districts-heavy-rainfall-vidarbha-kolhapur-mumbai-pune-marathwada-kokan-rain-marathi-news-1433682</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Weather Updates :&lt;/strong&gt;&amp;nbsp;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/span&gt;भ&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;रा&lt;/span&gt;त &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पावसाचं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;धुमशान&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बघायला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मिळत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असून&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बहुतांश&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जिल्ह्याला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पावसानं&lt;/span&gt; (Maharashtra Rain) &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अक्षरशः&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झोडपून&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;काढलं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अनेक&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नदी&lt;/span&gt;-&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नाले&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;धरणांच्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पाणी&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;साठ्यात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मोठी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वाढ&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झाली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत पावसा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;चा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जोर&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वाढल्या&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;हवामान&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;विभागाने&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशातच&lt;/span&gt; 30 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची (Vidarbha Rain Marathi News) शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Rain Updates: 31 जिल्ह्यांना झोडपणार; तीन दिवस कोसळधारेचा इशारा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;हवामान&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;विभागाने&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिलेल्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नुसार&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्यातील&lt;/span&gt; 31 &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जिल्ह्यांना&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पावसाचा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अलर्ट&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;देण्यात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ज्यामध्ये&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कोकणातील&lt;/span&gt; &lt;a title=&quot;सिंधुदुर्ग&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sindhudurg&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सिंधुदुर्ग&lt;/a&gt;, पुणे घाटमाथा, &lt;a title=&quot;जळगाव&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/jalgaon&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;जळगाव&lt;/a&gt;, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;, ठाणे, पालघर, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, &lt;a title=&quot;लातूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/latur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;लातूर&lt;/a&gt;, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, &lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt;, वाशिम आणि यवतमाळमध्ये भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;विदर्भातील&lt;/span&gt; गोदिंया, गडचिरोली आणि &lt;a title=&quot;चंद्रपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/chandrapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;चंद्रपूर&lt;/a&gt; येथे भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा सर्वदूर&amp;nbsp;पाऊस&amp;nbsp;होताना दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Kolhapur Rain : राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;कोल्हापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/kolhapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;कोल्हापूर&lt;/a&gt; जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलं&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt; कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असल्याची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दाट&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;शक्यता&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त्यामुळे&lt;/span&gt; नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;देण्यात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फूट 5 इंच &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;इतकी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झाली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असून&lt;/span&gt; जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;गेल्याची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. पंचगंगा