<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न</title><atom:link href="https://marathi.abplive.com/lifestyle/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 25 Jun 2026 11:07:10 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[Gadchiroli News: तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/gadchiroli-news-priest-referring-fever-patients-to-the-health-system-to-receive-200-allowance-major-decision-by-gadchiroli-health-administration-marathi-news-1429333</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/gadchiroli-news-priest-referring-fever-patients-to-the-health-system-to-receive-200-allowance-major-decision-by-gadchiroli-health-administration-marathi-news-1429333#respond</comments><pubDate>Thu, 25 Jun 2026 10:31:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मंगेश भांडेकर ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/gadchiroli-news-priest-referring-fever-patients-to-the-health-system-to-receive-200-allowance-major-decision-by-gadchiroli-health-administration-marathi-news-1429333</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Gadchiroli News गडचिरोली : &lt;/strong&gt;जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक नागरिक तापाच्या उपचारासाठी अनेकदा पारंपरिक पुजाऱ्याकडे जातात. त्यामुळे उपचारास विलंब होतो आणि अनेकदा जीवही जातो. ही बाब लक्षात घेऊन तापाचा रुग्ण तात्काळ शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पाठविणाऱ्या पारंपरिक पुजाऱ्यांना प्रतिरुग्ण 200 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. रुग्णांमधील अंधश्रद्धेचा पडगा दूर करण्यासाठी &lt;a title=&quot;गडचिरोली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gadchiroli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गडचिरोली&lt;/a&gt; जिल्हा आरोग्य प्रशासनाने ही तरतूद केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, जिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप पाहता कोणत्याही व्यक्तीस ताप असल्यास त्याची मलेरिया संशयित म्हणून 100 टक्के रक्त तपासणी करावी, इतर कारण निश्चित होईपर्यंत तापाच्या प्रत्येक रुग्णाकडे मलेरिया रुग्ण म्हणून पाहून आवश्यक वैद्यकीय उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Gadchiroli News:&amp;nbsp;गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात 'वैद्य चिकित्सालय'; आरोग्य क्षेत्रात देशातील पहिलाच प्रयोग गडचिरोलीत&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;लोककथांमुळे किंवा अंधश्रद्धेमुळे ग्रामीण भागात वैदू म्हणजे जादूटोणा, करणी, मंत्र-तंत्र करणारा व्यक्ती अशी प्रतिमा समोर येतो. मात्र हेच वैदु वनौषधींच्या आधारे पारंपरिक उपचारही करतात. अशाच ग्रामीण भागात कार्यरत वेदूंना आता एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. गडचिरोलीच्या ग्रामीण भागातील पारंपारिक वेदूंना एकत्र करत गोंडवाना विद्यापीठाने वैदू चिकित्सालय सुरू केले आहे. ज्या वैदूकडे उपचारासाठी लोक नकार देत होते. त्याच वैदूंकडे आता वनौषधी उपचारसाठी लोक गर्दी करीत आहेत. गडचिरोलीच्या वैदू चिकित्सा केंद्रात जवळपास 18 वैदु कार्यरत असून कमी दरात उपचारासाठी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामुळे गोंड, माडिया आणि इतर आदिवासी समाजातील शेकडो वर्षांची वैदू परंपरा मुख्य प्रवाहात आली असून हे वैदु चिकित्सालय देशातील पहिलेच चिकित्सालय ठरले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Akola News : अकोल्यातील सिंधी कॅम्प भागात गुटख्याची खुल्या विक्री; अन्न आणि औषध पुरवठा विभागाचे दुर्लक्ष&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एकीकडे राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांनी काळाबाजार करणाऱ्यांना धडकी भरलीये. मात्र, अकोल्यातील सिंधी कॅम्प भागात अजूनही गुटख्याची खुलेआम विक्री सुरूये. यासंदर्भात माजी नगरसेविका राजेश्वरी शर्मा यांनी एक स्टिंग ऑपरेशन करीत हा प्रकार उघडकीस आणलाय. &lt;a title=&quot;अकोला&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/akola&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;अकोला&lt;/a&gt; हे पश्चिम विदर्भातील गुटख्याच्या काळाबाजाराचं केंद्र आहेय. अकोल्यातील गुटख्याचा काळाबाजार हा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून होतोय. अकोल्यातील काश्मीर लॉज, एमआयडीसी आणि सिंधी कॅम्प या भागातून गुटख्याची मोठी तस्करी होतीये. स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ याच रॅकेटच्या तस्करीवर शिक्कामोर्तब करणारा आहेय. अकोल्यातील गुटखा तस्करीच्या रॅकेटला ब देणाऱ्या अन्न आणि औषध पुरवठा विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींवर तुकाराम मुंढेंनी कारवाईची मागणी आता होताना दिसतेय.