<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन</title><atom:link href="https://marathi.abplive.com/ahmednagar/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 26 Aug 2026 14:39:59 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[मोठी बातमी ! अहिल्यानगरमध्ये खासगी आरोग्य विद्यापीठ; मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय, खेळाडूंसाठी नवं बक्षिस धोरण]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-cabinet-vikhe-patil-private-health-university-in-ahilyanagar-4-key-decisions-at-the-cabinet-meeting-new-prize-policy-for-athletes-1436664</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-cabinet-vikhe-patil-private-health-university-in-ahilyanagar-4-key-decisions-at-the-cabinet-meeting-new-prize-policy-for-athletes-1436664#respond</comments><pubDate>Mon, 24 Aug 2026 17:09:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अभिषेक मुठाळ ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-cabinet-vikhe-patil-private-health-university-in-ahilyanagar-4-key-decisions-at-the-cabinet-meeting-new-prize-policy-for-athletes-1436664</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;&lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; :&lt;/strong&gt; राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक मुख्यमंत्री&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot;&gt; देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)&lt;/a&gt; यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात संपन्न झाली. विशेष म्हणजे, आजच्या बैठकीतूनच &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/farmers&quot;&gt;शेतकरी (Farmer)&lt;/a&gt; कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्याहस्ते शेतकऱ्यांना ही गुडन्यूज देण्यात आली असून राज्यातील 6 लाख 36 हजार 036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यासह, राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेतले असून&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/sports&quot;&gt; क्रीडा (Sports)&lt;/a&gt; क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना भेट देण्यात आली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरी खेळाडूंच्या बक्षिस धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. यासह, नागपूर, नाशिक आणि जत शहरांमधील विविध संदर्भाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आले आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेतले असून क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल व वन विभाग आणि विधि व न्याय विभागाच्या अंतर्गत हे चार निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी जागा देण्यात आली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;राज्यमंत्रिमंडळ बैठकीतील 4 महत्त्वाचे निर्णय&lt;/h2&gt;
&lt;p&gt;आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षिस धोरणात सुधारणा ( क्रीडा विभाग)&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt; येथे लता मंगशेकर विद्यापीठ स्थापन होणार. तसेच अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ . या खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)&lt;/p&gt;
&lt;p&gt;जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt;) येथील २ हजार ५८५ चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता ( महसूल व वन विभाग)&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt; जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. त्यासाठीची पदे व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/business/maharashtra-government-released-second-installment-of-5086-crore-rupees-for-farmers-karj-mafi-marathi-news-1436656&quot;&gt;मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/24/84882a21ff0a8afb5928f8d3c2dba1c017875715692361002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/jamkhed-shocking-fair-thrilling-incident-at-a-funfair-in-jamkhed-young-woman-falls-from-a-spinning-ride-1436648</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/jamkhed-shocking-fair-thrilling-incident-at-a-funfair-in-jamkhed-young-woman-falls-from-a-spinning-ride-1436648#respond</comments><pubDate>Mon, 24 Aug 2026 15:51:35 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/jamkhed-shocking-fair-thrilling-incident-at-a-funfair-in-jamkhed-young-woman-falls-from-a-spinning-ride-1436648</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; देशभरात &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/shravan&quot;&gt;श्रावण (Shravan)&lt;/a&gt; महिन्यानिमित्त उत्साहाचे वातावरण असून भाविकांमध्ये सर्वत्र भक्तीभाव पाहायला मिळत आहे. श्रावण महिन्यात गावखेड्यापासून ते 12 ज्योतिर्लिंग असलेल्या शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. तर, अनेक ठिकाणी उत्सव आणि यात्राही पाहायला मिळत आहेत. &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/ahilyanagar&quot;&gt;अहमदनगर (Ahilyanagar)&lt;/a&gt; जिल्ह्यातील जामखेड येथेही श्रावण महिन्यानिमित्ताने यात्रा उत्सव भरला आहे. मात्र, येथील नागेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित आनंद मेळाव्यात शनिवारी रात्री काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. या थरारक आणि धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरलं झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;येथील यात्रा उत्सवात सुरू असलेल्या पाळण्यांमध्ये बसून भाविकांकडून आनंद साजरा केला जात होता. मात्र, येथील एका पाळण्यातील एका खुर्चीची लोखंडी सुरक्षा कडी अचानक उघडल्याने या पाळण्यात बसलेली तरुणी थेट उंचावरुन खाली पडल्याची भीषण घटना घडली. ही घटना घडताच तरुणीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असली तरी तिला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे, यात्रा, जत्रा उत्सवातील पाळण्यांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पाळणा हवेत वेगाने फिरत असतानाच अचानक पाळण्यातील एका खुर्चीची सुरक्षा कडी उघडली आणि तरुणी थेट खाली कोसळली. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर, पाळणा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणेची तपासणी झाली होती का? संयोजकांकडून खबरदारी घेतली होती का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. सुरक्षेतील एका चुकीमुळे तरुणीच्या जीवावर बेतण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीही निर्माण झाली आहे. तसेच, या घटनेनंतर येथील सुरक्षेबाबत पालिका प्रशासन गंभीर होणार का? असा सवालही विचारला जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;article-pg-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/photo-gallery/news/politics-sanjay-bangar-grand-kavad-yatra-in-kalamnuri-constituency-devotees-enthusiasm-during-the-month-of-shravan-how-large-is-the-crowd-hingoli-1436644&quot;&gt;संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/24/cce4979ac7334c34c920102fdea4855617875668835171002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/rahul-gandhi-chhatron-ki-gujnj-that-is-the-only-work-left-for-rohit-pawar-radhakrishna-vikhe-patil-criticism-at-rahul-gandhi-over-a-pune-event-1436403</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/rahul-gandhi-chhatron-ki-gujnj-that-is-the-only-work-left-for-rohit-pawar-radhakrishna-vikhe-patil-criticism-at-rahul-gandhi-over-a-pune-event-1436403#respond</comments><pubDate>Sat, 22 Aug 2026 14:51:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/rahul-gandhi-chhatron-ki-gujnj-that-is-the-only-work-left-for-rohit-pawar-radhakrishna-vikhe-patil-criticism-at-rahul-gandhi-over-a-pune-event-1436403</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या नीट आंदोलनानंतर राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले असून झेन-जी तरुणाईशी सातत्याने संवाद साधत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात त्यांचा 'छात्रों की गुंज' हा कार्यक्रम होत असून विरोधकांनी या कार्यक्रमावरुन त्यांच्यावर टीका केलीय. &quot;छात्रो की गुंज&quot; या कार्यक्रमावरून जलसंपदा मंत्री&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/radhakrishna&quot;&gt; राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna vikhe)&lt;/a&gt; यांनीही राहुल गांधींवर टीका केली. तर, &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/ahilyanagar&quot;&gt;(Ahilyanagar)&lt;/a&gt; रोहित पवारांनाही टोला लगावला. &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/rahul-gandhi&quot;&gt;राहुल गांधी (Rahul gandhi)&lt;/a&gt; यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असे उपक्रम हाती घेऊन स्वतःच राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र, विद्यार्थ्यांना राहुल गांधी काय आहेत हे माहितीय, त्यामुळे त्यांचं कोणीही ऐकायला तयार नाही, अशी टीका विखे पाटलांनी केली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;लोकसभेत सलग तीन वेळा पराभव झाल्याने आणि जनतेतील त्यांची झालेली प्रतिमा खराब झाली असल्यानेच राहुल गांधी या आंदोलनाचा उपयोग करून घेत आहेत, असे विखे पाटील यांनी म्हटले. मागे जेंव्हा सरकार आलं होतं, त्यावेळेला हे लोक झोपले होते का? आत्ताच यांना अशा गोष्टी का सुचतात असा सवालही विखे पाटील यांनी विचारला आहे. राहुल गांधींच्या छात्रो की गुंज कार्यक्रमात पैसे देऊन लोक आणले जात असल्याचा आरोप होतोय. त्यावरही विखे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी आपल्या राजकीय फायद्यासाठी विद्यार्थी आंदोलनाचा वापर करत आहेत. याबरोबरच पैसे देऊन विद्यार्थ्यांना बोलवण्यात आल्याची जी चर्चा सुरू आहे ती फार गंभीर आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या अशा आंदोलनात कितीही सहभागी झाले तरी विद्यार्थ्यांना देखील राहुल गांधी काय आहेत हे माहित आहे. त्यांचं कुणी ऐकायला तयार नाही हे वास्तव असल्याचे विखे यांनी म्हटलं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक&lt;/h2&gt;
&lt;p&gt;राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज कार्यक्रमावर विद्यार्थ्यांना पैसे देऊन जमवल्याचा आरोप झाल्यानंतर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी भाजप राहुल गांधींना घाबरत असल्याचे म्हटले. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली, वास्तव जनतेसमोर मांडणं हे सर्वांचं काम आहे आणि कोणी विद्यार्थ्यांच्या आडून नौटंकी करणार असेल तर खरं देखील जनतेसमोर आला पाहिजे. छात्रो की गुंज कार्यक्रमांमध्ये आमदार रोहित पवार यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याबाबत बोलताना, रोहित पवारांना फक्त एवढेच काम शिल्लक राहिले असल्याचा खोचक टोला विखे पाटलांनी लगावला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;नीट परीक्षा राज्य सरकारने घ्याव्यात&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;नीट परीक्षेबद्दल जे प्रश्न निर्माण होत आहेत त्याबद्दल मी स्वतः केंद्र शासनाकडे वेगळा प्रस्ताव देणार आहे. अशा परीक्षा या राज्य सरकारनेच घ्याव्यात, अशी मागणी मी करणार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. जर या परीक्षा राज्य सरकारने घेतला तर शासकीय महाविद्यालय, अनुदानित विद्यालय त्यांच्यावरही जबाबदारी वाढेल. कोचिंग क्लासेसच्या नावाखाली जी लूट सुरु आहे ती थांबेल, असेही विखे पाटील यांनी म्हटले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई&lt;/h2&gt;