नदीने इशारा पातळी घालण्यात नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या प्रशासनाकडून सूचना &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;देण्यात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आल्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Buldhana : &lt;a title=&quot;बुलढाणा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/buldhana&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बुलढाणा&lt;/a&gt; जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार, पिकांसाठी पोषक पावसाने शेतकरी सुखावला&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;गेल्या अनेक दिवसांपासून उघडीत दिलेल्या पावसाने काल मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने जिल्हाभरात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाळ्याचे जवळपास दोन महिने संपल्यानंतरही जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 240 मिलीमीटर पाऊस बरसला आहे आणि सरासरीच्या हा फक्त 34% आहे जिल्ह्यात साधारणतः पावसाळ्यात सरासरी 840 मिलिमीटर पाऊस भरतो. मात्र यंदाही टक्केवारी कमी असल्याने अद्यापही जिल्ह्यातील सर्वच जलाशय हे कोरडेच आहेत. काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेने पिकांची परिस्थिती सुधारणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मध्यरात्रीच्या पावसानंतर वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ; गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला असताना भंडारा जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाला हजेरी लावली. सोबतच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडल्यानं धापेवाडा आणि पुजारीटोला धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात झाला. त्यामुळं वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून वैनगंगा नदी इशारा पातळीपेक्षा एक मीटर कमी आहे. वैनगंगा नदी प्रचंड वेगानं वाहत असल्यानं नदीवर असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. आज ऑरेंज अलर्ट असला तरी पहाटेनंतर &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt; जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे आणि सध्या सूर्यप्रकाश निघालेला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;div class=&quot;QpPSMb&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;div id=&quot;RFXOnf&quot; class=&quot;DoxwDb&quot;&gt;
&lt;div class=&quot;PZPZlf ssJ7i B5dxMb&quot; role=&quot;heading&quot; aria-level=&quot;2&quot; data-attrid=&quot;title&quot;&gt;&lt;strong&gt;Gadchiroli Rain : गडचिरोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस; नगरपरिषद कार्यालय आणि चामोर्शी मार्ग पाण्याखाली&lt;/strong&gt;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गडचिरोलीला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे गडचिरोली शहरातील तसेच जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचे पटांगण पूर्णतः पाण्याखाली गेली असून चामोर्शी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा रेड अलर्ट पाहता सिरोंचा आणि &lt;a title=&quot;गडचिरोली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gadchiroli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गडचिरोली&lt;/a&gt; तालुका प्रशासनाने सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/4IYHYbI77QM?si=ac1ACFHpv2hrF11B&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/30/ced8e23a52bbc2169ad19d32ffb3cae31785380653453892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra-weather-updates-rainfall-to-increase-in-various-parts-of-the-maharashtra-including-mumbai-vidarbha-between-29th-to-31st-july-maharashtra-rain-marathi-news-1433555</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra-weather-updates-rainfall-to-increase-in-various-parts-of-the-maharashtra-including-mumbai-vidarbha-between-29th-to-31st-july-maharashtra-rain-marathi-news-1433555#respond</comments><pubDate>Wed, 29 Jul 2026 09:17:18 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मुकेश चव्हाण ]]></dc:creator><category><![CDATA[ बातम्या ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra-weather-updates-rainfall-to-increase-in-various-parts-of-the-maharashtra-including-mumbai-vidarbha-between-29th-to-31st-july-maharashtra-rain-marathi-news-1433555</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Maharashtra Weather Updates:&lt;/strong&gt; बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची (Vidarbha Rain Marathi News) शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;तुलनेत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे. या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे, तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार, 29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. 31 जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Updates)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;मुंबईत 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता- (Mumbai Rain Updates)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, &lt;a title=&quot;ठाणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/thane&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;ठाणे&lt;/a&gt; आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांचा परिसर तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.&lt;/p&gt;
&lt;blockquote class=&quot;twitter-tweet&quot;&gt;