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/ketan-agrawal-crime-case-ketan-agrawals-father-vishal-aggarwal-makes-a-serious-allegation-said-siya-goyal-engage-in-obscene-chatting-and-illicit-relationships-with-chetan-chaudhary-and-other-boys-marathi-news-1429328&quot;&gt;Ketan Agrawal Crime Case : सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/25/5771ea48647e16c38c47f32c56b0c09e1782363636367892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : तुमच्या अवयवांचे आरोग्य आणि पुनर्प्राप्तीसाठी सेल बेस थेरेपी फायदेशीर?]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/cell-based-therapy-beneficial-for-the-health-of-your-organs-marathi-1428676</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/cell-based-therapy-beneficial-for-the-health-of-your-organs-marathi-1428676#respond</comments><pubDate>Fri, 19 Jun 2026 17:36:55 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/cell-based-therapy-beneficial-for-the-health-of-your-organs-marathi-1428676</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आपल्या शरीराचे एकुण कार्य सुरळीत चालण्यासाठी हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि मेंदू यांसारखे अवयव खुप &amp;nbsp;मेहनत घेत असतात. शरीरातील प्रत्येक अवयव दिवस-रात्र कार्यरत राहून आपल्याला निरोगी ठेवण्याचे काम करतो. शरीरात दररोज जुन्या पेशींची जागा नवीन पेशी घेतात, खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती होते आणि मग संसर्गांशी लढा दिला जातो. म्हणजेच, आपल्या शरीराकडे नैसर्गिकरीत्या स्वतःची दुरुस्ती करण्याची एक अद्भुत यंत्रणा असते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;वाढत्या वयानुसार किंवा दीर्घकालीन आजारांचा सामना करताना ही नैसर्गिक दुरुस्तीची प्रक्रिया हळूहळू कमकुवत होऊ लागते. आहाराच्या चुकीच्या सवयी, तणाव, प्रदूषण, विषारी घटक, संसर्ग आणि दीर्घकालीन आजार यांचा अवयवांवर हळूहळू परिणाम होत असतो. परिणामी हृदयरोग, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, सीओपीडी, पल्मोनरी फायब्रोसिस, तीव्र दमा, स्ट्रोकनंतरचे नुकसान आणि न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजार यांसारख्या समस्या वाढू लागतात. अवयवांची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा, दम लागणे, सूज येणे, एकाग्रतेचा अभाव, पचनाच्या समस्या आणि दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.&lt;/p&gt;
&lt;p&gt;अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयव प्रत्यारोपण हे आधुनिक वैद्यकशास्त्रातील सर्वात मोठा प्रगती मानली जाते. 1954 मध्ये जगातील पहिले यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आणि त्यानंतर लाखो रुग्णांना नवजीवन मिळाले. आजही अंतिम टप्प्यात अवयव निकामी झाल्यास प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार मानला जातो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मात्र प्रत्यारोपणासमोर काही गंभीर आव्हाने आहेत. सर्वात मोठी समस्या म्हणजे दात्या अवयवांची कमतरता. प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या उपलब्ध अवयवांपेक्षा खूप जास्त आहे. याशिवाय प्रत्यारोपणानंतर शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा नव्या अवयवाला नाकारण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना आयुष्यभर विशेष औषधांवर अवलंबून राहावे लागते. प्रत्येक अवयवाचे आरोग्य हे त्यातील पेशींच्या आरोग्यावर अवलंबून असते. पेशींना ऊर्जा पुरवण्याचे महत्त्वाचे काम माइटोकॉन्ड्रिया करतात. माइटोकॉन्ड्रिया हे पेशींच्या ऊर्जेचे केंद्र मानले जाते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;वृद्धत्व, दाह, तणाव, प्रदूषण, विषारी पदार्थ आणि दीर्घकालीन आजारांमुळे माइटोकॉन्ड्रियाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. कालांतराने ऊतींचे नुकसान, जखमा भरून येण्याची प्रक्रिया मंदावणे आणि अवयवांची कार्यक्षमता कमी होते. संशोधनानुसार हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि