<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू</title><atom:link href="https://marathi.abplive.com/ahmednagar/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Sat, 25 Apr 2026 00:28:21 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[राघव चढ्ढांनी 'आप'ला सोडलं; आण्णा हजारे चिडले, म्हणाले, सत्ता आणि पैशासाठी पक्षांतर, कायदा व्हायला हवा]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/anna-hajare-aap-raghav-chaddha-left-he-defected-for-power-and-money-delhi-aap-rajyasabha-mp-1421537</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/anna-hajare-aap-raghav-chaddha-left-he-defected-for-power-and-money-delhi-aap-rajyasabha-mp-1421537#respond</comments><pubDate>Fri, 24 Apr 2026 20:12:33 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनील भोंगळ ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/anna-hajare-aap-raghav-chaddha-left-he-defected-for-power-and-money-delhi-aap-rajyasabha-mp-1421537</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; देशाच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/aap&quot;&gt;आम आदमी पक्षामध्ये (AAP)&lt;/a&gt; गेल्या काही दिवसांपासून दूर होताना दिसत असलेले खासदार राघव चढ्ढा हे भाजपच्या जवळ गेले आहेत. &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/raghav&quot;&gt;राघव चढ्ढा (Raghav chadhdha)&lt;/a&gt; यांच्यासह 7 खासदारांनी भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, तत्पूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेत आपण आदमी पक्ष सोडत असून राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे भाजपात विलिगीकरण करत असल्याचेही त्यांनी म्हटलं. आप पक्षातील या फुटीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. आता ज्येष्ठ समाजसेवक&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/anna-hajare&quot;&gt; आण्णा हजारे (Anna Hajare)&lt;/a&gt; यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया देताना राजकीय पक्षांतर हे चीड आणणारं असल्याचं म्हटलं. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी पक्षाला राम राम करत भाजपाची वाट धरली आहे, त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. आप पक्षातील फुटीसंदर्भात अण्णा हजारे यांनी म्हणाले की, पक्ष आणि पार्टी टिकण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणे गरजेचे आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही. सत्ता आणि पैसा यांच्या लालचमध्ये येताच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पक्षांतर होते. त्यामुळे, मनमर्जीप्रमाणे सत्ताबदलाचे काम होतात हे बरोबर नाही, असे म्हणत अण्णा हजारे यांनी दिल्लीत आम आदमी पक्षात झालेल्या राजकीय भूकंपावर संतापजनक प्रतिक्रिया दिली. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आंदोलनातून आम आदमी पक्षाचा उदय झाला, पण आता पक्ष फुटत आहे. स्वार्थ आल्यानंतर लोक सोडून जातात, समाज आणि देश डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास कुणीही जाणार नाही. आज समाज आणि देशाला विसरुन नेते सत्ता आणि पैशाच्या पाठिमागे लागत आहेत. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिले पाहिजे. हे जे चाललं आहे ते स्वार्थसाठी चाललं आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता, आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही, असेही अण्णा हजारेंनी म्हटलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;दरम्यान, राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चड्ढा यांनी स्वतःच्या नावासह भाजपमध्ये सामील होणाऱ्या इतर सात जणांची नावे सांगितली. विशेष म्हणजे, 15 दिवसांपूर्वी चड्ढा यांना हटवल्यानंतर राज्यसभेचे उपनेते म्हणून नियुक्त झालेले अशोक मित्तल हे देखील आता भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यांच्यावर 10 दिवसांपूर्वीच ईडीने छापेमारी केली होती.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;आपमधून भाजपमध्ये जाणारे खासदार&lt;/h2&gt;
&lt;p&gt;1. स्वाती मालीवाल&lt;br /&gt;स्वाती मालीवाल जानेवारी 2024 मध्ये राज्यसभा खासदार झाल्या. त्यांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले. त्यांनी आम आदमी पक्षातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, गेल्या वर्षी तिच्या आणि 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;2. अशोक कुमार मित्तल&lt;br /&gt;अशोक कुमार मित्तल हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती आहेत. मार्च 2022 मध्ये आम आदमी पार्टीकडून ते राज्यसभेवर निवडून आले. अलीकडेच, आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली होती. मात्र, 10 दिवसांपूर्वी ईडी छापेमारीत त्यांनी भाजपची वाट पकडली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;3. संदीप पाठक&lt;br /&gt;डॉ. संदीप पाठक हे एप्रिल 2022 पासून आम आदमी पार्टीकडून पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. ते आयआयटी दिल्लीमध्ये सहायक प्राध्यापक होते आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे. आम आदमी पार्टीमध्ये पाठक हे अरविंद केजरीवाल यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यांनी पंजाबमधील 'आप'च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;4. हरभजन सिंग&lt;br /&gt;माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग मार्च 2022 मध्ये आम आदमी पार्टी (आप) मधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते पंजाबमधून राज्यसभेचे खासदार झाला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;5. बलबीर सिंग सीचेवाल&lt;br /&gt;बलबीर सिंग सीचेवाल हे पंजाब प्रांतात एक पर्यावरण-बाबा आणि संत म्हणून ओळखले जातात. त्यांनी पर्यावरण आणि नदी संवर्धनाशी संबंधित अनेक मोहिमांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2022 मध्ये आम आदमी पार्टीमधून झाली, ज्याने त्यांना राज्यसभेवर निवडून दिले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;6. विक्रमजीत सिंग साहनी&lt;br /&gt;विक्रमजीत सिंग साहनी हे देखील एक समाजसेवक आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांना मॉरिशसच्या राष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी वर्ल्ड पंजाबी पार्लमेंटरी फोरमची स्थापना केली.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/24/62355f5e3ce40eccc7f9ea3093a59ab717770396010141002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ahilyanagar News: भाजपच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपाला; पुन्हा एकदा 'श्रीगणेश' विरूद्ध विखे कारखान्यात 'सर्वोच्च' न्यायालयात लढाई; नेमकं प्रकरण काय?