&lt;p&gt;अहिल्यानगर येथील पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून निषेध करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने थोरात यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या थोरात यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, पालकमंत्री विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी गुंडांचे धाडस एवढे वाढणे हे आश्चर्यकारक असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे...तर सुदैवाने थोरात यांना फार मोठी दुखापत झाली नसली, तरी हा प्राणघातक हल्ला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोपी सर्वांना माहिती असताना त्यांना तातडीने अटक होणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींना फरार होण्यासाठी पोलिसांकडून काही मदत झाली का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. तसेच या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा विखेंनी दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/sambhajinagar-boy-jumps-down-from-mountain-the-iphone-is-not-the-reason-that-is-merely-speculation-police-investigation-dcp-navale-clarification-1436394&quot;&gt;आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/22/0c8aed5335862f236726ca0ad8939eac17873894410471002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-news-former-upsarpanch-babasaheb-shinde-passes-away-marathi-news-1435886</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-news-former-upsarpanch-babasaheb-shinde-passes-away-marathi-news-1435886#respond</comments><pubDate>Tue, 18 Aug 2026 08:40:31 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुरेश काटे ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-news-former-upsarpanch-babasaheb-shinde-passes-away-marathi-news-1435886</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar news:&amp;nbsp;&lt;/strong&gt; अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूर, शहाजापूर आणि सुलतानपूर खुर्द या ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा परिसरातील एक अभ्यासू, होतकरू आणि लोकमान्य सामाजिक व्यक्तिमत्व, बाबासाहेब शिवराम शिंदे हे वयाच्या 93 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाची कोणतीही परवा न करता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा करणाऱ्या एका कर्तव्यकठोर योद्ध्याला पंचक्रोशीने अखेरचा निरोप दिला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आणि विशेषतः शेवगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;रक्तातील सामाजिक बांधिलकी आणि चळवळीचा वसा&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमरापूर हे एकेकाळच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे केंद्र असताना, शहाजापुरचे रहिवासी असलेले बाबासाहेब शिंदे यांनी या तिन्ही गावांच्या विकासात उपसरपंच पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या रक्तातच सामाजिक बांधिलकी आणि समतावादी चळवळीचे संस्कार होते. समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी त्यांनी नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व केले. त्याकाळी धनगर समाजातील एक अत्यंत प्रतिष्ठित, धडाडीचे आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पंचक्रोशीत मोठी ख्याती होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दीन-दलितांचे कैवारी आणि आपुलकीचे 'शिंदे मामा'&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;परिसरातील गोरगरीब, दिन-दलित आणि उपेक्षितांच्या पाठीशी बाबासाहेब सदैव एक भक्कम आधारवड बनून उभे राहत असत. गरिबीतील संघर्ष त्यांनी स्वतः जवळून अनुभवल्याने प्रत्येकाच्या अडीअडचणीत ते कटाक्षने धावून जात. त्यांना अनेक गावांमध्ये अतिशय आदराने 'शिंदे मामा' म्हणून ओळखले जाई. शहाजापूर गावातील त्यांचे स्थान अत्यंत आदराचे आणि विश्वासाचे होते. गावातील किंवा परिसरातील कोणतेही वादविवाद, तंटे अथवा समस्या सोडवायची वेळ आल्यास, ग्रामस्थांचा बाबासाहेबांच्या मध्यस्थीवर गाढ विश्वास होता. ते पक्षभेद वा जातपात न पाहाता सर्वांना सोबत घेऊन नेहमीच न्याय आणि समंजस भूमिका पार पाडत असत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;अध्यात्मिक आवड आणि अविरत जनसेवा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;केवळ सामाजिक व राजकारणापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते, तर अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यातही बाबासाहेब शिंदे यांचे मोलाचे योगदान होते. वयाची ८० वर्षे ओलांडली तरीही कधीही थकवा किंवा वय त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये अडचण ठरले नाही. वयाचे कसलेही भान न ठेवता ते नित्यनेमाने अमरापूर, शहाजापूर आणि संपूर्ण परिसरातील लहानांपासून थोरपर्यंत त्यांची आस्थेने विचारपूस करत असत. प्रत्येकाच्या सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून सहभागी होणे हा त्यांच्या स्वभावाचा मुख्य गुण होता.