मेंदूच्या दीर्घकालीन आजारांमध्ये माइटोकॉन्ड्रियल बिघाड हा महत्त्वाचा घटक आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;अशा परिस्थितीत रिजनरेटिव्ह मेडिसिन (Regenerative Medicine) हे एक आशादायी क्षेत्र म्हणून समोर येत आहे. या उपचारपद्धतीचा उद्देश शरीराची नैसर्गिक दुरुस्ती आणि पुनर्बांधणी प्रक्रियेला चालना देणे हा आहे. शरीरातील पेशी आणि ऊतींच्या पुनर्निर्मितीस मदत करून अवयवांची कार्यक्षमता सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या क्षेत्रात लिव्हिंग ड्रग थेरपी, एक्सोसोम आणि सुपरचार्ज्ड एक्सोसोम थेरपी, तसेच माइटोकॉन्ड्रियल कार्यक्षमता सुधारण्यासाठी विविध उपचारपद्धतींचा वापर केला जातो. हे उपचार पारंपरिक औषधोपचारांना पूरक उपचार म्हणून वापरले जाऊ शकतात आणि दीर्घकालीन, दाहजन्य, वयोमानाशी संबंधित किंवा अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या आजारांमध्ये त्यांचा विचार केला जातो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या बाबतीत अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की, हे उपचार अवयव प्रत्यारोपणाला पर्याय ठरू शकतात का? सद्यस्थितीत अवयव प्रत्यारोपण हे अनेक गंभीर रुग्णांसाठी जीवनरक्षक उपचार आहे. मात्र रिजनरेटिव्ह मेडिसिन क्षेत्रातही अवयवांचे नुकसान कमी करण्यास, त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यास आणि काही रुग्णांमध्ये प्रत्यारोपणाची गरज पुढे ढकलण्यास फायदेशीर ठरते तज्ज्ञांचे मत आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आज अवयवांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत. रिजनरेटिव्ह मेडिसिन हे त्यापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र असून शरीराच्या नैसर्गिक पुनर्बांधणी क्षमतेचा उपयोग करण्यावर त्याचा भर आहे. मात्र कोणतेही उपचार निवडण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांचा विचार करणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;- डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/19/a97ea926e352dfe4ac30c6388c21f01217818707744021378_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : भारतात वाढतंय फॅटी लिव्हरचं प्रमाण; लठ्ठपणा आणि मधुमेहाशी आहे थेट संबंध, वाचा तज्ज्ञांचं मत]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-incidence-of-fatty-liver-rising-in-india-linked-to-obesity-and-diabetes-know-expert-opinion-health-tips-in-marathi-1428666</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-incidence-of-fatty-liver-rising-in-india-linked-to-obesity-and-diabetes-know-expert-opinion-health-tips-in-marathi-1428666#respond</comments><pubDate>Fri, 19 Jun 2026 16:30:58 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-incidence-of-fatty-liver-rising-in-india-linked-to-obesity-and-diabetes-know-expert-opinion-health-tips-in-marathi-1428666</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; फॅटी लिव्हर हा आज भारतीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आरोग्याचा गंभीर प्रश्न ठरत आहे. अनेकांना आपण या आजाराने ग्रस्त असल्याची कल्पनाही नसते. पूर्वी केवळ मद्यपानामुळे होणारा हा आजार अशी ओळख असलेला फॅटी लिव्हर आज प्रामुख्याने लठ्ठपणा आणि चयापचयातील (मेटाबॉलिक) बिघाडामुळे वाढत असून, भारतीय पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मेटाहीलच्या बॅरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये करण्यात आलेल्या एका भारतीय अभ्यासानुसार देशातील सुमारे 38.6 टक्के प्रौढ नागरिकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा आजार आहे. या आजाराला आता मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिअॅटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) असे संबोधले जाते. लठ्ठपणा, मधुमेह किंवा या दोन्ही समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण 52 टक्क्यांहून अधिक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दक्षिण भारतातील गंभीर लठ्ठपणामुळे बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांवरील अभ्यासात जवळपास 66 टक्के रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या आढळून आली आहे. चेन्नईतील एका आरोग्य संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत फॅटी लिव्हरचा धोका 1.59 पट अधिक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यकृत हे केवळ पचनसंस्थेचा भाग नसून