✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो...

एबीपी माझा वेब टीम   |  29 Mar 2017 08:40 AM (IST)
1

मोस्ट अवेटेड सिनेमा 'बहुबली-2' लवकरच रिलीज होणार आहे. मात्र, बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागात कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाने अनेकांचं डोकं खाजवलं होतं. या प्रश्नाने सोशल मीडियातही मोठा धुमाकूळ घातला होता.

2

'बाहुबली'चा पुढील भाग 'बाहुबली-2' येत्या 28 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

3

सत्यराज म्हणाले की, सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजमौली यांनी सांगितल्यानं कटाप्पानं बाहुबलीला मारलं.

4

हैदराबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना सत्यराज यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.

5

मात्र, बाहुबली-2 सिनेमाच्या रिलीजपूर्वीच सिनेमात कटप्पाची भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो...
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.