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;शेवटच्या क्षणापर्यंत कार्याशी आणि लोकांशी प्रामाणिक&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची ही निस्सीम जनसेवेची आणि लोकांशी संवाद साधण्याची अविरत धडपड सुरूच होती. १६ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेतली, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि सर्वांची विचारपूस करून ते आपल्या घरी परतले. परंतु, मध्यरात्री अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने, १७ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. कोणाचे हसतेखेळते दाजी, कोणाचे लाडके मामा तर कोणाचे मार्गदर्शक बाबा अचानक गेल्याने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने पत्नी, भाऊ, मुलगा, मुली, नातवंडे आणि जवळचे सर्व नातेवाईक पोरके झाले असून, समाजाने एक ऋषितुल्य आणि दिलदार व्यक्ती गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;br /&gt;राजकीय व सामाजिक वारसा समर्थपणे पुढे चालवणारे सुपुत्र&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;br /&gt;वडिलांच्या निधनाने निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढतानाच, बाबासाहेबांच्या विचारांचा, तत्त्वांचा आणि लोकाभिमुख कार्याचा हाच खरा वसा त्यांचे सुपुत्र संभाजी शिंदे यांनी अत्यंत समर्थपणे पुढे चालवला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजी शिंदे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पूर्णवेळ सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी शहाजापूर गावचे उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून अतिशय उल्लेखनीय व आदर्श कार्य केले आहे. वडिलांप्रमाणेच दीन-दुबळ्यांची सेवा आणि धार्मिक-सामाजिक उपक्रम अखंडित सुरू ठेवत त्यांनी पंचक्रोशीत स्वतःची एक वेगळी आणि जनमानसात आदराची ओळख निर्माण केली आहे. अण्णांचे विचार आणि संस्कार त्यांच्या सुपुत्राच्या माध्यमातून नक्कीच पुढे सुरू राहतील, असा दृढ विश्वास यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/18/155568be1e05c18ad8ac8637114cc9f11787022610065954_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-shani-temple-adulterated-oil-found-fda-should-test-samples-and-take-action-temple-administration-tukaram-mundhe-1435674</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-shani-temple-adulterated-oil-found-fda-should-test-samples-and-take-action-temple-administration-tukaram-mundhe-1435674#respond</comments><pubDate>Sun, 16 Aug 2026 12:46:38 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-shani-temple-adulterated-oil-found-fda-should-test-samples-and-take-action-temple-administration-tukaram-mundhe-1435674</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/shani&quot;&gt;शनिशिंगणापूर (Shani shingnapur)&lt;/a&gt; येथे शनि मंदिरातील चौथऱ्यावर (शनि मूर्तीवर) वाहण्यासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याबाबतचे एक निवेदन देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयाला देण्यात आले असून याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. तर, यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागानेही तपासणी करण्याची मागणी होत आहे. राज्यात सध्या आयुक्त &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/tukaram&quot;&gt;तुकाराम मुंढे (Tukram Mundhe)&lt;/a&gt; यांच्या नेतृत्वात एफडीएकडून अन्न व भेसळुयक्त पदार्थांच्या विक्रीवर धाडी टाकल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने शनि मंदिरातीतल भेसळयुक्त तेलावरही कारवाईची मागणी होत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा धडका लावला असून भेसळयुक्त पदार्थांवर जप्ती आणि बंदी घातली जात आहे. शालेय पोषण आहार असेल किंवा हॉटेलमधील पनीर असेल, तुकाराम मुंढेंच्या कारवाईने अवघ्या &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या दुधालाही दर आणि सन्मान मिळू लागला आहे. कारण, दुधातील भेसळ मोठ्या प्रमाणात बंद झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, सर्वच स्तरांतून एफडीएकडे तक्रारींचा ओघ वाढला असून आता चक्क शनि मंदिर प्रशासनानेही एफडीएकडे भेसळयुक्त तेलाच्या चौकशीची मागणी केली आहे. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शनि मंदिर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे भेसळयुक्त तेलाचा वापर शनि मंदिरातील चौथऱ्यावर वाहण्यासाठी केला जात असल्याचे निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन निकृष्ट अथवा बनावट तेलाची विक्री करणाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात केलीली आहे. दरम्यान, याबाबत अन्न व औषध प्रशासनाला यापूर्वीच देवस्थानकडून पत्र देण्यात आल्याचे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दूरध्वनीवरून सांगितले. अन्न औषध प्रशासनाकडून तेलाचे नमुने घेतल्यानंतरच या आरोपांबाबतची सत्यता समोर येईल. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास कठोर कारवाई करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असंही चोरमारे यांनी सांगितले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;दरम्यान, शनि शिंगणापूर येथे अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीला देवस्थान प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे, येत्या काळात देवस्थान परिसरातील तेलाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/gopinath-munde-life-would-have-been-saved-had-he-joined-the-congress-sanjay-raut-sensational-claim-prithviraj-chavan-1435668&quot;&gt;गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/16/d2324c5c00ff7745a7c4349c2a86305d17868645856601002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/former-mp-sujay-vikhe-latest-statement-sparks-discussion-says-work-on-the-nagar-manmad-road-has-stalled-due-to-the-us-iran-conflict-1435654</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/former-mp-sujay-vikhe-latest-statement-sparks-discussion-says-work-on-the-nagar-manmad-road-has-stalled-due-to-the-us-iran-conflict-1435654#respond</comments><pubDate>Sun, 16 Aug 2026 10:12:42 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नितीन ओझा, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/former-mp-sujay-vikhe-latest-statement-sparks-discussion-says-work-on-the-nagar-manmad-road-has-stalled-due-to-the-us-iran-conflict-1435654</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sujay Vikhe Patil on Nagar Manmad Road:&lt;/strong&gt; नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहूरीत काल (16 ऑगस्ट) तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमातही सुजय यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्यं केलं.