शरीरातील चयापचय प्रक्रियेचे महत्त्वाचे केंद्र आहे. विशेषतः पोटाभोवती साचणारी अतिरिक्त चरबी शरीराच्या क्षमतेपेक्षा वाढू लागल्यास तिचा साठा यकृतात होऊ लागतो. कालांतराने ही चरबी यकृतामध्ये दाह निर्माण करते आणि मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टिअॅटोहेपेटायटिस (MASH) या गंभीर अवस्थेकडे वाटचाल होते. पुढे यामुळे लिव्हर फायब्रोसिस, सिऱ्होसिस आणि काही प्रकरणांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फॅटी लिव्हरची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या आजाराची बहुतेक वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे यकृताचे नुकसान झाल्यानंतरच याची माहिती मिळते. नियमित लिव्हर फंक्शन चाचण्यांमध्येही अनेकदा कोणतीही असामान्यता दिसून येत नाही. अल्ट्रासाऊंड किंवा फायब्रोस्कॅनसारख्या तपासण्यांमधूनच यकृतात चरबी साचल्याचे निदान होते. थकवा, पोटातील अस्वस्थता किंवा इतर तपासण्यांदरम्यान या आजाराविषयी निदान होऊ शकते आणि तोपर्यंत तो अनेकदा प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावे?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वजन नियंत्रणात ठेवणे : &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शरीराच्या वजनात 7 ते 10 टक्के घट झाल्यास यकृतातील चरबी आणि दाह लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा : प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पेय आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स यकृतासाठी हानिकारक ठरतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नियमित व्यायाम करा : &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आठवड्यात किमान 150 मिनिटे एरोबिक व्यायाम केल्याने वजन कमी नाही झाले तरी यकृतातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंगचा देखील फायदा होतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वेळीच तपासणी करा : &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;30 वर्षांवरील, पोटाभोवती चरबी असलेल्या, मधुमेह किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढलेल्या पुरुषांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लिव्हर अल्ट्रासाऊंड आणि फायब्रोस्कॅन करून घ्यावा.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;औषधं आणि बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया : &lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गंभीर लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये GLP-1 आधारित औषधे किंवा बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी करण्याबरोबरच फॅटी लिव्हरची तीव्रता कमी करण्यास आणि आणि तो बरा होण्यास मदत होते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वेळेवर तपासणी हाच सर्वोत्तम उपाय&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फॅटी लिव्हरची लगेचच लक्षण दिसून येत नाहीत आणि त्यामुळेच हा आजार वेगाने वाढत जातो. त्यामुळे वजन आणि मेटाबॉलिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे आणि नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;डॉ. अपर्णा गोविल भास्कर,येथील लॅप्रोस्कोपिक व बॅरियाट्रिक सर्जन, मेटाहील क्लिनिक, &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=JO50uicHDDIRV6U0&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-eye-redness-in-monsoon-allergy-infection-dont-ignore-red-eyes-know-the-symptoms-causes-and-when-to-see-a-doctor-1428178&quot;&gt;Eye Redness: पावसाळ्यात डोळे लाल होतायत? चुकुनही दुर्लक्ष करू नका; हे असू शकतं गंभीर आजाराचंही लक्षण !&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/19/a09b5a4cdfa9565e964e0e260bbdd40e1781866784798358_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Father's Day 2026: फादर्स डे' लवकरच, पण कोणत्या तारखेला? सर्वात आधी पितृदिन कधी साजरा करण्यात आला? इतिहास, तारीख, महत्त्व....]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/fathers-day-2026-know-history-singificance-date-and-importance-of-the-day-lifestyle-marathi-news-1428661</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/fathers-day-2026-know-history-singificance-date-and-importance-of-the-day-lifestyle-marathi-news-1428661#respond</comments><pubDate>Fri, 19 Jun 2026 15:19:48 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/fathers-day-2026-know-history-singificance-date-and-importance-of-the-day-lifestyle-marathi-news-1428661</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Father's Day 2026:&lt;/strong&gt; बाबा....