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/ahilyanagar-news-legal-conflict-between-ganesh-nagar-sugar-factory-and-dr-vikhe-patil-sugar-factory-supreme-court-hearing-21-april-2026-marathi-news-1421294</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/ahilyanagar-news-legal-conflict-between-ganesh-nagar-sugar-factory-and-dr-vikhe-patil-sugar-factory-supreme-court-hearing-21-april-2026-marathi-news-1421294#respond</comments><pubDate>Thu, 23 Apr 2026 07:44:08 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सोमेश कोलगे ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/ahilyanagar-news-legal-conflict-between-ganesh-nagar-sugar-factory-and-dr-vikhe-patil-sugar-factory-supreme-court-hearing-21-april-2026-marathi-news-1421294</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar News :&lt;/strong&gt; गणेश नगर साखर कारखाना (Ganesh Nagar Sugar Factory) आणि डॉ. विखे पाटील साखर कारखाना (Dr.Vikhe Patil Sugar Factory) यांच्यातील कायदेशीर संघर्ष आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गणेश नगर कारखान्याला नोटीस बजावली असून, पुढील आदेशापर्यंत कारखान्याच्या मालमत्तेवर कोणताही नवीन बोजा (Liability/Encumbrance) निर्माण करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच, या संदर्भात न्यायालयाने गणेश नगर कारखान्याला तीन आठवड्यांची नोटीस बजावली आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 'श्री गणेश सहकारी साखर कारखाना' आणि 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना' यांच्यातील वादात दिलेल्या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने संबंधित मालमत्तेवर कोणताही नवीन बोजा (Encumbrance) न ठेवण्याचे आदेश दिले आहेत.&amp;nbsp; या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती पामिडीघंटम श्री नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर झाली.&amp;nbsp;याचिकाकर्त्यांच्या वतीने म्हणजे विखे पाटील यांच्या कारखान्याच्या वतीनं ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल आणि संजय खर्डे यांनी बाजू मांडली. तर, प्रतिवादींच्या वतीने ज्येष्ठ वकील सुधांशू चौधरी आणि स्नेहा संजय बोटवे यांनी काम पाहिले.&amp;nbsp; न्यायालयाने या प्रकरणी नोटीस जारी केली असून, पुढील सुनावणी २२ मे २०२६ ला निश्चित केली आहे. तोपर्यंत, दोन्ही पक्षांना वादातील मालमत्तेवर कोणताही नवीन व्यवहार किंवा बोजा निर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नेमका वाद काय? (Ganesh Nagar Sugar Factory vs Dr.Vikhe Patil Sugar Factory&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;उच्च न्यायालयाचा संदर्भ: &lt;/strong&gt;हा खटला औरंगाबाद खंडपीठाने १९ डिसेंबर २०२५ ला दिलेल्या अवमान याचिकेतील (CONTP No. 221/2025 आणि 793/2025) निर्णयावरून उद्भवला आहे.&amp;nbsp; या आदेशामुळे आता २२ मे पर्यंत मालमत्तेच्या स्थितीबाबत जैसे थे (Status Quo) परिस्थिती कायम राहणार आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;प्रकरणाची पार्श्वभूमी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विखे पाटील कारखान्याने साखर आयुक्त, पुणे यांच्याकडे गणेश नगर कारखान्याविरुद्ध लवाद अर्ज दाखल केला होता. साखर आयुक्तांनी या प्रकरणात अंतरिम आदेश पारित करताना गणेश नगर कारखान्याला १७.०६ कोटी रुपये बँक गॅरंटीच्या स्वरूपात सुरक्षा म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला गणेश नगर कारखान्याने पुणे जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ना हरकत दाखला आणि उच्च न्यायालयातील याचिका&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;साखर आयुक्तांच्या अंतरिम आदेशानंतर, गणेश नगर कारखान्याने मालमत्ता गहाण ठेवण्यासाठी साखर आयुक्तांकडे 'ना हरकत दाखल्याची' (NOC) मागणी केली होती. प्रथम गहाणखतासाठी परवानगी मिळाली, मात्र दुसऱ्या गहाणखतासाठी परवानगी नाकारल्यानं यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप गणेश नगर कारखान्याने केला आहे. दुसरीकडे, या सर्व पार्श्वभूमीवर विखे कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने काही तांत्रिक मुद्द्यांवर ही याचिका रद्द ठरवली होती. त्यानंतर विखे पाटील कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;काय आहे प्रकरण?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तीन वर्षांपूर्वी श्रीगणेश सहकारी कारखाना निवडणुकीत, थोरात-कोल्हे यांनी एकत्र येत विखे पाटील यांना पराभवाचा धक्का दिलाहोता. होम ग्राऊंडवर विखे पाटील यांचा पराभव झाल्यानं विखे यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घातले... तर दुसरीकडे नव्या संचालक मंडळाने विखे यांच्या कारखान्याशी असलेल्या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. श्रीगणेश कारखान्याचा हा करार विखे पाटील कारखान्याशी होता. याच करारावर, विखे पाटील कारखान्याने पुन्हा श्रीगणेश कारखान्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राहाता तालुक्यातील श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची तीन वर्षांपूर्वी निवडणूक झाली अन्, पूर्वीच्या करारातून बाहेर येत, निवडणुकीबरोबरच कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात आला. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार सुरु असताना , श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याला &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; राज्य सरकारकडून 74 कोटी रुपयांचे मार्जिन मनी कर्ज देखील मंजूर झालं आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्यातच आता डॉ. विखे पाटील कारखान्याकडून श्रीगणेशविरोधात पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू करत, थेट सर्वोच्च न्यायालयात खेचलं आहे. यावरून पुन्हा एकदा डॉ. विखे पाटील कोल्हे या भाजपच्या नेत्यांच्या कारखान्याचा वाद समोर आला आहे.. श्रीगणेश कारखान्याला अडचणीत आणण्याच्या हेतूने विविध पातळ्यांवर त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप श्रीगणेशकडून सुरू झाला आहे. यापूर्वी याच मुद्यावर, &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका तथ्यहीन ठरवत फेटाळून लावली होती. पुणे जिल्हा न्यायालयात व साखर आयुक्त &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; यांचे समोर संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान &lt;a title=&quot;औरंगाबाद&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/aurangabad&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;औरंगाबाद&lt;/a&gt; खंडपीठाने ही याचिका फेटाळली होती.ही सगळी लढाई सुरु असताना विखे पाटील यांच्या कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात श्रीगणेश कारखान्याविरोधात याचिका दाखल करून, अडचणी वाढवल्या जात आहे, असा सूर श्रीगणेशच्या सभासदांमध्ये आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देणार या पेक्षा विखे आणि कोल्हे हे एकाच पक्षात असताना पक्षश्रेष्ठी या लक्ष घालणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/baramati-and-rahuri-assembly-by-election-2026-today-3-84-lakh-voters-will-exercise-their-rights-at-478-centers-sunetra-pawar-akshay-kardile-maharashtra-politics-marathi-news-1421292&quot;&gt;Baramati And Rahuri Assembly By Election 2026: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 3.84 लाख मतदार 478 केंद्रांवर आपला हक्क बजावणार, मतदारांचा कौल कोणाला, वाचा सर्व अपडेट्स&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/23/4fdbe0a93ccde2d8b24af0cffa14b5e81776910305474892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Baramati And Rahuri Assembly By Election 2026: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 3.84 लाख मतदार 478 केंद्रांवर आपला हक्क बजावणार, मतदारांचा कौल कोणाला, वाचा सर्व अपडेट्स]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/baramati-and-rahuri-assembly-by-election-2026-today-3-84-lakh-voters-will-exercise-their-rights-at-478-centers-sunetra-pawar-akshay-kardile-maharashtra-politics-marathi-news-1421292</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/baramati-and-rahuri-assembly-by-election-2026-today-3-84-lakh-voters-will-exercise-their-rights-at-478-centers-sunetra-pawar-akshay-kardile-maharashtra-politics-marathi-news-1421292#respond</comments><pubDate>Thu, 23 Apr 2026 