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आणि माझाच मेंदू खराब झाला&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/an-8-year-old-child-died-after-a-school-canopy-fell-during-the-independence-day-program-in-sambhal-uttar-pradesh-1435592&quot;&gt;मी मेंदूचा डॉक्टर आहे; परंतु राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला,&amp;rdquo; अशी टिप्पणी सुजय विखे पाटील यांनी केली&lt;/a&gt;&lt;/strong&gt;. नगरमध्ये तब्बल 40 हजार कोटी रुपयांची विकासकामे आपण केली आहेत. मात्र, नगर&amp;ndash;मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याच सांगताना युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर झाला आहे, असे विखे यांनी म्हटलं आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रस्त्यांसाठी लागणारे डांबर दिल्लीवरून आणावे लागते&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सुजय विखे यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे हा उपाय नाही. रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा असे आवाहन सुजय विखे पाटील यांनी केले. डोनाल्ड ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही. त्यांनी केलेल्या युद्धामुळे रस्त्यांसाठी लागणारे डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागते. त्यामुळे अनेक रस्त्यांची कामे खोळंबली आहेत,&amp;rdquo; असा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी केला. नगर&amp;ndash;मनमाड महामार्गाच्या कामालाही या परिस्थितीचा फटका बसला असून, &amp;ldquo;नगर&amp;ndash;मनमाड रस्ता फक्त सुजय विखेच पूर्ण करू शकतो,&amp;rdquo; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे रस्त्याच्या कामावरून सुरू असलेल्या विखे यांनी केलेल्या टिप्पणीची चर्चा रंगली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/an-8-year-old-child-died-after-a-school-canopy-fell-during-the-independence-day-program-in-sambhal-uttar-pradesh-1435592&quot;&gt;Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/16/7e7071de3bdc5671a0ecf269f8e718591786855098099736_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/radhakrishna-vikhe-patil-criticizes-rohit-pawar-over-industries-statement-ahilyanagar-maharashtra-politics-marathi-news-1435590</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/radhakrishna-vikhe-patil-criticizes-rohit-pawar-over-industries-statement-ahilyanagar-maharashtra-politics-marathi-news-1435590#respond</comments><pubDate>Sat, 15 Aug 2026 16:05:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनील भोंगळ ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/radhakrishna-vikhe-patil-criticizes-rohit-pawar-over-industries-statement-ahilyanagar-maharashtra-politics-marathi-news-1435590</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar:&lt;/strong&gt; राज्यातील उद्योग (Industries) अपुऱ्या व्यवस्थेमुळे बाहेर जात असल्याचा आरोप करत सरकारने चर्चा करून यावर तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होती. त्यांच्या या आरोपावर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;ldquo;रोहित पवारांना आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही; त्यामुळे त्यांनी सध्या सुरू असलेले आपले उद्योग थांबवले तरी खूप झाले,&amp;rdquo; असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. त्यामुळे उद्योगांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Radhakrishna Vikhe Patil: धीरज परदेशी प्रकरणावर विखे पाटील काय म्हणाले?&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अहिल्यानगर महापालिकेचे (Ahilyanagar Municipal Corporation) कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी (Dheeraj Pardeshi) यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. दरम्यान, आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींनी पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस तपासावर शंका उपस्थित केली होती. या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून आवश्यकतेनुसार एसआयटी (SIT) नियुक्तीची शिफारस करू, असेही विखे पाटील यांनी सांगितले.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Radhakrishna Vikhe Patil on Maratha Reservation: मराठा आरक्षणावरही विखे पाटलांचे स्पष्टीकरण&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मराठा-कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांमधील त्रुटींवरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरे करत सरकारवर निशाणा साधत आहेत. यावर मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जात पडताळणी समिती ही अर्धन्यायिक प्राधिकरण असल्याने मुख्यमंत्री किंवा महसूलमंत्री तिला थेट निर्देश देऊ शकत नाहीत, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ उपसमिती मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मकतेने काम करत असून, अनेक चांगले निर्णय घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या मनातील शंका आणि गैरसमज संवादाच्या माध्यमातून दूर करण्याचा विश्वासही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Radhakrishna Vikhe Patil: अकारी पडीक जमिनीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना आश्वासन&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावांतील शेतकऱ्यांनी ब्रिटिश काळापासून अकारी पडीक असलेली साडेसात हजार एकर जमीन मूळ मालकांना परत मिळावी, या मागणीसाठी आक्रमक होत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उच्च न्यायालय आणि मंत्रिमंडळाचा निर्णय होऊनही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन राज्यपालांच्या आक्षेपामुळे अध्यादेश रखडला होता, मात्र तीन हजार एकर जमीन शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय कायम असल्याचे सांगितले. हा प्रस्ताव पुन्हा मंत्रिमंडळात मांडून अध्यादेशाद्वारे कारवाई सुरू केली जाईल तसेच आंदोलकांशी संवाद साधू, असे आश्वासन त्यांनी दिले.