पप्पा...डॅडी... वडील म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ...वडील म्हणजे घराचा कणखर आधार... कुटुंबासाठी सतत झटणारा निस्वार्थी योद्धा... आयुष्यभर साथ देणारी प्रेरणा...आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी वडिल आयुष्यभर मेहनत घेत असतात. आईप्रमाणेच वडिलांचे प्रेमही अतिशय निस्वार्थी असते, मात्र अनेकदा ते आपल्या भावना कृतीतून व्यक्त करतात. जागतिक पितृदिन म्हणजेच Father's Day हा वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांच्या त्यागाची, मेहनतीची आणि प्रेमाची जाणीव करून देत त्यांना सन्मान देण्याची ही एक सुंदर संधी आहे. या दिवशी एक छोटासा &quot;धन्यवाद&quot; किंवा प्रेमाने व्यक्त केलेला आदरही वडिलांसाठी अमूल्य ठरतो. मात्र हा फादर्स डे यंदा आहे तरी कधी? कोणत्या तारखेला यंदा साजरा करण्यात येणार आहे? इतिहास, तारीख, महत्त्व जाणून घ्या...&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'फादर्स डे' हा सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला? (Father's Day 2026)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अनेकांच्या मनात असे प्रश्न असतील की 'फादर्स डे' हा सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला? याची मूळ कल्पना कोणाची आहे? खरं सांगायचं तर या फादर्स डे ची मूळ कल्पना ही अमेरिका या देशाची आहे. सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. खरे पाहता, वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना 1910 मध्ये सुरु झालेल्या 'मदर्स डे' पासून मिळाली. भारतातही हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. या दिवशी वडिलांना शुभेच्छा आणि वेगवेगळ्या भेटवस्तू देखील दिल्या जातात. फादर्स डे हा आपल्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा एक असा दिवस आहे जो आपल्या मुलांप्रती वडिलांचे असलेले प्रेम, आदर आणि शिकवणीची तसेच त्यागाची आठवण करून देतो. कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' हा दिवस साजरा केला जातो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'फादर्स डे' चा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सर्वात आधी पितृदिन 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. वॉशिंग्टन च्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड ने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. सोनोराची आई फार लवकर मरण पावली. त्यानंतर सोनोराने तिच्या वडिलांसोबत लहान भावंडांना वाढवले. सोनोराला वाटले की नवीन मान्यताप्राप्त मदर्स डे बद्दल चर्चचा प्रवचन ऐकताना वडिलांना ओळखीची गरज आहे. तिच्या वडिलांबद्दल अत्यंत प्रेम आणि आदर दाखवून, तिने स्पोकेन मंत्रिमंडळाशी संपर्क साधला आणि त्यांना तिच्या वडिलांचा वाढदिवस, 5 जून हा फादर्स डे म्हणून ओळखण्यास सांगितले. मात्र, त्यांनी हा प्रसंग महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;अन् तेव्हापासून फादर्स डे लोकप्रिय झाला...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वर्षानुवर्षे, फादर्स डे लोकप्रिय झाला आणि देशभरात साजरा केला गेला. त्यावेळचे अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी 1966 मध्ये अधिकृतपणे जूनचा तिसरा रविवार फादर्स डे म्हणून घोषित करण्यासाठी राष्ट्रपती पदाच्या घोषणेवर स्वाक्षरी केली. त्यानुसार, 19 जून हा फादर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.&amp;nbsp;जगाच्या अनेक भागांत 'फादर्स डे' हा सुट्टीचा दिवस मानला जात असला तरी भारतात मात्र हा दिवस तितक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नाही. मात्र, या दिवशी आपल्या वडिलांना भेटवस्तू देऊन त्यांना वेळ देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त केले जाते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;हेही वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/astro/shravan-2026-hindu-religion-marathi-news-when-shravan-begin-find-out-how-many-mondays-fall-in-the-month-of-shravan-1428598&quot;&gt;Shravan 2026: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..श्रावण महिना 'या' दिवसापासून होतोय सुरू! यंदा श्रावणी सोमवार किती? धार्मिक महत्त्व, तिथी, संबंधित माहिती...&lt;/a&gt;&lt;/h4&gt;