07:05:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/baramati-and-rahuri-assembly-by-election-2026-today-3-84-lakh-voters-will-exercise-their-rights-at-478-centers-sunetra-pawar-akshay-kardile-maharashtra-politics-marathi-news-1421292</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__h2&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;&lt;strong&gt;Baramati And Rahuri Assembly By Election 2026:&lt;/strong&gt; राज्याचे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;लक्ष&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;लागून&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राहिलेल्या&lt;/span&gt; बारामती (&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;Baramati) &lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आणि&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अहिल्या&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नगरच्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राहुरी (Rahuri)&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. (Rahuri Election)&amp;nbsp;मतदारसंघातील निवडणुकांसाठी &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आज&lt;/span&gt; म्हणजेच 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्याचे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;उपमुख्यमंत्री&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिवंगत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अजित&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पवारांच्या&lt;/span&gt; अपघातीनिधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राहुरीचे&lt;/span&gt; भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt;, बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;महिला&lt;/span&gt; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात आहेत. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; दोन्ही मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__h2&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sunetra Pawar: सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या बिद्याप्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__h2&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, आज सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदान करणार आहेत. तत्पूर्वी सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या बिद्याप्रतिष्ठान येथील स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. बारामतीच्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मात्र&lt;/span&gt;, काँग्रेसने ही जागा लढवणार &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;निर्धार&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होता&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मात्र&lt;/span&gt; नंतर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;काँग्रेसने&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आपला&lt;/span&gt; उमेदवा&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;र&lt;/span&gt; अर्ज मागे घेतला. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त्यामुळे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आता&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बारामतीची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;निवडणूक&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बिनविरोध&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;नसली&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तरी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;ठिकाणी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राष्ट्रवादीचं&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पारडं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जड&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;तर&lt;/span&gt; राहुरीच्या जागेसाठी 22 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त्यामुळे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मतदारसंघात&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;निवडणूक&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;चुरशीची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होणार&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__h2&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;Rahuri Assembly By Election 2026: &lt;/span&gt;राहुरी&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त &lt;/span&gt;गोविंद मोकाटे अक्षय कर्डीले यांच्यात मुख्य लढत &lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण 374 मतदान केंद्रे आहेत...तर एकूण मतदारसंख्या 3 लाख 33 हजार 543 इतकी असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 2 हजार 180 अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेत...यासोबतच पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात असेल...भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होणार आहे...तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत...राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांचे समर्थक नेमकी कोणाला पाठींबा देणार हे पाहणं महत्वाचे राहणार आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;निवडणुकीची अधिसूचना जारी : &amp;nbsp;30 मार्च 2026&lt;br /&gt;उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026&lt;br /&gt;अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026&lt;br /&gt;अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026&lt;br /&gt;मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026&lt;br /&gt;मतमोजणी : 4 मे 2026&lt;br /&gt;निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/rZRrHqpYi2E?si=PFlJ6WOTZq1N902_&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/prajakt-tanpure-rahuri-byelection-statement-a-few-hours-before-voting-discussions-ncp-workers-1421276&quot;&gt;राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/23/3915383884d1a71d8cf3614ac7025a031776907936158892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[राहुरीत मतदानाच्या काही तास आधी प्राजक्त तनपुरेंचं निवेदन; म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा, दिशा निश्चित]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/prajakt-tanpure-rahuri-byelection-statement-a-few-hours-before-voting-discussions-ncp-workers-1421276</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/prajakt-tanpure-rahuri-byelection-statement-a-few-hours-before-voting-discussions-ncp-workers-1421276#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 21:47:25 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/prajakt-tanpure-rahuri-byelection-statement-a-few-hours-before-voting-discussions-ncp-workers-1421276</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; राज्यातील दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून बारामती आणि &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/rahuri&quot;&gt;राहुरी (Rahuri Election)&lt;/a&gt; मतदारसंघातील निवडणुकांसाठी उद्या म्हणजेच 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी दोन्ही मतदारसंघात महायुतीची जाहीर सभा संपन्न झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही उमेदवारांसाठी मतदानाचं आवाहन केलं. विशेष म्हणजे राहुरी मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/prajakt-tanpure&quot;&gt;प्राजक्त तनपुरेंना (Prajakt tanpure)&lt;/a&gt; उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतल्यानंतर तसेच मुख्यमंत्र्&amp;zwj;यांनी फोनवरुन बोलणे केल्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने येथून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. आता, ऐन मतदानाच्या आदल्यादिवशी तनपुरे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत आपली भूमिका निश्चित केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देत, पुढील वाटचालीसाठी कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधूनच दिशा निश्चित करण्यात आली आहे. संयम, एकता आणि सत्य माहितीवर विश्वास ठेवूया, अफवांपासून दूर राहा असे म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने निवेदनही जाहीर केलं आहे. त्यामुळे, तनपुरे यांची भूमिका काय असा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे दिसून येते. कारण, आपल्या निवेदनात त्यांनी कोणत्या उमदेवाराच्या पाठीशी आपण आहोत, हे जाहीर केले नाही.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या फेसबुकवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्यात &quot;राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून मी माघार घेण्याचा निर्णय का घेतला, याची माहिती आपणा सर्वांना आहेच. हा निर्णय परिस्थितीचा सखोल विचार करून आणि सर्व घटकांचा आदर राखून घेतलेला आहे. तसेच, पुढील वाटचालीबाबत निर्णय घेण्यापूर्वी गावागावातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याशी सविस्तर चर्चा करण्याचे मी ठरवले होते. त्या अनुषंगाने मी सर्व संबंधितांशी संवाद साधला असून, त्यांच्या मतांचा आदर ठेवून पुढील दिशा निश्चित केली आहे. मला माहित आहे की, अनेकजण पुढील भूमिकेबाबत विचारणा करत आहेत. अशावेळी आपण सर्वांनी संयम बाळगून, स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि त्यांच्या निर्णयाचा सन्मान करावा, &amp;nbsp;कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका&quot;. असे आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या पोस्टमधून केले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत तनपुरे यांची भूमिका भाजपला पूरक अशीच राहिली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;भूमिकेचा संभ्रम कायम, कार्यकर्त्यांना सूचक संदेश (Prajakt tanpure rahuri election)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;दरम्यान, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माध्यमांना सांगणं टाळलं आहे. त्यामुळे, या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांची भूमिका ही शेवटपर्यंत संभ्रमात राहिली आहे. त्यांनी उघडपणे कोणाला पाठींबा दिला नाही, मात्र कार्यकर्त्यांना सूचक संदेश दिला तो देखील ऐनवेळी दिला असल्याने त्यांचे कार्यकर्ते हे प्रचारात दिसले नाहीत. आता, गुरुवारी मतदान करताना त्यांचे कार्यकर्ते कुणाला मतदान करणार किंवा कोणाला पाठींबा देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/beed/manoj-jarange-patil-on-walmik-karad-gang-beed-jail-viral-audio-clip-warn-walmik-karad-maratha-1421274&quot;&gt;तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्...; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप, थेट इशारा&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/843f92086ed43e353dbd1421f1dbe02417768741350991002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Kalpana kharat bail reject मोठी बातमी! कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भोंदू अशोक खरातच्या पत्नीला अटक होणारच]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/kalpana-kharat-bail-reject-rahata-court-ashok-kharat-wife-shirdi-police-fir-cheating-farmer-case-1421260</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/kalpana-kharat-bail-reject-rahata-court-ashok-kharat-wife-shirdi-police-fir-cheating-farmer-case-1421260#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 18:21:39 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नितीन ओझा, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ अहमदनगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/kalpana-kharat-bail-reject-rahata-court-ashok-kharat-wife-shirdi-police-fir-cheating-farmer-case-1421260</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; नाशिकमधील महिला अत्याचारप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या पत्नीविरुद्धही शिर्डी &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/police&quot;&gt;पोलिसांत (Police)&lt;/a&gt; गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/kalpana&quot;&gt;कल्पना खरातवर (Kalpana kharat bail)&lt;/a&gt; गुन्हा दाखल असून सध्या ती फरार आहे. मात्र, अटकपूर्व जामीनासाठी कल्पना खरातच्यावतीने अर्ज करण्यात आला होता. राहता येथील न्यायालयात आज सव्वातास याप्रकरणी झालेल्या युक्तिवादानंतर&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/court&quot;&gt; न्यायालयाने (Court)&lt;/a&gt; कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;कल्पना खरात 31 मार्चपासून फरार असून पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे, एसआयटीच्या पथकाने कल्पना खरातच्या नाशिकमधील काही जवळच्या मैत्रिणींची चौकशी केली. तसेच, खरातच्या घरी सध्या काम करणारे आणि यापूर्वी काम सोडून गेलेल्या नोकरांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्पना नेमकी कोणाच्या संपर्कात होती किंवा ती कुठे आश्रय घेऊ शकते? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज राहता येथील न्यायालयात सुनावणी झाला, त्यावर न्यायमूर्तींनी कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तब्बल सव्वा तास युक्तिवाद चालला होता, आरोपीच्या वतीने प्रशांत गिरी यांनी युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील व तपास अधिकाऱ्याने आरोपींच्या वकिलाचे मुद्दे खोडले. त्यावर, न्यायालयाने निर्णय दिल्याने कल्पना खरातच्या अडचणीत वाढ झाली असून शिर्डी पोलिसांसमोर कल्पना खरातच्या शोधाचे आव्हान आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;लुक आऊट नोटीस जारी (Kalpana kharat lookout notice)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;कल्पना खरातने शिर्डीत एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पैशांचे व्यवहार कल्पनाच्या भावांच्या खात्यातून झाल्याचेही तपासात समोर आले होते. त्यामुळे एसआयटीने काही दिवसांपूर्वी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि कल्पनाच्या दोन भावांची चौकशी केली होती. ती देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी तिच्याविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी करण्यात आली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;कल्पनाचे 1993 साली विवाह (Kalpana kharat marriage)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे आहे. &lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt; जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचे जन्मगाव. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळी गावात सातवीपर्यंत झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणगाव येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. 