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=MsmZ4Ga56splxC0K&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/gopinath-munde-was-set-to-join-the-congress-former-cm-prithviraj-chavan-makes-a-sensational-revelation-of-politics-1435582&quot;&gt;गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/15/9da48040975b59004b10e8d1f8eb190f1786789484932923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[1965 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/the-valor-of-martyr-sonyabapu-genu-borude-a-son-of-wagholi-village-in-shevgaon-taluka-ahilyanagar-district-during-the-1965-india-pakistanwar-1435515</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/the-valor-of-martyr-sonyabapu-genu-borude-a-son-of-wagholi-village-in-shevgaon-taluka-ahilyanagar-district-during-the-1965-india-pakistanwar-1435515#respond</comments><pubDate>Fri, 14 Aug 2026 21:09:55 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुरेश काटे ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/the-valor-of-martyr-sonyabapu-genu-borude-a-son-of-wagholi-village-in-shevgaon-taluka-ahilyanagar-district-during-the-1965-india-pakistanwar-1435515</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar :&lt;/strong&gt; भारतात दरवर्षी आपण 15 ऑगस्टला मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या वातावरणात आणि अभिमानाने आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवणे, राष्ट्रगीत गाणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीतांनी दुमदुमलेले रस्ते असा हा सण असतो. यंदा देश आपला 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, हा आनंद साजरा करत असतानाच काही प्रश्न मनाला सुन्न करून जातात. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही; यामागे लाखो स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि सीमेवर प्राणांची आहुती देणाऱ्या अगणित सैनिकांचे अमूल्य बलिदान आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्वातंत्र्य टिकवताना ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, त्यातील किती जवानांचे चेहरे आज आपल्या स्मरणात आहेत? विशेषतः, इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेलेले आणि राजकीय अनास्थेच्या अंधारात ढकलले गेलेले एका वीर जवानाची कहाणी जेव्हा समोर येते, तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ अधिक प्रकर्षाने जाणवतो. असाच एक विसरला गेलेला, पण मातीचा खराखुरा हिरो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली गावचे सुपुत्र शहीद सोन्याबापू गेनू बोरुडे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;1965 चे युद्ध आणि घरी आलेले फक्त 'अंगावरचे कपडे'&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1965 चे भारत-पाक युद्ध हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक अतिशय संवेदनशील आणि वेदनादायी पर्व आहे. या युद्धात भारताला अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागला होता. याच युद्धात देशाच्या रक्षणासाठी शेवगाव तालुक्यातील वाघोली गावचे सुपुत्र सोन्याबापू गेनू बोरुडे यांनी शत्रूशी अटीतटीने लढा दिला आणि आपले प्राण अर्पण केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सोन्याबापूंचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरी सात पिढ्यांचे दारिद्र्य, अशिक्षित आई-वडील आणि दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणाऱ्या घरात सोन्याबापू वाढले. अशा बिकट परिस्थितीतही स्वतःचा विचार बाजूला सारत त्यांनी देशसेवेसाठी लष्कराची वाट धरली. 1962 च्या युद्धात ते शहीद झाले, तेव्हा त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्याची परिसीमा नव्हती. सैन्यातून जेव्हा निरोप आला, तेव्हा त्यांच्या पार्थिवाऐवजी किंवा इतर साहित्याऐवजी घरी फक्त सोन्याबापूंच्या अंगावरचे कपडे परत आले होते. ही एकच खूण त्या वृद्ध आई-वडिलांच्या आणि कुटुंबाच्या समोरील त्यांच्या बलिदानाची साक्ष ठरली. एका हलाखीच्या कुटुंबातील तरुणाने देशासाठी दिलेले हे बलिदान अंगावर शहारे आणणारे आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;राजकीय अनास्था आणि दशकांची उपेक्षा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अशा वीर जवानांची दखल योग्य वेळी घेतली गेली नाही. सोन्याबापू शहीद झाले, पण त्यांच्या या महान बलिदानाचा विसर जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला पडला. आजही अहिल्यानगर जिल्ह्यात सोन्याबापू बोरुडे नावाचे एक शहीद जवान होऊन गेले, ही साधी माहिती अनेक राजकीय नेत्यांना किंवा तालुक्याबाहेरील नागरिकांना ठाऊक नसेल.