<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Oral Cancer: तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा</title><atom:link href="https://marathi.abplive.com/lifestyle/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 15 Jul 2026 16:45:29 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[Health: पावसाळ्याच्या ऋतूत बाळाचे नियोजन करताय? मग, 'या' एका गोष्टीचं सेवन करायला विसरु नका! स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-lifestyle-marathi-news-planning-for-a-baby-during-the-monsoon-season-do-not-forget-to-consume-this-one-thing-gynecologists-say-1431862</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-lifestyle-marathi-news-planning-for-a-baby-during-the-monsoon-season-do-not-forget-to-consume-this-one-thing-gynecologists-say-1431862#respond</comments><pubDate>Wed, 15 Jul 2026 12:49:02 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-lifestyle-marathi-news-planning-for-a-baby-during-the-monsoon-season-do-not-forget-to-consume-this-one-thing-gynecologists-say-1431862</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Health&lt;/strong&gt;: मूल होणे ही कोणत्याही दाम्पत्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असते. निरोगी गर्भधारणेची सुरुवात प्रत्यक्ष गर्भधारणा होण्यापूर्वीच होते. अनेकदा गर्भधारणेचा विचार करताना प्रेग्नन्सी टेस्ट पॅाझिटिव्ह आल्यानंतर आरोग्यासंबंधी काळजीवर भर दिला जातो. मात्र तुम्ही जर पावसाळ्यात किंवा त्यानंतर गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल तर जून महिन्यापासूनच तुमच्या शरीरास तयार करा. याबाबत मदरहूड हॉस्पिटल, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; येथील प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पायल नारंग यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;गर्भधारणेपूर्वी किमान 3 महिने अशी काळजी घ्या...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;डॉक्टर सांगतात, गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी किमान तीन महिने फॉलिक अॅसिडचे सेवन सुरू करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. फॉलिक अॅसिड हे व्हिटॅमिन बी-९ चे एक रूप असून बाळाचा मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत, अनेकदा महिलेला गर्भधारणा झाल्याची जाणीव होण्यापूर्वीच गर्भातील न्यूरल ट्यूबची निर्मिती सुरू झालेली असते. या काळात शरीरात फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यास स्पायना बिफिडा आणि अॅनेन्सेफलीसारख्या न्यूरल ट्यूब दोषांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्भधारणेचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी सुमारे तीन महिने फॉलिक अॅसिडचे &amp;nbsp;सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;पावसाळ्यात किंवा त्यानंतर गर्भधारणा करण्याचा विचार करत असाल तर...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;डॉक्टर सांगतात, फॉलिक अॅसिडची पुरेशी साठवण शरीरात तयार होण्यासाठी काही काळ आवश्यक असतो. त्यामुळे गर्भधारणा निश्चित झाल्यानंतरच फॉलिक अॅसिड सुरू केल्यास बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या सुरुवातीच्या विकासासाठी महत्त्वाचा कालावधी निघून गेलेला असू शकतो. बाळाच्या निरोगी वाढीस मदत करण्याबरोबरच फॉलिक अॅसिड शरीरात निरोगी लाल रक्तपेशी तयार होण्यास सहाय्य करते आणि गर्भधारणेदरम्यान उद्भवणाऱ्या काही गुंतागुंतींचा धोका कमी करण्यासही मदत करू शकते.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;डॉक्टर पुढे सांगतात, पालकांनी आपल्या आहारात पालक, ब्रोकोली, मसूर, कडधान्ये, लिंबूवर्गीय फळे आणि फोर्टिफाइड धान्ये यांसारख्या फोलेटयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मात्र, केवळ आहारातून आवश्यक प्रमाणात फोलेट मिळेलच असे नाही. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेण्याची शिफारस केली जाते. मधुमेह, लठ्ठपणा, अपस्मार (एपिलेप्सी) किंवा जन्मजात दोषांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फॉलिक अॅसिडची योग्य मात्रा आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;पालकत्वाची योजना आखत असाल, तर...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;डॉक्टर सांगतात, फॉलिक अॅसिडच्या सेवनासोबतच संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, वजन नियंत्रित राखणे, तंबाखू, मद्यपानाचे सेवन टाळणे आणि आधीपासून असलेल्या आजारांचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच गरजेचे आहे. गर्भधारणेपूर्व आरोग्य तपासणीमुळे पोषणातील कमतरता, प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या आणि गर्भधारणेवर परिणाम करू शकणारे इतर घटक वेळीच ओळखता येतात. गर्भधारणेपूर्वी केलेली तयारी ही आई आणि बाळ दोघांनाही निरोगी आणि सुरक्षित गर्भधारणेचा आनंद देते. पालकत्वाची योजना आखत असाल, तर आजपासूनच फॉलिक अॅसिड सेवन करा आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करा..&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;हेही वाचा :&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/astro/ganesh-chaturthi-2026-hindu-religion-marathi-news-when-is-ganesh-chaturthi-10-day-festival-is-starting-soon-know-date-of-anant-chaturdashi-and-the-auspicious-timings-1431697&quot;&gt;Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व....