1993 साली तिचा विवाह अशोक खरातशी झाला आणि सुनीता शिंदेची 'कल्पना खरात' झाली. दोन मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार असून, अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यात तिची मोठी भागीदारी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/ahmednagar/saundala-sarpanch-sharad-argade-dashkriya-performed-the-ritual-of-dashakriya-live-ahilyanagar-villagers-appreciate-1421256&quot;&gt;Saudala sarpanch जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/61dd7c23271d7f9d78d0620e7239339217768622536931002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Saudala sarpanch जिवंतपणीच कावळा शिवला, सरपंचाने पत्नी, लेकरासह दशक्रिया विधी उकरला; प्रतिज्ञापत्रही दिलं, पै पाहुणे अन् गावही जमलं]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/saundala-sarpanch-sharad-argade-dashkriya-performed-the-ritual-of-dashakriya-live-ahilyanagar-villagers-appreciate-1421256</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/saundala-sarpanch-sharad-argade-dashkriya-performed-the-ritual-of-dashakriya-live-ahilyanagar-villagers-appreciate-1421256#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 17:56:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर ]]></dc:creator><category><![CDATA[ अहमदनगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/saundala-sarpanch-sharad-argade-dashkriya-performed-the-ritual-of-dashakriya-live-ahilyanagar-villagers-appreciate-1421256</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Saudala sarpanch अहिल्यानगर :&lt;/strong&gt; माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या क्लेशदायक कर्मकांडांना फाटा देण्यासाठी आणि समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी नगर&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/ahilyanagar&quot;&gt; जिल्ह्यातील नेवासा (Ahilyanagar)&lt;/a&gt; तालुक्यातील सौंदाळा गावच्या &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sarpanch&quot;&gt;सरपंचाने (Saundala sarpanch)&lt;/a&gt; चक्क स्वतःच्या हयातीतच स्वतःचे 'पिंडदान' (dashkriya) आणि 'दहाव्याचा' विधी उरकला आहे. जिवंतपणीच कावळा शिवल्याची चर्चा पंचक्रोशित होत असून 21 एप्रिल रोजी सरपंच शरद आरगडे, त्यांच्या पत्नी आणि मुलाने या आगळ्यावेगळ्या विधीमध्ये सहभाग घेत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे. हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर 10 व्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे. मात्र, &quot;मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचे आहे ते डोळ्यादेखत का नको?&quot; असा विचार करून आरगडे यांनी हा निर्णय घेतला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;शरद आरगडे यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांच्या कुटुंबीयांनी देखील स्वागत केले असून, या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी आणि मुलाने शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत जिवंतपणीच त्यांचे पिंडदान केले. विशेष म्हणजे या विधीवेळी अनेक कावळ्यांनीही पिंडाला स्पर्श केल्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अंजन पडले. &quot;या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद आरगडे यांनी समाजातील काही अनिष्ट रूढींवर बोट ठेवले आहे. मृत्यूनंतरचा अवाजवी खर्च, माणूस जिवंत असताना त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे आणि मेल्यानंतर मात्र समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विधी करणे, याला त्यांनी विरोध दर्शवला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;अंधश्रद्धेचे निर्मूलन:, मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानेच गती मिळते,यांसारख्या समजुतींना फाटा देत त्यांनी विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन सौंदाळा गावच्या सरपंचांनी केले आहे. सामाजिक प्रबोधन, भावनांच्या नावाने होणारी कुटुंबाची आर्थिक पिळवणूक थांबली पाहिजे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या अनोख्या 'दहाव्याच्या' कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे. विचारवंतांकडून आरगडे यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. जिवंतपणी स्वतःचे पिंडदान करून त्यांनी केवळ मृत्यूचे भय घालवले नाही, तर समाजातील कालबाह्य परंपरांना एक प्रकारे 'मूठमाती' देण्याचे काम केले आहे. केवळ पिंडदान करून न थांबता, शरद आरगडे यांनी समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही प्रहार केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;पत्नीने बांगड्या फोडू नये, मंगळसूत्र उतरवू नये (Saudala sarpanch women respect)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&quot;माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये,&quot; असे स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र देखील त्यांनी तयार केले आहे. दरम्यान, या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून, समाजातील जाचक रूढींनी तिला अडकवू नये, हा क्रांतिकारी विचार त्यांनी या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्त्री सन्मानाचा एक नवा पायंडा पडताना दिसत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/karuna-sharma-asked-dhananjay-munde-for-baramati-byelection-bajrang-sonawane-question-politics-beed-1421250&quot;&gt;करुणा शर्मांनी पतीराजाला विचारुन फॉर्म भरला, ही भानगड काय? बारामती पोटनिवडणुकीवरुन बजरंग सोनवणेंचा सवाल&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/8a95340487a4bcecb72af249e1aa5b6717768606968111002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court: कल्पना खरातनेही आता हात वर केले, बायको अशोक खरातबाबत काय काय म्हणाली? न्यायालयात हादरवणारा युक्तिवाद]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/ashok-kharat-wife-kalpana-kharat-in-rahata-court-nashik-crime-marathi-news-1421222</link><comments>https://marathi.abplive.com/crime/ashok-kharat-wife-kalpana-kharat-in-rahata-court-nashik-crime-marathi-news-1421222#respond</comments><pubDate>Wed, 22 Apr 2026 13:28:17 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नितीन ओझा, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/ashok-kharat-wife-kalpana-kharat-in-rahata-court-nashik-crime-marathi-news-1421222</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court:&lt;/strong&gt; &lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt;मधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) 31 मार्चपासून फरार आहे. कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अहिल्यानगरमधील राहता न्यायालयात सुनावणी झाली. पती अशोक खरातच्या या कुकर्मांमध्ये त्याच्या पत्नी कल्पना खरात त्याला साथ दिली असल्याचं समोर आलं होतं. अनेक बँकेतील आणि जमीनीच्या घोटाळ्यांमध्ये कल्पना खरातसुद्धा होती असा आरोप आहे. याप्रकरणी कल्पना खरात हिने अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात कल्पना खरातचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केला. कल्पना खरात हिचे सगळे खाते तिचे पती अशोक खरात हे ऑपरेट करत होते, असा युक्तिवाद प्रशांत गिरी यांनी केला. त्यामुळे कल्पना खरातने देखील हातवर करुन सगळे आरोप अशोक खरातवर ढकलल्याचे युक्तिवादावरुन दिसून येतंय.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;न्यायालयात आज काय काय घडलं? (Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;ul&gt;
&lt;li&gt;आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी कोणता युक्तिवाद केला?&lt;/li&gt;