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वाघोलीच्या सरपंचांचा प्रेरणादायी पुढाकार आणि स्मारकाची उभारणी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अहिल्यानगर जिल्ह्यातील वाघोली हे गाव केवळ साधेसुधे गाव नाही, तर हे राज्यपातळीवर आपल्या विकासासाठी ओळखले जाणारे, तीन वेळा राज्य शासनाचा पुरस्कार मिळवलेले प्रगतशील आणि प्रथम क्रमांकाचे गाव आहे. अशा या गावाचा इतिहास जितका उज्ज्वल आहे, तितकाच तो देशप्रेमाने भारलेला आहे. जेव्हा वाघोलीचे वर्तमान सरपंच उमेश भालसिंग आणि गावकऱ्यांना आपल्याच मातीतील या विसरल्या गेलेल्या शहीद जवानाची माहिती मिळाली, त्यांनी तातडीने ऐतिहासिक पाऊल उचलले. कसलाही विलंब न करता त्यांनी शहीद सोन्याबापू बोरुडे यांचा दुर्मिळ फोटो शोधून काढला आणि त्यांच्या स्मरणार्थ गावात एका भव्य शहीद स्मारकाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. आज या स्मारकाचे काम वेगाने सुरू आहे. दशकांपासून अंधारात असलेल्या एका वीरपुत्राला आपल्याच गावच्या मातीत मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम या सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी केले आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;79 &amp;nbsp;व्या स्वातंत्र्यदिनी एक शपथ बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आज आपण 79 &amp;nbsp; वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, केवळ झेंडे वंदन करून आपले कर्तव्य संपत नाही. ज्या मातीने आपल्याला श्वास घेण्यासाठी स्वतंत्र हवा दिली, त्या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या सोन्याबापूंसारख्या हुतात्म्यांचे स्मरण करणे आपले आद्यकर्तव्य आहे. या स्वातंत्र्यदिनी बड्या राजकीय मंडळींनी, समाजकारण्यांनी आणि प्रशासनाने केवळ भाषणांपुरता देशभक्तीचा आव न आणता, शहीद सोन्याबापू बोरुडे यांच्यासारख्या उपेक्षित योद्ध्यांच्या कार्याची अधिकृत नोंद घेणे गरजेचे आहे. त्यांच्या स्मारकाच्या पुढील कामात शासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून भरीव सहकार्य मिळायला हवे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या या वीरपुत्राच्या त्यागापासून प्रेरणा घेऊ शकतील.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मरणाने केव्हाच मला विसरले असते, पण तुझ्या बलिदानाने मला अमर केले असेच काहीसे सोन्याबापूंच्या बाबतीत घडले आहे. गावकऱ्यांनी पेटवलेली ही वातीची ज्योत आता संपूर्ण जिल्ह्याची आणि राज्याची मशाल बनली पाहिजे. शहीद सोन्याबापू बोरुडे यांचे हे बलिदान देश कधीही विसरणार नाही आणि त्यांचे हे स्वप्न व त्याग आपण कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही, असा ठाम संकल्प आजच्या या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वांनी मिळून करूया.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=CK2WtldbdK6zdiv6&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/15/1fb39df6259c1c22cccdbbb1232c728e1786794770176339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/sangram-jagtap-on-dhiraj-pardeshi-case-senior-officers-targeting-hindu-community-false-cases-allegations-ahilyanagar-maharashtra-marathi-news-1435477</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/sangram-jagtap-on-dhiraj-pardeshi-case-senior-officers-targeting-hindu-community-false-cases-allegations-ahilyanagar-maharashtra-marathi-news-1435477#respond</comments><pubDate>Fri, 14 Aug 2026 13:46:46 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सचिन गाड ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/sangram-jagtap-on-dhiraj-pardeshi-case-senior-officers-targeting-hindu-community-false-cases-allegations-ahilyanagar-maharashtra-marathi-news-1435477</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangram Jagtap:&lt;/strong&gt; अहिल्यानगर महानगरपालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्या हत्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. धीरज परदेशी यांच्यावर काम करत असताना हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी धीरज परदेशी यांच्या कुटुंबीयांसोबत पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅकवर खटला चालवावा आणि विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संग्राम जगताप म्हणाले, &amp;ldquo;शुक्रवारी 7 ऑगस्टला धीरजसिंग राजपूत महापालिकेचं काम करत असताना जिहादी लोकांनी हल्ला केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यात संतापाची भावना पाहायला मिळाली. जिल्हा बंदची हाक देखील देण्यात आली. फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याची कुटुंबीयांची मागणी आहे. मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे.&amp;rdquo;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangram Jagtap: &amp;nbsp;आंदोलनानंतर पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;ldquo;पोलीसही सगळं कुठे वेगळीकडे न्यायचा प्रयत्न करत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहोत. आंदोलनानंतर पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली. अनधिकृत घरांना नोटीस दिली आहे, पण त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्यामुळे सूत्रधार वेगळा आहे. कुटुंबातील कोणाला नोकरीही मिळाली पाहिजे,&amp;rdquo; असे त्यांनी म्हटले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sangram Jagtap: वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संग्राम जगताप पुढे म्हणाले की, &amp;ldquo;आरोपींच्या घरावर लावलेल्या नोटीसवर स्थगिती आहे, ती शासनाने उठवण्यासाठी प्रयत्न करावे. अल्पसंख्याकांच्या क्षेत्रात तो त्याच्या कामासाठी गेला होता. स्मशानाच्या ठिकाणी निर्जनस्थळी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली, त्यात त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करत आहेत, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत. अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावं. सूत्रधाराला अद्याप अटक नाहीत. स्थानिक कार्यकर्त्यांवरच पोलीस गुन्हे दाखल करत आहेत,&amp;rdquo; असा आरोप देखील त्यांनी केलाय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Dhiraj Pardeshi Case: नेमकं प्रकरण काय?