&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/h4&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/h4&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/8Z6BZZM722w?si=V8eVgkiAi1KCr5mh&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/15/b7a64772db594648fbc33770eb0e57f61784099920374381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[How To Make Chapati: चपात्या फुगतच नाही? लगेच कडक होतात? कणिक मळताना 'या' चुका टाळा, झटपट चपात्या करण्याचं सिक्रेट]]></title><link>https://marathi.abplive.com/photo-gallery/lifestyle/how-to-make-fluffy-chapati-simple-kitchen-tips-for-making-chapati-1431809</link><comments>https://marathi.abplive.com/photo-gallery/lifestyle/how-to-make-fluffy-chapati-simple-kitchen-tips-for-making-chapati-1431809#respond</comments><pubDate>Tue, 14 Jul 2026 22:48:48 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ भाग्यश्री कांबळे ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/photo-gallery/lifestyle/how-to-make-fluffy-chapati-simple-kitchen-tips-for-making-chapati-1431809</guid><description><![CDATA[How To Make Chapati: चपात्या फुगतच नाही? लगेच कडक होतात? कणिक मळताना 'या' चुका टाळा, झटपट चपात्या करण्याचं सिक्रेट]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/14/0eb50dac3e1a07b6713bf44ab8c7d4d517840495016041339_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[बाहेर मुसळधार पाऊस, तरी डोळे का होतात कोरडे? पावसाळ्यातील ही चूक पडू शकते महागात]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/monsoon-health-alert-why-are-your-eyes-getting-dry-despite-the-rain-experts-explain-1431733</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/monsoon-health-alert-why-are-your-eyes-getting-dry-despite-the-rain-experts-explain-1431733#respond</comments><pubDate>Tue, 14 Jul 2026 13:59:48 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/monsoon-health-alert-why-are-your-eyes-getting-dry-despite-the-rain-experts-explain-1431733</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Eye health in Rainy season:&lt;/strong&gt; पावसाळ्याच्या आगमनाने कडक उन्हापासून दिलासा मिळतो. पावसामुळे धूळ, धूर आणि प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ होते. हवेत गारवा आणि आर्द्रता वाढते. त्यामुळे अनेकांना वाटते की या ऋतूमध्ये डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या कमी होईल. मात्र, प्रत्यक्षात पावसाळ्यात ड्राय आय (डोळे कोरडे पडणे) या समस्येचे प्रमाण उलट वाढताना दिसते. चेंबूरमधील डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल कॉर्निया कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. मीनल कान्हेरे&amp;nbsp;यांनी पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची हे सांगितलंय.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;पावसाळ्यात डोळे कोरडे का होतात?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;भारत, विशेषतः &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;, मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. अनेकदा दिवसभर पाऊस सुरू असतो. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अनेकजण घरातूनच काम (Work From Home) करण्यास प्राधान्य देतात. अनेक पालकही जोरदार पावसाच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवणे टाळतात.&lt;/p&gt;
&lt;p&gt;पावसाळ्यात घरात अधिक वेळ घालवल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अनेक बदल होतात आणि याच बदलांमुळे डोळे कोरडे पडण्याच्या समस्या वाढतात. घरात राहिल्यामुळे लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. केवळ प्रौढच नव्हे तर लहान मुलांचाही स्क्रीन टाइम वाढतो. पावसाळी वातावरणात चित्रपट किंवा वेब सिरीज सलग पाहण्याची सवय अनेकांना असते. त्यातच बंद खिडक्या आणि एअर कंडिशनरचा दीर्घकाळ वापर यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;स्क्रीनकडे एकटक पाहताना आपण पापण्या लवण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात आणि डोळे कोरडे पडतात. परिणामी डोळे लाल होणे, जळजळ, खाज येणे, डोळे थकणे, ताण जाणवणे आणि सूज येणे अशा समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे विशेषतः मुलांमध्ये ड्राय आयची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;डोळे निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; सलग आणि दीर्घकाळ स्क्रीनचा वापर टाळा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; 20-20-20 नियम पाळा &amp;ndash; दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; जाणीवपूर्वक वारंवार पापण्या लवण्याची सवय लावा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली ठेवा, त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; एसी किंवा पंख्याच्या थेट हवेच्या प्रवाहात बसणे टाळा, कारण त्यामुळे अश्रू लवकर आटतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स (कृत्रिम अश्रू) वापरा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;bull; डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;डोळ्यांची निगा राखणे आवश्यक&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे केवळ ऋतू कारणीभूत नसतो, तर या काळात आपण स्वीकारलेली जीवनशैली हे त्यामागचे प्रमुख कारण असते. वाढलेला स्क्रीन टाइम, एसीचा वापर आणि घरात जास्त वेळ राहण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये निरोगी स्क्रीन सवयी विकसित करणे, नियमित विश्रांती घेणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या छोट्या सवयी पावसाळाभर डोळे