&lt;h4 id=&quot;h_73921794916261779155281490&quot; class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/h4&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/q5GAkc0shi0?si=EWoIv63PkI9ACJT8&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/19/146e2a0eca0179ea848da91fe7a3a92a1781862573325381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Vat Purnima 2026 : लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसाल? वाचा साड्यांचे रंग आणि त्यांचं महत्त्व]]></title><link>https://marathi.abplive.com/astro/vat-purnima-2026-these-color-saree-wear-on-vat-purnima-saree-colors-and-their-significance-importance-of-the-day-astrology-marathi-news-1428634</link><comments>https://marathi.abplive.com/astro/vat-purnima-2026-these-color-saree-wear-on-vat-purnima-saree-colors-and-their-significance-importance-of-the-day-astrology-marathi-news-1428634#respond</comments><pubDate>Fri, 19 Jun 2026 12:15:19 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ भविष्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/astro/vat-purnima-2026-these-color-saree-wear-on-vat-purnima-saree-colors-and-their-significance-importance-of-the-day-astrology-marathi-news-1428634</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Vat Purnima 2026 :&lt;/strong&gt; हिंदू धर्मशास्त्रानुसार, वट सावित्रीचे व्रत 29 जून 2026 रोजी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/vat-purnima&quot;&gt;(Vat Purnima)&lt;/a&gt;&lt;/strong&gt; आहे. या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार, सावित्रीने पती सत्यवानला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला. त्यानुसार, वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगांच्या साड्या परिधान कराव्यात? तसेच, या व्रताचं महत्त्व नेमकं काय? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी घालण्याचे शुभ रंग आणि त्याचं महत्त्व&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हिरवा रंग -&lt;/strong&gt; हिरवा रंग हा निसर्ग, वाढ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतो. तसेच, या रंगामुळे घरात सुख-शांती वाढते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;लाल रंग -&lt;/strong&gt; लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. हा रंग पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत शुभकारक मानला जातो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पिवळा रंग -&lt;/strong&gt; पिवळा रंग हा ज्ञान, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हा रंग धनधान्य वाढवण्यास मदत करतो. तसेच, या रंगामुळे एक प्रकारे सकारात्मकता येते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;केशरी रंग -&lt;/strong&gt; केशरी रंग हा उत्साह, धैर्य आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करुन आत्मविश्वास वाढवतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गुलाबी रंग -&lt;/strong&gt; गुलाबी रंग हा प्रेम, सौम्यता आणि आनंदाचं प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनात गोडवा आणि समज वाढवतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वटपौर्णिमेच्या दिवशी 'या' रंगांच्या साड्या परिधान करा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महिलांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हिरवी, लाल, पिवळी, केशरी आणि गुलाबी रंगाची साडी परिधान करु शकता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वटपौर्णिमा व्रताचं महत्त्व&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वटवृक्षाची पूजा केल्याने पतीचे दीर्घायुष्य वाढते. तसेच, कुटुंबाचे कल्याण होण्यास मदत होते. तसेच, या दिवशी सौभाग्यवती महिलांनी उपवास आणि पूजा केल्यास अखंड सौभाग्य लाभते. वट पौर्णिमेचे व्रत केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुख-समृद्धी लाभते. वटपौर्णिमेचं व्रत पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि बंध अधिक घट्ट करते. या व्रतामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते. तसेच, आर्थिक उन्नतीचे योग जुळतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वडाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्तीचे, सालात विष्णूचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते, म्हणून त्याला 