&lt;p dir=&quot;ltr&quot; lang=&quot;mr&quot;&gt;29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज&lt;br /&gt;&lt;br /&gt;बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच&amp;hellip;&lt;/p&gt;
&amp;mdash; CMO Maharashtra (@CMOMaharashtra) &lt;a href=&quot;https://x.com/CMOMaharashtra/status/2082091902187499968?ref_src=twsrc%5Etfw&quot;&gt;July 28, 2026&lt;/a&gt;&lt;/blockquote&gt;
&lt;p&gt;
&lt;script src=&quot;https://platform.x.com/widgets.js&quot; async=&quot;&quot; charset=&quot;utf-8&quot;&gt;&lt;/script&gt;
&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती- (Palghar Rain Updates)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; येथे पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व मदतकार्यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक पार पडली. पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित कुटुंबांना नियमांतील तरतुदींपेक्षा अधिक मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष पॅकेज मंजूर करण्यात येईल. त्यासाठी पालघर आणि &lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt; जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देतानाच भविष्यात अशा आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा प्राधान्याने पूर्ववत कराव्यात. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक पूर्वनियोजन करून युद्धपातळीवर काम करावे. ऊर्जा विभागांतर्गत महावितरण आणि संबंधित कंपन्यांनी वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत संरचनेची पुनर्रचना करावी. आपत्तीच्या काळातही अखंडित वीजपुरवठा राखता यावा, यासाठी तिन्ही वीज कंपन्यांनी आवश्यक उपाययोजना करत इन्फ्रास्ट्रक्चरल अपग्रेडेशन करावे. तसेच, जलसाठे आणि पाण्याच्या प्रवाहांचा सखोल अभ्यास करून त्यांचे नकाशे तयार करावेत आणि त्यांचा विकास आराखड्यांमध्ये समावेश करावा, भविष्यात विकास परवानग्या देताना या अभ्यासाचा आधार घेतला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;span class=&quot;r-b88u0q&quot;&gt;वसई-विरार परिसरात अतिवृष्टीच्या काळात पाणी साठविण्यासाठी &amp;lsquo;होल्डिंग पॉन्ड्स&amp;rsquo;- (Vasai Virar Rain News)&lt;/span&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वसई-विरार परिसरात अतिवृष्टीच्या काळात भौगोलिक परिस्थितीमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो. त्यामुळे पाणी साठविण्यासाठी &amp;lsquo;होल्डिंग पॉन्ड्स&amp;rsquo; विकसित करण्यात यावेत. यासाठी मुदत संपलेल्या लीजवरील जागांचा वापर करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. कोकण विभागातील &lt;a title=&quot;रायगड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/raigad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रायगड&lt;/a&gt; आणि &lt;a title=&quot;रत्नागिरी&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/ratnagiri&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;रत्नागिरी&lt;/a&gt; जिल्ह्यांसाठी ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)च्या माध्यमातून &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (एमआरडीपी) अंतर्गत पालघर जिल्ह्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. त्यामुळे पायाभूत विकास अधिक सक्षम होईल आणि जागतिक बँकेचा निधी उपलब्ध करून घेण्यासही मदत होईल. पालघर जिल्ह्यातील भूभागाचे मॅपिंग करून बेस मॅप तयार करावा. या नकाशांचा उपयोग विकास प्रकल्पांचे नियोजन, पाणी निचरा व्यवस्था आणि भविष्यातील विकास आराखडे तयार करण्यासाठी करण्यात यावा. समृद्धी महामार्गाच्या कामात अशा प्रकारच्या नियोजनाचे सकारात्मक परिणाम दिसून आले असून, पालघरमध्येही त्याच धर्तीवर नियोजन करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.&lt;/p&gt;
&lt;h2 class=&quot;style-scope ytd-watch-metadata&quot;&gt;मुख्यमंत्री फडणवीस आज नागपुरात, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/xMPa_qXcrOU?si=l3zYDlQJ9yzHxopr&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातमी:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-why-heavy-rainfall-in-short-time-weather-expert-mayuresh-prabhune-explains-mumbai-pune-konkan-vidarbha-rain-marathi-news-1433547&quot;&gt;Maharashtra Weather Updates: समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-vidarbha-nagpur-gondiya-bhandara-rain-why-rainfall-suddenly-increase-in-vidarbha-lets-know-marathi-news-1433540&quot;&gt;Maharashtra Weather Updates: नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/29/55eb51064490753f36cada971e8a37be1785296769573987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Maharashtra Weather Updates: नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-vidarbha-nagpur-gondiya-bhandara-rain-why-rainfall-suddenly-increase-in-vidarbha-lets-know-marathi-news-1433540</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-vidarbha-nagpur-gondiya-bhandara-rain-why-rainfall-suddenly-increase-in-vidarbha-lets-know-marathi-news-1433540#respond</comments><pubDate>Wed, 29 Jul 2026 07:13:27 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मुकेश चव्हाण ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-updates-vidarbha-nagpur-gondiya-bhandara-rain-why-rainfall-suddenly-increase-in-vidarbha-lets-know-marathi-news-1433540</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Maharashtra Weather Updates:&lt;/strong&gt; विदर्भात पुढचे दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची (Vidarbha Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने चंद्रपूर, गोंदिया आणि &lt;a title=&quot;गडचिरोली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gadchiroli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गडचिरोली&lt;/a&gt; जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी केला आहे, तर नागपूर, भंडारा आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 29 ते 31 जुलैदरम्यान विदर्भासह उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. (Nagpur Rain Marathi News)&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुसळधार पावसाने नागपूर शहराला चांगलंच झोडपलं आहे. 