आरामदायी, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/14/a8fa2a2f1aaa35115f81208a01b877c217840177102541063_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/using-ac-during-monsoon-these-3-simple-tips-can-reduce-your-electricity-bill-1431654</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/using-ac-during-monsoon-these-3-simple-tips-can-reduce-your-electricity-bill-1431654#respond</comments><pubDate>Mon, 13 Jul 2026 22:52:54 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ भाग्यश्री कांबळे ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/using-ac-during-monsoon-these-3-simple-tips-can-reduce-your-electricity-bill-1431654</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Running Your AC in Rainy Season monsoon:&lt;/strong&gt; पावसाळ्यात रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळतो. पण वातावरणातील दमटपणामुळे घरात ओलावा राहतो. लोकांना याचा त्रास होतो. दरम्यान, यातून सुटका मिळवण्यासाठी आपण घरात एसीचा वापर करतो. बरेच लोक उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही त्याच पद्धतीने एसीचा वापर करतात. त्याच तापमानावर एसी चालवतात. पण योग्य तापमानात एसीचा वापर केल्यास घरात चांगला थंडावा राहतो. तसेच विजेचे बिल कमी होण्यासही मदत होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाळ्यात नेमकं किती तापमानावर एसी चालवावे? कोणत्या तापमानात एसी चालवल्याने फायदा होतो? जाणून घेऊयात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ड्राय मोडचा वापर करा (These 3 Simple Tips Can Reduce Your Electricity Bill)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळ्यात उन्हाचे चटके लागतात. पण पावसाळ्यात हवेत खूप दमटपणा असतो. रिमोटवरील मोड हे ड्राय मोडवर सेट करा. त्याचे रिमोटवर चिन्ह पाण्यासारखे दिसते. या मोडमुळे खोलीतील आद्रता आणि ओलावा दूर होते. खोलीतील दमटपणाही दूर होतो. यांसह विजेचीही बचत होते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एसी कितीवर सेट करावे? (Using an AC during the monsoon)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दमटपणामुळे खोलीत ओलावा निर्माण होतो. त्यामुळे एसीचे टेम्परेचर व्यवस्थित सेट करायला हवे. बरेच लोक एसी 16 किंवा 18 वर सेट करतात. &amp;nbsp;पण ही चूक तुम्ही करणं टाळा. यामुळे विजेचा अधिक प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शक्यतो एसीचे तापमान 24 किंवा 26 टेम्परेचरवर ठेवा. यामुळे आपल्याला घरात थंडी जाणवेल. तसेच कम्प्रेसरवर जास्त ताण येणार नाही.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एअर फिल्टर कायम स्वच्छ ठेवा (Ac Air Filter in Monsoon)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एसीचे फिल्टर कायम स्वच्छ ठेवा. घाणेरड्या फिल्टरमुळे विजेचा जास्त वापर होतो. तसेच हवा खेचण्यासही मशीनला जास्त मेहनत घ्यावी लागते. पावसाळ्यातील शक्यतो हवेतील धूळ सनी आद्रता एसी खेचून घेते. फिल्टर होऊन शुद्ध हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे दर महिन्याला एसी स्वच्छ करा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/tv-actress-palak-purswani-marries-long-time-boyfriend-rohan-khanna-in-a-dream-wedding-1431652&quot;&gt;TV Actress Palak Purswani:&amp;nbsp;बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/13/0297da072ead432a1ac9ab851186fcb617839633264401339_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले;  18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/mumbai-75-year-old-womans-finger-18-hours-after-it-was-severed-in-door-accident-1431593</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/mumbai-75-year-old-womans-finger-18-hours-after-it-was-severed-in-door-accident-1431593#respond</comments><pubDate>Mon, 13 Jul 2026 14:21:56 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/mumbai-75-year-old-womans-finger-18-hours-after-it-was-severed-in-door-accident-1431593</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मुंबई :&lt;/strong&gt; नेहमीप्रमाणे संध्याकाळी फेरफटका मारुन घरी परतल्यानंतर लोअर परळ येथील 75 वर्षीय भगवानी सिंग यांच्यासोबत अवघ्या काही क्षणांतच भीषण अपघात घडला. घराच्या दोन खिडक्यांमधून आलेल्या जोराच्या वाऱ्याने जड दरवाजा अचानक बंद झाला आणि त्यात त्यांचा हात अडकला. या अपघातात त्यांच्या तर्जनीचे (इंडेक्स फिंगर) बोट जवळपास पूर्णपणे तुटले, तर शेजारच्या बोटालाही गंभीर दुखापत झाली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच पुन्हा एकदा जोराच्या वाऱ्यामुळे दरवाजा बंद झाला आणि त्यांच्या कपाळालाही मार लागला. या दुखापतीमुळे कपाळावर टाके घालावे लागले. या अपघातानंतर सुमारे 18 तासांनी मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ येथील मायक्रोसर्जरी तज्ज्ञांच्या टिमने त्यांच्या तुटलेल्या बोटाची यशस्वी पुनर्जोडणी केली.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बोट पुन्हा जोडण्याचा निर्णय&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉ. कुशल शाह(हात, मनगट, ब्रॅकिअल प्लेक्सस आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन) यांनी सांगितले की, दरवाज्यात हात अडकल्याने महिलेच्या बोटाचे मधल्या हाडाचा चुराडा &amp;nbsp;झाला होता. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रगत केंद्राचा शोध घेत त्यांनी परळच्या ग्लेनईगल्स हॅास्पीटलकडे धाव घेतली. दुखापत होऊन बराच वेळ उलटल्याने शस्त्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरली. रुग्णाचे वय, दुखापतीचे स्वरूप आणि तुटलेल्या बोटाची स्थिती यांचा सखोल आढावा घेतल्यानंतर तसेच कुटुंबीयांना संभाव्य धोके समजावून सांगून बोट पुन्हा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हाताच्या बाबतीत शक्य तितकी लांबी, संवेदना आणि कार्यक्षमता टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. पिरगत उपचार आणि &amp;nbsp;तज्ज्ञांच्या मदतीने वृद्ध रुग्णांमध्येही बोटाची पुनर्जोडणी ही कायमस्वरूपी बोट काढून टाकण्यापेक्षा अधिक चांगले कार्यात्मक आणि मानसिक परिणाम देऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुटलेल्या बोटात 18 तासांनी पुन्हा रक्तपुरवठा&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉ. शाह यांनी प्रथम तुटलेल्या हाडांची योग्य प्रकारे जुळवाजुळव करून ते स्थिर केले. त्यानंतर वाकवणारे आणि सरळ करणारे स्नायूंचे स्नायुबंध (टेंडन्स) अत्यंत काळजीपूर्वक जोडले, ज्यामुळे पुढील मायक्रोसर्जरीसाठी आवश्यक मजबूत आधार तयार झाला.यानंतर प्लास्टिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. राघव मागो यांनी ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने बोटातील सूक्ष्म धमन्या आणि शिरा पुन्हा जोडल्या. दुखापतीनंतर जवळपास 18 तासांनी तुटलेल्या बोटात पुन्हा रक्तपुरवठा सुरू करण्यात त्यांना यश आले.&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;डॉ. मागो म्हणाले की, बोटामध्ये पुन्हा रक्ताभिसरण सुरू करणे हा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात आव्हानात्मक टप्पा होता.या रुग्णाला अनियंत्रित मधुमेह होता आणि अनेक वर्षांपासून तंबाखू चघळण्याची सवय होती. या दोन्ही गोष्टींमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड आला होता, जखम भरून येण्यास विलंब होत असल्याने रक्ताच्या गाठी, संसर्ग तसेच इतर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बोटाची पुनर्जोडणीसंदर्भात डॉक्टर म्हणाले..&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या मते, धारदार वस्तूमुळे बोट तुटण्यापेक्षा दरवाज्यात अडकून ते चिरडल्यामुळे झालेल्या दुखापतीत धमन्या, शिरा, मज्जातंतू आणि आजूबाजूच्या मऊ ऊतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यातच उशिरा उपचार आणि इतर आजारांमुळे गुंतागुंतीची शक्यता अधिक होती . उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, बोटाची पुनर्जोडणी केवळ बोट वाचवण्यासाठी केली जात नाही. बोटाची लांबी, स्पर्शज्ञान, पकडण्याची क्षमता आणि हाताचे नैसर्गिक कार्य टिकून राहिल्यास, विशेषतः वृद्ध व्यक्तींना दैनंदिन कामे स्वतंत्रपणे करण्यास मोठी मदत होते आणि त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होते.&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;br /&gt;डॉक्टरांनी सांगितले की, केवळ वाढते वय हे बोटाची पुनर्जोडणी न करण्याचे कारण ठरू नये. दुखापतीचा प्रकार, रक्तपुरवठा खंडित झालेला कालावधी, रुग्णाच्या अपेक्षा आणि इतर आजारांचा विचार करून प्रत्येक रुग्णाचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.डॉ. शाह म्हणाले, आधुनिक मायक्रोसर्जरीमुळे पूर्वी अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी आज शक्य होत आहेत. मधुमेह नियंत्रणात ठेवणे, तंबाखूचे सेवन टाळणे आणि बोट तुटल्यास तातडीने तज्ज्ञांकडे उपचारासाठी जाणे तितकेच महत्त्वाचे आहे.या घटनेमुळे हाताच्या गंभीर दुखापती झाल्यानंतर रुग्णाला त्वरित रुग्णालयात रुग्णाला दाखल करणे, तुटलेला अवयव योग्य पद्धतीने जतन करणे आणि वेळीच मायक्रोसर्जरी करणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा उपचार करणाऱ्या टिमने व्यक्त केली.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गंभीर दुखापतींमधूनही रुग्ण पूर्णपणे सावरू शकतो&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रुग्णाची नात दीक्षा सिंग म्हणाली, हे सर्व काही क्षणांत घडले. आजी नेहमीप्रमाणे फिरून घरी आल्या होत्या आणि चप्पल काढत असतानाच वाऱ्यामुळे दरवाजा जोरात बंद झाला. इतक्या साध्या घटनेमुळे इतकी गंभीर दुखापत होईल, याची कल्पनाही नव्हती. आम्हाला त्यांचे बोट कायमचे गमवावे लागेल अशी भीती वाटत होती. मात्र डॉक्टरांनी केवळ त्यांचे बोट वाचवले नाही, तर त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने स्वतंत्र आयुष्य जगण्याची संधी दिली. ग्लेनईगल्स हॉस्पिटल &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. बिपिन चेवले म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञ आणि वेळीच मिळालेल्या उपचारांची सांगड घातल्यास अत्यंत गंभीर दुखापतींमधूनही रुग्ण पूर्णपणे सावरू शकतो. अशा उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच अशा प्रकारणांमध्ये वेळीच व उत्तम दर्जाचे उपचार पुरवण्यास हा आमचा मुख्य उद्देश आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/13/b92186c82e967bcbee361e3e94f5bbf617839326914801063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से]]></title><link>https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-abp-majha-majha-sanman-award-2026-bjp-leader-nitin-gadkari-actoress-asha-parekh-actor-jacky-shroff-1431504</link><comments>https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-abp-majha-majha-sanman-award-2026-bjp-leader-nitin-gadkari-actoress-asha-parekh-actor-jacky-shroff-1431504#respond</comments><pubDate>Sun, 12 Jul 2026 23:25:11 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ मुंबई ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-abp-majha-majha-sanman-award-2026-bjp-leader-nitin-gadkari-actoress-asha-parekh-actor-jacky-shroff-1431504</guid><description><![CDATA[&lt;p&gt;Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से&lt;/p&gt;
&lt;p&gt;आपल्या अनोख्या स्टाईलने आणि 'भिडू' या शब्दाने संपूर्ण बॉलिवूडसह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. वय वाढलं तरी त्यांचा उत्साह आणि तरुणांना प्रेरित करण्याची त्यांची शैली आजही कायम आहे. जॅकी दादा कोणत्याही कार्यक्रमात जाताना नेहमी आपल्यासोबत एक छोटे झाड घेऊन फिरतात.&lt;/p&gt;