'अक्षयवत' असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवतेसमान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=JO50uicHDDIRV6U0&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;pf0&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;cf1&quot;&gt;हे ही वाचा :&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/astro/weekly-horoscope-22-to-28-june-2026-aries-taurus-gemini-cancer-leo-virgo-saptahik-rashi-bhavishya-astrological-prediction-in-marathi-1428604&quot;&gt;Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा शेवटचा आठवडा गेमचेंजर; 5 राशींना श्रीमंतीचे योग, साप्ताहिक राशीभविष्य&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/19/fcd13a20c6bb36870d2e83fb7041b0141781851468722358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Eye Redness: पावसाळ्यात डोळे लाल होतायत? चुकुनही दुर्लक्ष करू नका; हे असू शकतं गंभीर आजाराचंही लक्षण !]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-eye-redness-in-monsoon-allergy-infection-dont-ignore-red-eyes-know-the-symptoms-causes-and-when-to-see-a-doctor-1428178</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-eye-redness-in-monsoon-allergy-infection-dont-ignore-red-eyes-know-the-symptoms-causes-and-when-to-see-a-doctor-1428178#respond</comments><pubDate>Mon, 15 Jun 2026 16:41:17 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-eye-redness-in-monsoon-allergy-infection-dont-ignore-red-eyes-know-the-symptoms-causes-and-when-to-see-a-doctor-1428178</guid><description><![CDATA[&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;&lt;strong&gt;Eye Redness symptoms: &lt;/strong&gt;पावसाळा उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा देतो, पण त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध समस्याही घेऊन येतो. या काळात नेत्रतज्ज्ञांकडे सर्वाधिक आढळणाऱ्या तक्रारींपैकी एक म्हणजे डोळे लाल होणे. अनेकांना डोळे लाल झाले की लगेच &quot;आय फ्लू&quot; झाल्याचा संशय येतो. मात्र, डोळे लाल होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही कारणे सामान्य असतात, तर काही गंभीर आजारांचे संकेत असू शकतात आणि त्यासाठी तातडीने उपचारांची आवश्यकता असते. कल्याणच्या डॉ अगरवाल्स आय हॉस्पिटल येथे कॉर्निया आणि ऑक्युलर सरफेस रोग तज्ज्ञ &amp;nbsp;डॉ. सोनल देसाई यांनी डोळ्यांच्या लालसरपानाची करणे आणि प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत.&lt;/p&gt;
&lt;h3 data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;पावसाळ्यात डोळे लाल होण्याची सामान्य कारणे&lt;/h3&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;व्हायरल कंजंक्टिव्हायटिस (आय फ्लू)पावसाळ्यात डोळे लाल होण्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे. हा संसर्ग संक्रमित व्यक्तीच्या स्रावांद्वारे किंवा दूषित वस्तूंच्या संपर्कातून सहज पसरू शकतो.&lt;/p&gt;
&lt;h3 data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;लक्षणे:&lt;/h3&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;डोळे लाल होणे&amp;nbsp;&lt;br /&gt;डोळ्यांतून पाणी येणे&amp;nbsp;&lt;br /&gt;डोळ्यात किरकिरी जाणवणे&amp;nbsp;&lt;br /&gt;पापण्यांना सौम्य सूज येणे&amp;nbsp;&lt;br /&gt;प्रकाशाची संवेदनशीलता वाढणे&lt;/p&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस : पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, बुरशीची वाढ, धूळ आणि इतर अॅलर्जन्स यांमुळे डोळ्यांची अॅलर्जी वाढू शकते.&lt;/p&gt;
&lt;h3 data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;लक्षणे:&lt;/h3&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;तीव्र खाज येणे&amp;nbsp;&lt;br /&gt;डोळे लाल होणे&amp;nbsp;&lt;br /&gt;डोळ्यांतून पाणी येणे&amp;nbsp;&lt;br /&gt;पापण्या सुजणे&amp;nbsp;&lt;br /&gt;संसर्गाच्या विपरीत, अॅलर्जी हा संसर्गजन्य आजार नसतो.&lt;br /&gt;ड्राय आय (डोळे कोरडे पडणे)&lt;/p&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;अनेकांना आश्चर्य वाटेल, पण पावसाळ्यातही डोळे कोरडे पडण्याची समस्या वाढू शकते. सतत स्क्रीनचा वापर, वातानुकूलित वातावरणात राहणे आणि कमी वेळा पापण्या लवणे यामुळे डोळ्यांत लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;h3 data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;कधी लाल डोळे गंभीर समस्येचे संकेत असू शकतात?