&lt;li&gt;तब्बल दीड वर्षांनंतर फिर्यादीने गुन्हा केला.&lt;/li&gt;
&lt;li&gt;कॅप्टन अशोक खरात यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डी येथील गोंदकर यांनी जुन्या व्यवहाराचा फायदा मिळतो का या उद्देशाने शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.&lt;/li&gt;
&lt;li&gt;जुन्या व्यवहाराचा फायदा मिळतो का या साठी गुन्हा दाखल केलाय.&lt;/li&gt;
&lt;li&gt;फिर्यादी म्हणतो की, किरण सोनवणे याने वेळोवेळी अशोक खरात याला भेटून पैसे दिले.&lt;/li&gt;
&lt;li&gt;मिटिंगमध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती.&lt;/li&gt;
&lt;li&gt;फिर्यादीच FIR मध्ये म्हणतो की कुठल्याही व्यवहाराला कल्पना खरात ही केव्हाच उपस्थित नव्हती.&lt;/li&gt;
&lt;li&gt;फिर्यादीकडे दिवाणी न्यायालयात जायला मुभा होती संधी होती तरी देखील ते गेले नाही.&lt;/li&gt;
&lt;li&gt;जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फिर्यादी याने जवळपास एक वर्ष कुठल्याही न्यायालयात दाद मागण्यासाठी गेला नाही. फक्त आणि फक्त अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी फिर्यादीने गुन्हा दाखल केला.&lt;/li&gt;
&lt;li&gt;जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फिर्यादी याने जवळपास एक वर्ष कुठल्याही न्यायालयात दाद मागण्यासाठी गेला नाही...फक्त आणि फक्त अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी फिर्यादीने गुन्हा दाखल केला.&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात हिचे सगळे खाते तिचे पती कॅप्टन अशोक खरात हे ऑपरेट करत होते.&lt;/li&gt;
&lt;li&gt;फक्त पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यातून पैसे गेले म्हणून तिला आरोपी करता येणार नाही , अशोक खरात याने व्याजाची रक्कम मागितली आहे कल्पना खरात हिने कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्याजाची रक्कम फिर्यादील मागितली नाही.&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात आयकर विभागाला संपूर्ण आयकर भरते.. शिवसंकल्प हार्डवेअर हा माझा व्यवसाय...- आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद...&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरातच्या विरहित &amp;nbsp;जमिनीचा व्यवहार झालेला आहे...त्यामध्ये &amp;nbsp;आरोपी करू नये..कल्पना खरात विरोधात याआधी कुठलेही FIR फसवणूकबाबत नाही..&lt;/li&gt;
&lt;li&gt;वरील मुद्दयांचा विचार करून कल्पना खरात हिला अटकपूर्व जामीन मिळावा.&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;सरकारी वकील बी. डी.पानगव्हाणे यांनी कोणता युक्तिवाद केला? (Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;ul&gt;
&lt;li&gt;आरोपीच्या वकिलांचे म्हणणे आहे. त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले हे मान्य आहे. मात्र त्या म्हणताय की मी ते व्यवहार केले नाही माझ्या पतीने केले.&lt;/li&gt;
&lt;li&gt;मुखत्यार पत्र करण्यासाठी कल्पना राहत्याला आल्या होत्या.&lt;/li&gt;
&lt;li&gt;23 तारखेला खरेदी झाली असली तरी खरेदी खत हे 22 तारखेलाचं का बनवले? आणि 22 तारखेलाच मुखत्यार पत्र बनवले?&lt;/li&gt;
&lt;li&gt;जमीन खरेदी व्यवहाराच्या कागदपत्रांवर कल्पना खरात यांची सही आणि अंगठा आहे.&lt;/li&gt;
&lt;li&gt;मुखत्यार पत्रामध्ये कल्पना खरात हिने 2 टक्के व्याज दर तीन महिन्याला देण्यात यावं हे कल्पना खरात हिने ठरवलं...&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात हिच्या खात्यातून फिर्यादीला पैसे गेले आहे...&lt;/li&gt;
&lt;li&gt;जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके हे देखील या व्यवहाराचे साक्षीदार यांचे देखील जबाब झालेले आहेत.&lt;/li&gt;
&lt;li&gt;आरोपीला सावकारी परवाना होता का..? आम्ही चौकशी केली या दोघांना सावकारी परवाना नव्हता.&lt;/li&gt;
&lt;li&gt;मूळ आरोपी अशोक खरात आणि कल्पना खरात यांचे मिळून तीन राष्ट्रीयकृत बँकेत खाते... तपासी अधिकाऱ्याची कोर्टाला माहिती..&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात हिला हा व्यवहार मान्य होता त्यामुळे तिने चेक दिले आणि रक्कम पाठवली.&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात म्हणते की माझे सगळे व्यवहार माझे पती करत होते..जर यांचे पती व्यवहार करत होते तर कल्पना खरात हिने त्यांच्यावर तक्रार का दाखल केली नाही.&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;तपास अधिकारी यांनी कोणता युक्तिवाद केला? (Ashok Kharat Wife Kalpana Kharat In Court)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;ul&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात हिच्या खात्याचा तपशील पोलिसांनी केला सादर &amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात हिच्या खात्यावरून सात कोटींचा व्यवहार झाल्याचं उघड...&lt;/li&gt;
&lt;li&gt;कल्पना खरात ही कुठेही नोकरीला नसताना कुठलाही व्यवसाय नसतांना व्यवहार झाला कसा...?&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;खरात यांच्या 40% टक्के मालमत्ते मध्ये कल्पना खरात भागीदार असल्याने अशोक खरात याचे व्यवहार कल्पना खरात हिला महित होते.&lt;/li&gt;
&lt;li&gt;सरकारी कार्यालयात प्रत्येक खरेदीला कल्पना खरात गेली आहे.&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2&gt;राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=YIUj8-HcmOV7Xlfi&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातमी:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/ashok-kharat-health-feeling-unwell-during-sit-probe-pain-in-chest-and-vomiting-police-bring-cardiac-ambulance-nashik-crime-news-marathi-1421162&quot;&gt;Ashok Kharat crime news: चौकशी सुरु असताना अशोक खरातच्या छातीत कळ आली अन् पोलिसांची धावाधाव, कार्डियाक अ&amp;zwj;ॅम्ब्युलन्स मागवली&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/22/fe3afbad823f59fe39d8bde46901af261776844550249987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ahilyanagar Crime News: संगमनेरच्या भोंदू गडगेला महावितरणचा शॉक! दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून चोरली वीज; पोलिसांनंतर आता महावितरणची मोठी कारवाई]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-sangamner-bhondubaba-rajendra-gadge-fined-2-lakh-by-mahavitaran-for-stealing-electricity-by-bypassing-meter-1421052</link><comments>https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-sangamner-bhondubaba-rajendra-gadge-fined-2-lakh-by-mahavitaran-for-stealing-electricity-by-bypassing-meter-1421052#respond</comments><pubDate>Tue, 21 Apr 2026 11:37:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नितीन ओझा, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-sangamner-bhondubaba-rajendra-gadge-fined-2-lakh-by-mahavitaran-for-stealing-electricity-by-bypassing-meter-1421052</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News:&lt;/strong&gt; मंत्र-तंत्र आणि दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या संगमनेरच्या वडगावपान येथील भोंदू राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) याला आता महावितरणने (Mahavitaran) जोरदार 'शॉक' दिला आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या या भोंदूच्या आश्रमावर महावितरणने छापा टाकला असता, तो वीज चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महावितरणने गडगे याला तब्बल 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News: दत्तधाम आश्रमात मीटर बायपास करून चोरली वीज&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राजेंद्र