&lt;p&gt;नुकत्याच झालेल्या एबीपी माझाच्या 'माझा सन्मान पुरस्कार 2026' या कार्यक्रमात (ABP Majha Sanman Awards 2026) त्यांनी यामागचे अत्यंत सुंदर कारण स्पष्ट केलं. यासोबतच त्यांना तरुणपणी भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी व्हायचं होतं, मात्र नशिबाने आणि वडिलांनी कुंडली पाहून दिलेल्या सल्ल्याने ते चित्रपटसृष्टीत 'हिरो' कसे बनले, याचा एक रंजक किस्सा शेअर केला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;एबीपी माझाच्या 'माझा सन्मान पुरस्कार 2026' या कार्यक्रमात (ABP Majha Sanman Awards 2026) महाराष्ट्रातील गुणीजन म्हणून ओळखले जाणारे सुनिल गावसकर, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, पंडित विजय घाटे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलाखत घेतली आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से समोर आणले.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/12/d6cfcb17c9b0b0cb21c39aa77053817b17838788069491343_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/eyes-become-dry-during-monsoon-experts-explain-the-hidden-reasons-behind-eye-problem-1431242</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/eyes-become-dry-during-monsoon-experts-explain-the-hidden-reasons-behind-eye-problem-1431242#respond</comments><pubDate>Fri, 10 Jul 2026 17:10:06 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/eyes-become-dry-during-monsoon-experts-explain-the-hidden-reasons-behind-eye-problem-1431242</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Eye Care Tips in Monsoon:&lt;/strong&gt; पावसाळ्याच्या आगमनाने कडक उन्हापासून दिलासा मिळतो (Monsoon). पावसामुळे धूळ, धूर (Eye Care Tips) आणि प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ होते. हवेत गारवा आणि आर्द्रता वाढते (health). त्यामुळे अनेकांना वाटते की या ऋतूमध्ये डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या कमी होईल. मात्र, प्रत्यक्षात पावसाळ्यात ड्राय आय (डोळे कोरडे पडणे) या समस्येचे प्रमाण वाढताना दिसते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाराष्ट्र, मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. अनेकदा दिवसभर पाऊस सुरू असतो. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत अनेकजण घरातूनच काम (Work From Home) करण्यास प्राधान्य देतात. अनेक पालकही जोरदार पावसाच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवणे टाळतात. पावसाळ्यात घरात अधिक वेळ घालवल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत अनेक बदल होतात आणि याच बदलांमुळे डोळे कोरडे पडण्याच्या समस्या वाढतात. घरात राहिल्यामुळे लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;केवळ प्रौढच नव्हे तर लहान मुलांचाही स्क्रीन टाइम वाढतो. पावसाळी वातावरणात चित्रपट किंवा वेब सिरीज सलग पाहण्याची सवय अनेकांना असते. त्यातच बंद खिडक्या आणि एअर कंडिशनरचा दीर्घकाळ वापर यामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो. स्क्रीनकडे एकटक पाहताना आपण पापण्या लवण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात आणि डोळे कोरडे पडतात. परिणामी डोळे लाल होणे, जळजळ, खाज येणे, डोळे थकणे, ताण जाणवणे आणि सूज येणे अशा समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे विशेषतः मुलांमध्ये ड्राय आयची लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल? (Eye Care Monsoon Tips)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;bull;सलग आणि दीर्घकाळ स्क्रीनचा वापर टाळा.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;bull;20-20-20 नियम पाळा &amp;ndash; दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहा.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;bull;जाणीवपूर्वक वारंवार पापण्या लवण्याची सवय लावा.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;bull;स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा किंचित खाली ठेवा, त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;bull;एसी किंवा पंख्याच्या थेट हवेच्या प्रवाहात बसणे टाळा, कारण त्यामुळे अश्रू लवकर आटतात.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;bull;डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स (कृत्रिम अश्रू) वापरा.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;bull;दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;bull;डोळ्यांशी संबंधित कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढण्यामागे केवळ ऋतू कारणीभूत नसतो, तर या काळात आपण स्वीकारलेली जीवनशैली हे त्यामागचे प्रमुख कारण असते. वाढलेला स्क्रीन टाइम, एसीचा वापर आणि घरात जास्त वेळ राहण्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये निरोगी स्क्रीन सवयी विकसित करणे, नियमित विश्रांती घेणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या छोट्या सवयी पावसाळाभर डोळे आरामदायी, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;डॉ. मीनल कान्हेरे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कॉर्निया, कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल, चेंबूर&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/cricket-legend-sandeep-patil-on-maharashtrachi-hasyajatra-reveals-he-is-big-fan-of-this-show-1431238&quot;&gt;'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/10/5c8d37d80a4ef210584aa5e943c7e96717836835624791339_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/age-limit-for-fatherhood-too-discover-the-truth-through-scientific-research-1431039</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/age-limit-for-fatherhood-too-discover-the-truth-through-scientific-research-1431039#respond</comments><pubDate>Wed, 