28 जुलैला अवघ्या सहा तासांत 180 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे सन हॉटेल फ्लायओव्हर, नरेंद्र नगर, गिट्टीखदान, कन्नमवार नगर, मनीषनगरसह अनेक परिसरातील घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. तसंच खामला भागात असलेल्या सोमलवार शाळेबाहेर तीन फुटांपर्यंत पाणी साचलंय. तर दुसरीकडे नवजीवन कॉलनी, शांतीनिकेतन कॉलनी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय. नागपूरच्या छत्रपती चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय. त्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं..दरम्यान विदर्भात हवामान विभागानं पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागपूर शहर, ग्रामीण, हिंगणा आणि कामठी तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टीचे आदेश दिले आहेत. (Vidarbha Weather Marathi News)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;मागील 48 तासांमध्ये भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस- (Bhandara Rain News Updates)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मागील 48 तासांमध्ये भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. काल दिवसभर पावसानं हजेरी लावल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उसंत घेतली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग केली. &amp;nbsp;भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी या सातही तालुक्यात रात्रीला पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी चिंतामुक्त झालाय. भातपीक लागवड आता जोमात सुरू असून आज हवामान विभागानं भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्यानं प्रशासन सतर्क आहे. पावसामुळे &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt; तालुक्यातील कारधा, साकोलीतील सराटी ते सोमनाळा आणि लाखनीतील नवेगाव कोका ते खडकी हे तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसंच हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून, बिनसिंचनाच्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी- (Gondiya Rain Updates)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;गोंदिया&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gondia&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गोंदिया&lt;/a&gt; जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा 88 टक्क्यांवर गेला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने धरणाचे 6 दरवाजे उघडून नदीत 4 हजार 862 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट- (Chandrapur Rain News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;चंद्रपूर जिल्ह्यात आज हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि खाजगी कोचिंग क्लासेस ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोबतच प्रशासनाकडून सर्व नागरिकांना मुसळधार पावसाची शक्&amp;zwj;यता लक्षात घेता सावधगिरी बाळगण्याची सूचना ही करण्यात आली आहे. &lt;a title=&quot;चंद्रपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/chandrapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;चंद्रपूर&lt;/a&gt; जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 200 मिलिमीटर पाऊस झालाय, त्यामुळे जिल्ह्याला चांगल्या आणि दमदार पावसाची मोठी प्रतीक्षा आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?- (Why did the intensity of rainfall suddenly increase in Vidarbha?)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील 48 तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत, विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील खरीप हंगामातील पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. 2026-2027 च्या चालू वर्षात राज्यभरात सरासरी 82 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र मागच्या वर्षी याच काळात ही आकडेवारी 92 टक्के होती. म्हणजेच पेरण्यांमध्ये 10 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. विभागानुसार &lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt; विभागात सर्वाधिक 86 टक्के पेरण्या झाल्या, तर &lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt; विभागात सर्वात कमी 68 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. एल निनो इफेक्टमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात प्रत्यक्ष पेरणीची टक्केवारी सरासरी 10 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून येत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;पावसाच्या सर्व घडामोडी, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/Y-mcOPkQvkI?si=2rRr2VkAznyRywk7&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातमी:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-rain-news-cyclonic-winds-to-swirl-over-the-arabian-sea-22-districts-on-alert-imd-weather-forecast-monsoon-marathi-news-1433539&quot;&gt;Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/29/a942faefa82d64cb3000a05c0ac7f36d1785289401553987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhandara-sand-mining-scam-despite-fine-of-72-crores-government-accused-of-losing-700-crores-in-revenue-through-illegal-extraction-bjp-congress-shivsena-leaders-unite-against-corruption-marathi-news-1432069</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhandara-sand-mining-scam-despite-fine-of-72-crores-government-accused-of-losing-700-crores-in-revenue-through-illegal-extraction-bjp-congress-shivsena-leaders-unite-against-corruption-marathi-news-1432069#respond</comments><pubDate>Fri, 