गडगे हा वडगावपान परिसरात 'दत्तधाम' नावाने आश्रम चालवत होता. या आश्रमात भक्तांना आकर्षित करण्यासाठी आणि स्वतःच्या आरामासाठी त्याने एअर कंडिशनर्स (AC) आणि पाण्यासाठी बोअरवेल लावली होती. मात्र, याचे वीज बिल वाचवण्यासाठी त्याने चक्क मुख्य मीटर बायपास करून वीज चोरी सुरू केली होती. महावितरणच्या पथकाने जेव्हा आश्रमाची पाहणी केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News: भक्तांकडून हजारो रुपयांची लुट&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्वतःला 'दत्तधाम सरकार' म्हणवून घेणारा गडगे युट्यूबच्या माध्यमातून कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचा आणि निसंतान महिलांना अपत्यप्राप्ती करून देण्याचा खोटा दावा करत असे. यासाठी तो 15 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंतची लूट करत असे. &quot;मंत्रशक्तीने प्रश्न सुटतात&quot; असे सांगणारा हा भोंदू स्वतःच्या आश्रमाचे वीज बिल भरण्यासाठी मात्र चोऱ्या करत असल्याचे सिद्ध झाले आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News: भोंदूबाबाच्या पापाचा घडा भरला&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यामुळे संगमनेर पोलिसांनी गडगेसह त्याच्या मुलीवर आणि इतर सहकाऱ्यांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून, आता महावितरणच्या या कारवाईमुळे त्याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. वीज चोरी प्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया आता महावितरणकडून सुरू करण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News: भोंदूबाबाच्या आश्रमाची पोलिसांकडून झाडाझडती&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, संगमनेर पोलिसांनी गडगेच्या आश्रमाची चार तास झाडाझडती घेत वडगावपान येथील दत्तधाम दरबारात स्पॉट पंचनामा केला. राजेंद्र गडगे याला दत्तधाम दरबारात नेले असता त्याने पोलिसांसमोर छातीठोकपणे अंनिसला थेट आव्हान करीत मला अडकविण्याचा कट असल्याचे म्हटले. 'मी लोकांची सेवा करतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी मंत्र-तंत्राचा बाप आहे. कारण मी आत्मज्ञानी आहे, अशा शब्दांत भोंदूगिरीचा आरोप असलेला राजेंद्र गडगे याने पोलिसांसमोर छातीठोकपणे आपला म्हणणं मांडलं. विशेष म्हणजे पोलिसांनी बोलण्यास थांबवल्यानंतरही 'पोलीस माझा छळ करताय' असे आरोपही त्याने यावेळी केला होता.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/ashok-kharat-crime-news-57-lakh-scam-32-fake-accounts-case-registered-in-sinnar-police-station-nashik-maharashtra-1421042&quot;&gt;Ashok Kharat Crime News: अशोक खरातचा नवा कारनामा उघड,एकाच व्यक्तीच्या नावे 32 बनावट खाती उघडून 57 लाखांची अफरातफर; आणखी एक गुन्हा दाखल&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/21/c6add1aae51b0f02d63744ae3b33055b1776751599040923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-talk-about-phone-call-with-ncp-prajakt-tanpure-at-rahuri-byelection-rally-akshay-kardile-marathi-news-1421031</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-talk-about-phone-call-with-ncp-prajakt-tanpure-at-rahuri-byelection-rally-akshay-kardile-marathi-news-1421031#respond</comments><pubDate>Tue, 21 Apr 2026 08:23:06 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ रोहित धामणस्कर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-talk-about-phone-call-with-ncp-prajakt-tanpure-at-rahuri-byelection-rally-akshay-kardile-marathi-news-1421031</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Devendra Fadnavis and Prajakt Tanpure:&lt;/strong&gt; राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याची क्षमता असलेले शरद पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) हे सध्या भाजपच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोमवारी राहुरीत (Rahuri Byelection 2026) पार पडलेल्या सभेवेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार हवा होती. मात्र, तसे काही घडलेले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत जाहीरपणे प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार मानत अनेक नव्या शक्यतांना आणि राजकीय समीकरणांना वाट मोकळी करुन दिली आहे. (Maharashtra Politics)&lt;/p&gt;
&lt;p&gt;देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला. मी त्यांना म्हटले की, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा जुनाजाणता नेता आपल्यातून गेलाय, ही पोटनिवडणूक आहे. तुम्ही या निवडणुकीतून माघार घेतली तर &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाची संस्कृती आहे, त्याला धरुन निर्णय घ्यावा. एका मिनिटांत प्राजक्त तनपुरेंनी माझं म्हणणं मान्य केलं, ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, माघार घेतली. यासाठी मी त्यांचे जाहीरपणे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;प्राजक्त तनपुरे सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यादृष्टीने सोमवारी दिवसभर आणि गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी सातत्याने चर्चा करत होते. मात्र, भाजपमध्ये जायचे की नाही, याबाबतचा त्यांना निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, या सगळ्यामुळे राहुरीच्या राजकारणात भाजपच्या अक्षय कर्डिले यांच्यापेक्षा प्राजक्त तनपुरे यांचीच जास्त चर्चा रंगली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Rahuri Byelection 2026: शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षा दीडपट जास्त प्रेम अक्षयवर करु, त्याला राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देऊन जातोय: देवेंद्र फडणवीस&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षा दीडपट जास्त प्रेम अक्षयवर करु. आमच्याकडून एखादं काम शिवाजीराव कर्डिले यांचे करायचे राहिले असेल पण अक्षयचे सर्व काम आम्ही पूर्ण करु, हे आम्ही सांगायला आलो आहे. संग्राम जगताप, सुजय विखे यांनी या निवडणुकीची धुरा अतिशय चांगल्याप्रकारे हातात घेतली आहे. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत हे शिवाजीराव कर्डीले यांना दिलेली श्रद्धांजली असेल. कृषी विद्यापीठातील अधिकची जी जागा आहे , त्यातील एक हजार एकर जागा आपल्याला एमआयडीसीसाठी देता येईल. राहुरी एमआयडीसीचे पुर्नजीवन करायचे आहे. अक्षय कर्डिलेला मी राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देऊन जात आहे. &amp;nbsp;राहुरीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी कर्जमाफी अस्तित्वात आणणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना भविष्यातही मोफत वीज दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोधी पक्षांनी विरोध केला. शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या विरोधकांनी त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचे काम केले. मातृशक्तीला विरोध करणाऱ्या लोकांना माता भगिनी नक्कीच त्यांची जागा दाखवतील. या निवडणुकीत सर्व माता भगिनींनी जास्तीत जास्त मतदान करायला हवे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;Akshay Kardile news: शिवाजीराव कर्डीले हे अतिशय धोरणी राजकारणी होते, कोणाला नेता करायचं, आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना ठाऊक होते: देवेंद्र फडणवीस&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही पोटनिवडणूक आली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता. शिवाजीराव कर्डीले यांच्याबाबत आपल्या प्रत्येकाजवळ काही न काही आठवणी आहेत. शिवाजीराव कर्डीले यांच्या ठायी जनतेचा विषय असायचा. शिवाजीराव कर्डीले हे अतिशय धोरणी राजकारणी होते. कोणाला नेता करायचं, आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना ठाऊक होते. कर्डीले साहेबांनी मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यावरही आराम केला नाही. जनतेची सेवा सेवा करत करत त्यांनी शरीराचा ऱ्हास करून घेतला. या अडचणीच्या काळातही ते डगमगले नाही. त्यांचे जाण्याचे वय नव्हते, पुढे मोठे राजकिय कारकीर्द होती.&lt;/p&gt;