8 Jul 2026 19:53:30 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/age-limit-for-fatherhood-too-discover-the-truth-through-scientific-research-1431039</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आजवर प्रजनन क्षमता या विषयांत केवळ महिलांच्या वयाला महत्त्व दिले गेले आहे. मात्र वडिलांचे वाढते वयही गर्भधारणा, गर्भाचा विकास आणि संततीच्या आरोग्यावर परिणामकारक ठरु शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;गर्भधारणा तसेच अपत्यप्राप्तीकरिता मातेचे वय महत्त्वाचे मानले जाते. मात्र संततीप्राप्तीसाठी केवळ आईच्याच नव्हे तर वडिलांचेही वय महत्त्वाचे ठरते हे आता संशोधनातून समोर येत आहे. गर्भधारणेसाठी केवळ मातेचेच नव्हे तर वडिलांचे वयदेखील परिणामकारक ठरते. संततीप्राप्तीसाठी वडिलांचे वय उलटून गेले असेल तर गर्भधारणेत समस्या उद्भवतात. याचा फटका नवजात शिशूलाही बसतो. गर्भधारणेची शक्यता धूसर होत जाते. गर्भधारणा झाल्यानंतरही प्रसूतीकाळापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भाशयातील मूलाच्या आरोग्याला सतत धोका जाणवतो. मूल जन्मल्यानंतरही आरोग्याच्या तक्रारी सुरु राहतात. वडिलांचे वय जास्त असल्यास जन्मलेल्या मूलाच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम दिसून येतो, असे या संशोधनातून स्पष्टपणे नमूद आले आहे. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;गर्भधारणेच्या वेळी वडिलांचे वय का महत्त्वाचे असते ?&lt;/h2&gt;
&lt;p&gt;गर्भधारणेच्यावेळी पुरुषाच्या वयाला &amp;lsquo;वडिलांचे वय&amp;rsquo; असे संबोधले जाते. किशोरवयापासूनच पुरुषांमधील प्रजनन क्षमतेची सुरुवात होते. या वयात त्यांच्या शरीरात बदल होत असतात. या बदलांमुळे शुक्राणूंची निर्मिती आणि टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचा स्त्राव सुरु होतो. विसाव्या वर्षी शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि संप्रेरकांचे संतुलन हळूहळू स्थिर होते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;साधारणपणे वयाच्या २५ ते ३५ वर्षांच्या दरम्यान पुरुषांची प्रजनन क्षमता पूर्णपणे विकसित झालेली असते. या वयोगटातील पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या स्थिरावते. त्यांना पुरेशी गती प्राप्त होते. डीएनएची गुणवत्ताही सुधारते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. गर्भधारणेतील भ्रूण निरोगी जन्माला येण्याची शक्यता दुणावते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मात्र, पुरुषांमधील ही सक्षम प्रजनन क्षमता उतारवयात क्षीण होते. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;नकळत कमी होत जाणारी पुरुषांची प्रजनन क्षमता&lt;/h3&gt;
&lt;p&gt;मुळात पुरुषांना महिलांप्रमाणे प्रजनन क्षमतेच्या वयोमर्यादेच्या समस्या उद्भवत नाही. त्यांच्या शरीरात आयुष्यभर शुक्राणूंची निर्मिती होत असते. वाढत्या वयानुसार शुक्राणूंच्या गुणवत्तेत बदल होतो. हे शुक्राणू शरीरात मुबलक प्रमाणात असले तरीही उतारवयात त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. विविध संशोधनानुसार, वयाच्या पस्तीशीनंतर शुक्राणूंमध्ये सूक्ष्म बदल घडायला सुरुवात होते. त्यांची हालचाल मंदावते. शुक्राणूंचा आकार आणि रचनाही बदलते. वीर्याचे प्रमाण कमी होते. शुक्राणूंना स्त्रीच्या अंड्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. याचा थेट परिणाम फलन प्रक्रियेवर होतो. परिणामी, गर्भधारणा होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;वाढत्या वयाचा फटका डीएनएलाही बसतो. शुक्राणूंच्या डीएनएची गुणवत्ता घटते. वाढत्या वयात शरीरात शुक्राणू तयार करणा-या पेशींचे विभाजन होते. ही विभाजनाची प्रक्रिया सतत घडत असल्याने जनुकीय रचनेत चुका होण्याची शक्यता बळावते. कालांतराने डीएनए फ्रॅग्मेंटेशनची समस्या उद्भवते. शुक्राणूंमधील जनुकीय घटकांमध्ये बिघाड होतो. हे बदल शरीराच्या अंतर्रचनेत घडत असल्याने बाहेरुन दिसून येत नाहीत. मात्र, त्यांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. अशा बदलांमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. गर्भाशयातील भ्रूणाच्या विकासावरही परिणाम होण्याची शक्यता असते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;वयस्कर वडिलांमुळे गर्भ आणि संततीच्या आरोग्यावर होणारा परिणाम&lt;/h3&gt;
&lt;p&gt;वाढत्या वयासोबत पुरुषांमध्ये सतत जनुकीय बदल होत असल्याचे दिसून येते. यातील बहुतांश बदल निरुपयोगी ठरतात. मात्र काही बदलांचा गर्भाच्या विकासावर तसेच मूल जन्मल्यानंतर त्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो. विविध संशोधनानुसार, वयस्कर पुरुषांमुळे गर्भपाताचा धोका संभवतो. यामध्ये शुक्राणूंमधील जनुकीय दोष आणि इतर घटक कारणीभूत ठरतात. अशा बदलांमुळे गर्भाशयात फलित अंड्याचे रोपण योग्यरित्या होत नाही. सुरुवातीच्या टप्प्यातच गर्भाची वाढ खुंटण्याची भीती असते. गर्भधारणा टिकून राहण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कुटुंब नियोजनाच्या निर्णय प्रक्रियेत पुरुषांचे वय हा घटक फार महत्त्वाचा ठरतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;यशस्वीरित्या गर्भधारणा झाल्यानंतरही बाळाच्या आरोग्यावरचे संकट गडदच होत जाते, असे विविध संशोधनाच्या अहवालातून अधोरेखित करण्यात आले आहे. वडिलांचे वय जास्त असल्यास जन्मलेल्या मुलामध्ये जनुकीय आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांचा धोका जास्त असतो. यामध्ये &amp;lsquo;ऑटिझम स्पेक्ट्रम डिसोर्डर&amp;rsquo; आणि &amp;lsquo;स्किझोफ्रेनिया&amp;rsquo; यांसारख्या विकारांचा समावेश आहे. आईच्या वयापेक्षाही वडिलांचे वय हे मुलांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. वडिलांचे वय जास्त असल्यास मुलाचे आरोग्य आणि एकूण विकासावर व्यापक परिणाम दिसून येतो. मात्र या आजाराचे संभाव्य धोके फारच कमी असतात, असेही तज्ज्ञांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;योग्य वयात मूल जन्माला घालणे याकरिता पुरुषांचे वयही महत्त्वाचे असते हे सिद्ध होते. हा केवळ प्रजनन क्षमतेपुरता मर्यादित असून, एकूण प्रजनन आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा विषय ठरतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;पुरुषांची प्रजननक्षमता: वाढत्या वयासोबत बदलणारे वास्तव&lt;/h3&gt;