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;धीरज राजपूत-परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच 9 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद या तिघांना पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले होते. या संशयितांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजामिया उर्फ अकरम याकुब सय्यद आणि वसीम रहिम सय्यद यांनाही नगरमधून अटक करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेचा वायरमन युनूस खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या कपाळावरील टिळ्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=MsmZ4Ga56splxC0K&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/devendra-fadnavis-reply-to-sharad-pawar-36000-companies-closed-in-5-years-76-percent-defunct-companies-maharashtra-politics-marathi-news-1435455&quot;&gt;Devendra Fadnavis and Sharad Pawar: 5 वर्षात 36 हजार कंपन्या बंद, शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर; आकडेवारी मांडत म्हणाले, 'बंद होणाऱ्या 76 टक्के कंपन्या...'&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/14/974beccba5765e68a3e6ee679f77509b1786695237413923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/maharashtra-kisan-sabha-jail-bharo-agitation-23-districts-marathi-news-1435068</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/maharashtra-kisan-sabha-jail-bharo-agitation-23-districts-marathi-news-1435068#respond</comments><pubDate>Mon, 10 Aug 2026 22:43:05 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/maharashtra-kisan-sabha-jail-bharo-agitation-23-districts-marathi-news-1435068</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, पीक विम्याचे जुने ट्रिगर पुन्हा लागू करावेत आणि वन, देवस्थान, गायरान, वरकस तसेच घरांच्या तळाच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात तीव्र व व्यापक 'जेल भरो' आंदोलन करण्यात आले. राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आणि प्रशासनाला निवेदने सादर केली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कर्जमाफी योजनेत केवळ 50 हजार रुपयांचे अनुदान देऊन सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची बोळवण केली असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. &quot;आम्ही नियमित कर्ज भरले म्हणजे काय पाप केले?&quot; अशी संतप्त भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन नियमित कर्जदारांना किमान 2 लाखांचा दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;किसान सभेच्या मुख्य मागण्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नियमित कर्जदार : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान त्वरित द्यावे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जमिनींचे हक्क : देवस्थान जमिनींवरून शेतकऱ्यांना बेदखल करणे तातडीने थांबवावे आणि देवस्थान, वन, गायरान, वरकस व घरांच्या तळाच्या जमिनी कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पीक विमा : पीक विम्याचे आधीचे ट्रिगर निकष पुन्हा लागू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये आंदोलनाची धग पेटली&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;ठाणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/thane&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;ठाणे&lt;/a&gt;, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;, &lt;a title=&quot;बीड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/beed&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बीड&lt;/a&gt;, परभणी, नांदेड, वर्धा, यवतमाळ, &lt;a title=&quot;अमरावती&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/https://marathi.abplive.com/news/amravati&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;अमरावती&lt;/a&gt;, &lt;a title=&quot;बुलढाणा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/buldhana&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बुलढाणा&lt;/a&gt; आणि नंदुरबार यांसह राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलने करून जेल भरोचा नारा दिला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कृषीमंत्र्यांच्या घरासमोर 'महामुक्काम'चा इशारा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शासनाने या आंदोलनाची वेळीच दखल न घेतल्यास आणि मागण्या मान्य न केल्यास, येत्या 20 ऑगस्ट रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर भव्य आणि बेमुदत राज्यव्यापी 'महामुक्काम आंदोलन' सुरू करण्याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्यभरातील या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, सरचिटणीस डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, आमदार विनोद निकोले, किरण गहला, इरफान शेख, सुभाष चौधरी, उद्धव पौळ, अजय बुरांडे, डॉ. अमोल वाघमारे, सदाशिव साबळे, यशवंत झाडे, अर्जुन आडे, शंकर सिडाम, कुमार मोहरमपुरी आणि माणिक अवघडे आदी वरिष्ठ नेत्यांनी केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/sharad-pawar-ncp-mps-meet-pm-narendra-modi-political-reaction-bjp-nda-politics-maharashtra-marathi-report-1435066&quot;&gt;&lt;strong&gt;Sharad Pawar VIDEO : मोदींवर वार, मदतीला पवार! पवारांचे खासदार मोंदींच्या भेटीला, योगायोग की भविष्यातील रणनीतीचे संकेत?&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/10/de589ee4f4f74f8dea0b518fb2d34a8a178638196937693_original.png" width="220"/></item></channel></rss>