17 Jul 2026 08:08:46 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ प्रशांत देसाई ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhandara-sand-mining-scam-despite-fine-of-72-crores-government-accused-of-losing-700-crores-in-revenue-through-illegal-extraction-bjp-congress-shivsena-leaders-unite-against-corruption-marathi-news-1432069</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bhandara Sand Mining Scam&lt;/strong&gt; : भात उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातून (Bhandara News)आता एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाचे धाबे दणाणून सोडणारी बातमी समोर येत आहे. तब्बल 72 कोटी रुपयांचा दंड डोक्यावर असतानाही, एका वाळू माफिया कंपनीला नियमबाह्यरित्या वाळू घाटाचा लिलाव (Bhandara Sand Mining Scam) दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक बैठकीत हा महाघोटाळा समोर आल्यानं महसूल आणि खनिज विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बैठकीत भंडारा-&lt;a title=&quot;गोंदिया&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gondia&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गोंदिया&lt;/a&gt;चे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी हा मुद्दा लावून धरत प्रशासनाचा खोटारडेपणा उघडा पाडला.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bhandara Sand Mining Scam : राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय नेत्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात एकी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय नेत्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात एकी दाखवली&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे, शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपचे आमदार अविनाश ब्राह्मणकर यांनी प्रशासनाला धारेवर धरलं&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;. संबंधित घोटाळेबाज एजन्सीचे डिपॉझिट तात्काळ जप्त करा, दंडाची रक्कम वसूल करा आणि त्या एजन्सीवर थेट पोलिसात FIR दाखल करा, अशा सूचना सर्वपक्षीय आमदारांनी &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt; जिल्हाधिकारी सावन कुमार यांना केल्यात.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात, नियमबाह्य करारनामा करणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांवर गाज पडणार आणि या 700 कोटींच्या वाळू उपशाची चौकशी कशी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Bhandara News : वाळू घाटाचा 72 कोटींचा दंड असतानाही नियमबाह्यरित्या वाळू घाटाचा करारनामा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, याबाबत जिल्हा खाणीकरणाधिकारी सचिन वाढवे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. तर, या महाघोटाळ्याप्रकरणी आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे आणि आमदार नरेंद्र भोंडेकर, अविनाश ब्राह्मणकर यानी वाळू घाटाचा 72 कोटींचा दंड असतानाही नियमबाह्यरित्या वाळू घाटाचा करारनामा केल्याप्रकरणी त्या कंपनीचं संपूर्ण डिपॉझिट जप्त करावं आणि दंडात्मक कारवाईसह एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sand Mining Scam : प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा 'गोरखधंदा'?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, ज्या एजन्सीवर यापूर्वी तब्बल 72 कोटी रुपयांचा दंड ठोकण्यात आला होता, त्याच एजन्सीसोबत भंडाऱ्यातील अधिकाऱ्यांच्या मेहरबानीनं नियमबाह्य करारनामा करण्यात आला. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी बैठकीत अत्यंत गंभीर आरोप केला आहे. संबंधित एजन्सीने तब्बल 15 लाख ब्रास वाळूचा बेकायदेशीर उपसा करून शासनाचा 700 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतका मोठा दंड थकीत असतानाही संबंधित एजन्सीला करारनामा कसा करून देण्यात आला? यावरून प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा 'गोरखधंदा' सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या &amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/tukaram-mundhe-is-my-patient-any-work-will-done-message-send-by-doctor-in-whatsapp-group-case-registered-1432056&quot;&gt;Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/UrpdDEtGsfs?si=H-DTHvoltkHYitfD&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/17/6bc00cc95f98330f3cf3364c33dfddb81784255863210892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[तीन तिघाडा, काम बिघाडा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मंत्रीच पाळत नाहीत तर, मग प्रशासन काय पाळणार? नाना पटोलेंचा हल्लाबोल ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/bhandara/nana-patole-on-maharashtra-govt-congress-leader-nana-patole-criticizes-devendra-fadnavis-bhandara-1432050</link><comments>https://marathi.abplive.com/news/bhandara/nana-patole-on-maharashtra-govt-congress-leader-nana-patole-criticizes-devendra-fadnavis-bhandara-1432050#respond</comments><pubDate>Thu, 16 Jul 2026 21:22:16 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ प्रशांत देसाई ]]></dc:creator><category><![CDATA[ भंडारा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/bhandara/nana-patole-on-maharashtra-govt-congress-leader-nana-patole-criticizes-devendra-fadnavis-bhandara-1432050</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Nana Patole :&lt;/strong&gt; बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी, असं हे महाराष्ट्रातलं सरकार असल्याची टीका कांग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला एखादा शब्द जर मंत्रीच पाळत नाही तर, मग प्रशासन काय पाळणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला. ते भंडाऱ्यात बोलत होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तीन तिघाडा आणि काम बिघाडा असं या सरकारचं काम आहे. त्यामुळं &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाला याचे मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावे लागत आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे सर्वत्र चिंतेचा वातावरण आहे याबाबत सरकारचे अद्याप धोरण ठरलेलं नाही. मात्र, पिण्याचं पाणी आरक्षित केलेल आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत एकही मार्गदर्शन अद्याप सांगितलेलं नाही. हे सरकार स्वतःसाठी जगते आहे. स्वतः शहाणपण करायचं. आपलीचं पाठ आपल्याच हाताने थोपटायची, अशी ही सरकारची भूमिका असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळं पंढरपूरची घटना असो की अन्य कुठलीही घटना असो असे चित्र आपल्याला बघायला मिळते असा टोला नाना पटोले यांनी लगावला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांनी पंढरपूर यात्रेत व्हीआयपी दर्शन बंद केलं असतानाही आमदार चिखलीकर आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना व्हीआयपी दर्शन देण्यात आलं आणि त्यावर वारकऱ्यांचा संताप बघायला मिळाला. यावरुन देखील नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=d4BsG_z7oxaM4lZL&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/16/9934942efecb1b5a301a1e415247a7d61784214724709339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांना लगावला टोला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/bhandara/chandrashekhar-bawankule-news-devendra-fadnavis-will-remain-chief-minister-until-2034-says-minister-chandrashekhar-bawankule-takes-a-dig-at-sanjay-raut-1431374</link><comments>https://marathi.abplive.com/news/bhandara/chandrashekhar-bawankule-news-devendra-fadnavis-will-remain-chief-minister-until-2034-says-minister-chandrashekhar-bawankule-takes-a-dig-at-sanjay-raut-1431374#respond</comments><pubDate>Sat, 11 Jul 2026 19:34:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ प्रशांत देसाई ]]></dc:creator><category><![CDATA[ भंडारा ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/bhandara/chandrashekhar-bawankule-news-devendra-fadnavis-will-remain-chief-minister-until-2034-says-minister-chandrashekhar-bawankule-takes-a-dig-at-sanjay-raut-1431374</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Chandrashekhar Bawankule :&lt;/strong&gt; ज्येष्ठ मंत्री म्हणून जर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)&amp;nbsp; केंद्रात गेले, चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतील, असं मला 100 टक्के वाटत असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. फडणवीसांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावं अशीही टिप्पणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (&lt;strong&gt;Chandrashekhar Bawankule)&lt;/strong&gt; यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असा मोठा दावा बावनकुळेंनी केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानावर भाजपचे नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना, महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असा मोठा दावा केला आहे. राज्यामध्ये आमचे अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. राज्याला &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; हेच मुख्यमंत्री म्हणून लाभावे, ही महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची भावना आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले असून, महायुतीमधील आगामी समीकरणांबाबत विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मदतकार्यात राजकारण नको! विरोधकांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्यात घडलेल्या मोशी दुर्घटनेनंतर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे कामच केवळ आरोप करणे आहे, मात्र, सरकार संपूर्ण क्षमतेने मदत आणि बचावकार्यात व्यस्त आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. घडलेल्या दुर्घटनेवर बोलताना विरोधकांनी मदत आणि शोधकार्य संथगतीने सुरू असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, आरोप करणे हे विरोधकांचे कामच आहे. पण ही एक खूप मोठी घटना असून यामध्ये सर्वांना वाचवण्याचे व मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; सरकार, जिल्हाधिकारी, आमची संपूर्ण टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महानगरपालिकेची यंत्रणा अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी पूर्णपणे सक्रिय आहेत आणि मदतकार्य करत आहेत. विरोधकांनी काहीही दावे केले असले, तरी सरकार आणि संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणा लोकांना वाचवण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी कटिबद्ध असून संपूर्णपणे कार्यरत आहेत, असा ठाम विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=pcYZHqNcoBuf0e_8&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/11/486667ffebc21c04e753f03f8cc938ba1783778184472339_original.JPG" width="220"/></item></channel></rss>