&lt;p&gt;ते भेटले की नेहमी ते &amp;nbsp;निळवंडे प्रश्न आणि, वांबोरी चारी बाबत बोलायचे. वांबोरी चारीसाठी 125 कोटी रुपये मंजूर केले. समुद्रात वाहून जाणारं 75 टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम भागात आणण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सर्वच धरणातील गाळ काढून पाणी साठा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांनी म्हटले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/L3PV32KgjoY?si=EMczcM-x-IYYFRqP&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/ncp-supriya-sule-on-speculations-prajakt-tanpure-joining-bjp-devendra-fadnavis-marathi-news-marathi-news-1420950&quot;&gt;प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/21/3f40917865d4eca966ecd695001f77c11776739966930954_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/devendra-fadnavis-rahuri-rally-candidates-wave-banners-give-justice-rahuri-akshay-kardile-cm-assures-find-a-solution-1421005</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/devendra-fadnavis-rahuri-rally-candidates-wave-banners-give-justice-rahuri-akshay-kardile-cm-assures-find-a-solution-1421005#respond</comments><pubDate>Mon, 20 Apr 2026 21:48:06 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनील भोंगळ ]]></dc:creator><category><![CDATA[ अहमदनगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/devendra-fadnavis-rahuri-rally-candidates-wave-banners-give-justice-rahuri-akshay-kardile-cm-assures-find-a-solution-1421005</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; राहुरीत &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/akshay-kardile&quot;&gt;अक्षय कर्डीले (Akshay kardile)&lt;/a&gt; यांच्यासाठी आयोजित सभेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही परीक्षार्थी उमेदवारांनी बॅनर दाखवले असून देवाभाऊ न्याय द्या, अशा आशयाचे बॅनर झळकवल्याने राहुरीतील सभेत याचीच चर्चा रंगली. स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या नोकरीसाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांनी हे बॅनर दाखवले असून भरती रखडल्याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर, तुमचे प्रश्न समजून घेऊन, मार्ग काढू असे आश्वासन &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot;&gt;मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis)&lt;/a&gt; यांनी दिले. दरम्यान, तत्पूर्वी सभेत माजी खासदार सुजय विखे यांनीही तुमच्या प्रश्नासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वेळ देतील असे म्हटले होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मला तुमची पद्धत आवडली, लोकशाही पद्धतीने आपले म्हणणे मांडून, तुम्ही शांतपणे बसलात. मी तुमचे अभिनंदन करतो. तुमचे प्रश्न समजून घेऊन, मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया भाषणादरम्यान मुख्यमंत्र्&amp;zwj;यांनी आंदोलकांना उद्देशून दिली. तसेच, शिवाजीराव कर्डीले यांच्या आठवणी जागवत अक्षयला विधानसभेत पाठवण्याची विनंती राहुरीकरांना केली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही पोट निवडणूक आली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता, शिवाजीराव कर्डीले यांच्याबाबत आपल्या प्रत्येकाजवळ काही न काही आठवणी आहेत. शिवाजीराव कर्डीले यांच्या ठायी जनतेचा विषय असायचा, शिवाजीराव हे अतिशय धोरणी राजकारणी होते. कोणाला नेता करायचं, आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना ठाऊक होते. कर्डीले साहेबांनी मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यावरही आराम केला नाही. जनतेची सेवा करत करत त्यांनी शरीराचा ऱ्हास करून घेतला. या अडचणीच्या काळातही ते डगमगले नाही, त्यांचे जाण्याचे वय नव्हते, पुढे मोठे राजकीय कारकीर्द होती. ते भेटले की नेहमी ते निळवंडे प्रश्न आणि, वांबोरी चारीबाबत बोलायचे. आता, वांबोरी चारीसाठी 125 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशा आठवणी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;समुद्रात वाहून जाणार 75 टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम भागात आणण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. सर्वच धरणातील गाळ काढून पाणी साठा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शिवाजीराव कर्डीले यांच्यापेक्षा दीडपट जास्त प्रेम अक्षयवर आम्ही करू, आमच्याकडून एखादं काम शिवाजीराव कर्डीले यांचे करायचे राहिले असेल पण अक्षयची सर्व कामे आम्ही पूर्ण करू हे सांगायला आम्ही आलोय, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राहुरीकरांना अक्षयच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;संग्राम जगताप, सुजय विखे यांनी या निवडणुकीची धुरा अतिशय चांगल्या प्रकारे हातात घेतली आहे. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत हे शिवाजीराव कर्डीले यांना दिलेली श्रद्धांजली असेल. कृषी विद्यापीठातील अधिकचीजी जागा आहे, त्यातील एक हजार एकर जागा आपल्याला एमआयडीसीसाठी देता येईल. राहुरी एमआयडीसीचे पुर्नजीवन करायचे आहे, अक्षय कर्डिलेला मी राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देऊन जात आहे, असे म्हणत राहुरीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिले.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;प्राजक्त तनपुरेंचेही मानले आभार&lt;/h2&gt;
&lt;p&gt;मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला, त्यांनी माझं ऐकलं त्याबद्दल त्यांचे आभार. आपल्याला सातत्याने लोक हिताचे काम करायचे आहे ते केले जातील. खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी कर्जमाफी अस्तित्वात आणणार आहोत, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे काम आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांना भविष्यातही मोफत वीज दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद करणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अक्षय कर्डीले भावूक, बहिणीच्या डोळ्यातही अश्रू&lt;/h2&gt;
&lt;p&gt;राहुर पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्यासाठी मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना वडिलांच्या आठवणीने अक्षय कर्डिले भावूक झाल्याचं दिसून आलं, तर अक्षय यांच्या भाषणावेळी त्यांच्या पत्नी आणि बहिणीच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते. मतदारसंघातील सर्व लोक माझ्यामागे भक्कमपणे उभे आहेत. माझं दुर्भाग्य आहे की, माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात करत असताना माझे वडील माझ्यासोबत नाहीत, असे म्हणताना अक्षय कर्डिले भावूक झाले होते.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/shambhuraj-desai-said-shivsena-reach-3-to-15-zp-members-ncp-and-shivsena-alliance-accepted-by-satara-eknath-shinde-marathi-news-1421001&quot;&gt;साताऱ्याचं जनमत, लोकमत आणि मताचा कौल शिवसेना- राष्ट्रवादीच्या निवडणूक पूर्व युतीलाच होता, शंभूराज देसाई एकनाथ शिंदेंसमोर काय म्हणाले?&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/20/532f9aeeb106c92d472019031757caa417767015954101002_original.jpg" width="220"/></item></channel></rss>