✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अखेर कतरीनासोबतच्या ब्रेकअपवर रणबीरने मौन सोडलं

एबीपी माझा वेब टीम   |  20 Aug 2016 06:48 PM (IST)
1

कतरीनापासून वेगळे झाल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने आपले दु:ख व्यक्त केलं आहे.

2

एका मुलाखतीवेळी करीना कपूर-खाननेही कतरीनाला वहीनी म्हणून संबोधलं होतं.

3

जानेवारीत कतरीना आणि रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर, रणबीरने पहिल्यांदाच आपलं दु:ख शेअर केलं आहे.

4

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूडची ही जोडी वेगळी झाली.

5

दरम्यान, रणबीर आणि कतरीना 'जग्गा जासूस' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

6

एका रिपोर्टनुसार, कतरीना आणि रणबीरच्या ब्रेकअपमुळे या चित्रपटाच्या शूटिंगला वेळ झाला.

7

रणबीरच्या मते, त्याच्या आई-वडिलांनंतर कतरीनानेच त्याला अतिशय प्रभावित केलं.

8

कतरीनापासून वेगळे झाल्याने अतिशय दु:ख होतं आहे, कारण ती मला नेहमीच प्रेरणा देणारी व्यक्ती असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.

9

रणबीरच्या मते, या दोघांच्या संबंधात पसरवण्यात आलेल्या आफवा, तथ्यहीन रिपोर्ट आणि लोकांचा या दोघांच्या नात्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन यांनी यावर परिणाम झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Movies
  • बॉलिवूड
  • अखेर कतरीनासोबतच्या ब्रेकअपवर रणबीरने मौन सोडलं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.