&lt;p&gt;पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी कोणताही ठराविक सार्वत्रिक वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. अनेक पुरुष वाढत्या वयातही पितृत्वाचा आनंद घेऊ शकतात. मात्र मूल जन्माला घालणे आणि त्यासाठी शरीराची पूर्णपणे तयारी असणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;पुरुषांची प्रजनन क्षमता वाढत्या वयामुळे संपुष्टात येत नाही, असे अनेक अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. प्रजनन प्रक्रियेची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. वयाच्या पस्तीशीनंतर शुक्राणूंच्या गुणवत्तेत लक्षणीय बदल दिसू लागतात. चाळीशीनंतर हे बदल प्रखरतेने दिसून येतात. हा नैसर्गिक बदल तसेच याबाबतीतील कालमर्यादा समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तरुण जोडप्यांना कुटुंब नियोजनाबत योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3&gt;जागरूकता, घबराट नव्हे&lt;/h3&gt;
&lt;p&gt;पुरुषांची प्रजननक्षमता स्थिर असते, हा समाजमनात गैरसमज असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मुळात पुरुषांची प्रजनन क्षमता ही त्यांचे वय, जीवनशैली आणि आरोग्य या तीन घटकांवर अवलंबून असते. याबाबत आवश्यक जनजागृती करणे, सतर्कता निर्माण करणे, हा या संशोधनामागील मुख्य उद्दिष्ट आहे. या संशोधनामुळे पुरुषांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पुरुषांना वयानुसार शरीरात होणा-या नैसर्गिक बदलांबाबत पुरेशी माहिती असायला हवी. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;खरेतर शरीरातील इतर जैविक प्रक्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत लवचिकता पाहायला मिळते. पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची निर्मिती ही सतत घडणारी प्रक्रिया असते. या निर्मितीची गुणवत्ता चांगली राखता यावी, याकरिता आवश्यक काळजी घ्यायला हवी. निरोगी जीवनशैली, वैद्यकीय उपचार, नियोजित प्रजनन यावर लक्ष केंद्रित करायला हवे. वाढत्या वयानुसार निर्माण होणा-या समस्यांवर मात करण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हा सकारात्मक दृष्टीकोन जोडप्यांना पालकत्व स्विकारण्यासाठी सक्षम बनवतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;आरोग्याशी संबंधित इतर घटकांप्रमाणेच पितृत्वाबद्दलही सखोल माहितीच्या आधारे निर्णय घेणे योग्य ठरते. पुरुषांच्या बाबतीतील वयाचा घटक महिलांच्या तुलनेत फारसा लक्षात येत नाही. परंतु पुरुषांनाही वयाची मर्यादा लागू होते. ही प्रक्रिया शांतपणे घडते. अनेकदा दुर्लक्षित राहते. त्यामुळे निरोगी भविष्यासाठी याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;लेखक: डॉ. निलेश उन्मेश बलकवडे, प्रादेशिक वैद्यकीय प्रमुख - वाकड, ओएसिस फर्टिलिटी&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/08/fbcfba76a018cb7a68eedb4f18e25ef81783520081312989_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/jointpain-in-monsoon-causes-symptoms-and-effective-remedies-latest-health-news-1431032</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/jointpain-in-monsoon-causes-symptoms-and-effective-remedies-latest-health-news-1431032#respond</comments><pubDate>Wed, 8 Jul 2026 17:58:39 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ भाग्यश्री कांबळे ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/jointpain-in-monsoon-causes-symptoms-and-effective-remedies-latest-health-news-1431032</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Joint Pain in monsoon:&lt;/strong&gt; पावसाळा सुरू होताच अनेकांना सांधे (Joint Pain) आणि स्नायूंच्या वेदना वाढल्याची तक्रार जाणवते. विशेषतः ऑस्टिओआर्थरायटिस (Health), रुमेटॉईड आर्थरायटिस, दीर्घकालीन पाठ किंवा मानेचे दुखणे, सायटिका, फ्रोजन शोल्डर (Monsoon), टेंडन आणि लिगामेंटच्या दुखापती, फायब्रोमायल्जिया, क्रीडाजन्य दुखापती तसेच जुन्या फ्रॅक्चरमुळे होणाऱ्या वेदना असलेल्या रुग्णांमध्ये हा त्रास अधिक जाणवू शकतो. हवामानामुळे हे आजार होत नसले, तरी पावसाळ्यातील बदलांमुळे आधीपासून असलेल्या वेदना अधिक तीव्र जाणवू शकतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाळ्यापूर्वी वातावरणातील हवेचा दाब (बॅरोमेट्रिक प्रेशर) कमी होतो. त्यामुळे सांध्यांभोवतीच्या ऊतींवर परिणाम होऊन संवेदनशील नसांवर अतिरिक्त ताण येतो. परिणामी वेदना आणि सांध्यांमध्ये कडकपणा वाढू शकतो. याशिवाय थंड आणि दमट वातावरणामुळे स्नायू &amp;nbsp;आखडतात, त्यामुळे हालचाल करताना त्रास होतो. पावसाळ्यात शारीरिक हालचालीचा अभाव आणि घरात जास्त वेळ घरात राहण्यामुळे सांधे अधिक कडक होतात, स्नायू कमकुवत होतात आणि वेदना वाढण्याची शक्यता असते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाळ्यात सांधदुखीचा त्रास होत असेल, तर स्वत:ची अशी काळजी घ्या (joint pain increase during monsoon)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वेदनाशामक औषधे तात्पुरता आराम देतात; मात्र ते मूळ ऊतींचे नुकसान भरून काढत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ वेदना असलेल्या रुग्णांसाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन हा पारंपरिक उपचारांसोबत पूरक पर्याय ठरू शकतो. या उपचारपद्धतीचा उद्देश शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला चालना देऊन ऊतींच्या पुनर्बांधणीस मदत करणे हा आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रिजनरेटिव्ह उपचारांमध्ये लिव्हिंग ड्रग थेरपीद्वारे दाह कमी करण्यास आणि शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला चालना देण्याचा प्रयत्न केला जातो. एक्सोसोम थेरपी आणि मायक्रो डोस इन्फ्युजन (एमडीआय) थेरपी ही पेशींमधील कार्य सुधारण्यास, दाह नियंत्रित करण्यास आणि ऊतींच्या पुनर्निर्मितीस मदत करू शकतात. तर मायक्रोकरंट थेरपी वेदना कमी करणे, स्नायूंचे आकुंचन कमी करणे, रक्ताभिसरण सुधारणे आणि ऊतींच्या दुरुस्तीला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या उपचारांसोबत फिजिओथेरपी, पुनर्वसन, योग्य आहार आणि जीवनशैलीतील अचुक बदल केल्यास रुग्णांसाठी वैयक्तिक गरजांनुसार उपचार योजना तयार करता येते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सांधेदुखी किंवा स्नायूंच्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान आणि योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील सांध्यांचे नुकसान टाळता येते आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यास मदत होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पावसाळ्यात हवामानामुळे वेदना वाढू शकतात; मात्र योग्य जीवनशैली, नियमित शारीरिक हालचाली आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास हा त्रास नियंत्रणात ठेवता येतो. दीर्घकालीन वेदनेपासून आराम मिळतो आणि जीवनमान सुधारण्यासाठी सेल बेस उपचारपद्धती हा एक आशादायक पर्याय ठरू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/sushant-singh-rajput-wanted-to-play-sourav-ganguly-before-rajkummar-rao-bagged-the-biopic-1431028&quot;&gt;राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/08/79e79e898fdbba8abcf117e986c11c6a17835136703471339_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Oral Cancer: तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/oral-cancer-cases-on-the-rise-doctors-explain-the-warning-signs-you-should-never-ignore-1430879</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/oral-cancer-cases-on-the-rise-doctors-explain-the-warning-signs-you-should-never-ignore-1430879#respond</comments><pubDate>Tue, 7 Jul 2026 15:33:38 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/oral-cancer-cases-on-the-rise-doctors-explain-the-warning-signs-you-should-never-ignore-1430879</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Oral cancer prevention tips:&lt;/strong&gt; सध्या मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये (Oral Cancer) लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र, या आजाराचे वेळीच निदान (Health Tips) न झाल्यास तो यशस्वीपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात. परंतु अनेकदा या आजाराची सुरुवातीची लक्षणे वेदनारहित किंवा किरकोळ वाटत असल्याने रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या कर्करोगाचा प्रसार होऊन उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात आणि रुग्णाच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुखाच्या कर्करोगाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती? (Warning signs of mouth cancer)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तोंडामध्ये दोन आठवड्यांहून अधिक काळ न भरून येणारी जखम किंवा अल्सर, तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, गालाच्या आतील बाजूस गाठ किंवा जाडी वाढल्यासारखे जाणवणे, सतत वेदना होणे, चावण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे, दात सैल होणे, तोंडात बधिरपणा जाणवणे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना रक्तस्राव होणे ही मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. आवाजात बदल होणे, सतत घसा दुखणे किंवा मानेवर सूज अथवा गाठ जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;धूम्रपान करणे, तंबाखू, गुटखा किंवा पानमसाला चघळणे, नियमित मद्यपान करणे आणि मौखिक स्वच्छता न राखणे यामुळे मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. मात्र, &amp;nbsp;व्यसन न करणाऱ्या व्यक्तींनाही मौखिक कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मौखिक आरोग्याकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळणे, मद्यपानावर नियंत्रण ठेवणे, मौखिक स्वच्छता राखणे, आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे तसेच नियमितपणे दंतवैद्यांकडून मौखिक आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय दर महिन्याला स्वतः मौखिक आरोग्याची तपासणी करण्याची सवय लावावी. तोंडात न भरून येणाऱ्या जखमा, लाल किंवा पांढरे चट्टे अथवा इतर कोणतीही असामान्य लक्षणं आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास यशस्वी उपचार करतात येतात आणि रुग्ण चांगले आयुष्य जगू शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;डॉ. अमित चक्रवर्ती, हेड अँड नेक ऑन्को सर्जन, एसएसओ हॉस्पिटल, &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/sameer-khandekar-on-daughter-dadar-marathi-school-and-shares-inspiring-story-behind-pithi-bhaat-restaurant-1430870&quot;&gt;'लेकीसाठी मराठीच शाळा हवी...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, दादरमध्ये मराठमोळं रेस्टॉरंटही सुरू केलं, सांगितला किस्सा&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/07/2a7de05a0268310a9d309bdefaececc417834185708501339_original.jpg" width="220"/></item></channel></rss>