&lt;/h3&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;प्रत्येक लाल डोळा हा साधा संसर्ग किंवा अॅलर्जीमुळेच झाला आहे असे नाही. काही वेळा डोळे लाल होणे हे गंभीर आजारांचे लक्षण असू शकते, जसे की: कॉर्नियल अल्सर&amp;nbsp;&lt;br /&gt;अॅक्युट ग्लॉकोमा&amp;nbsp;&lt;br /&gt;यूव्हायटिस&amp;nbsp;&lt;br /&gt;स्क्लेरायटिस या स्थितींमध्ये वेळेवर उपचार न घेतल्यास दृष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;h3 data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;पावसाळ्यात डोळ्यांचे संरक्षण कसे कराल?&lt;/h3&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;नियमितपणे हात स्वच्छ धुवा.&amp;nbsp;&lt;br /&gt;डोळे चोळणे टाळा.&amp;nbsp;&lt;br /&gt;टॉवेल, डोळ्यांचे सौंदर्यप्रसाधने किंवा आय ड्रॉप्स इतरांसोबत शेअर करू नका.&amp;nbsp;&lt;br /&gt;कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास त्यांची योग्य स्वच्छता राखा.&amp;nbsp;&lt;br /&gt;स्क्रीनसमोर जास्त वेळ बसणे टाळा आणि नियमित विश्रांती घ्या.&lt;/p&gt;
&lt;h3 data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?&lt;/h3&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा:&lt;br /&gt;&lt;br /&gt;तीव्र डोळेदुखी&amp;nbsp;&lt;br /&gt;दृष्टी कमी होणे&amp;nbsp;&lt;br /&gt;प्रकाशाचा त्रास वाढणे&amp;nbsp;&lt;br /&gt;डोळ्यांतून जाड किंवा पिवळसर स्त्राव येणे&amp;nbsp;&lt;br /&gt;लालसरपणा अनेक दिवस कायम राहणे किंवा वाढणे&lt;/p&gt;
&lt;h3 data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;निष्कर्ष&lt;/h3&gt;
&lt;p data-start=&quot;53&quot; data-end=&quot;152&quot;&gt;पावसाळ्यात डोळे लाल होण्याची अनेक कारणे असू शकतात. बहुतेक वेळा अॅलर्जी किंवा व्हायरल संसर्ग हे कारण असले तरी, काही वेळा ते गंभीर डोळ्यांच्या आजारांचे संकेत असू शकतात. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि दृष्टी सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे डोळ्यांकडे दुर्लक्ष न करता, कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/15/397dbff1b08679ecb100708f9672679017815218603161063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Vastu Dosh : रोजच्या 'या' 10 चुका पडतील महागात; वास्तू दोषात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर]]></title><link>https://marathi.abplive.com/photo-gallery/astro/vastu-tips-astrology-marathi-news-these-are-small-mistakes-in-daily-life-can-distroy-your-peace-1407818</link><comments>https://marathi.abplive.com/photo-gallery/astro/vastu-tips-astrology-marathi-news-these-are-small-mistakes-in-daily-life-can-distroy-your-peace-1407818#respond</comments><pubDate>Mon, 15 Jun 2026 13:13:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ भविष्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/photo-gallery/astro/vastu-tips-astrology-marathi-news-these-are-small-mistakes-in-daily-life-can-distroy-your-peace-1407818</guid><description><![CDATA[Vastu Dosh : रोजच्या 'या' 10 चुका पडतील महागात; वास्तू दोषात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/01/11/6c3fd04481a8794d1273263d91bf0a4f1768120803726358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Blood Donation: रक्तदान केल्यानं अशक्तपणा येतो? तज्ज्ञांनी फोडले 4 मोठे गैरसमज; कोण अन् कधी करु शकतं रक्तदान?]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/world-blood-donar-day-2026-who-can-donate-blood-experts-bust-myths-1428128</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/world-blood-donar-day-2026-who-can-donate-blood-experts-bust-myths-1428128#respond</comments><pubDate>Mon, 15 Jun 2026 12:08:45 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ भाग्यश्री कांबळे ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/world-blood-donar-day-2026-who-can-donate-blood-experts-bust-myths-1428128</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;World Blood Donar Day 2026:&lt;/strong&gt; रक्तदान (Blood Donation) हेच श्रेष्ठ दान, असं म्हटलं जातं. रक्तदान (Health) हे एक असे दान आहे जे थेट एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकते. अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, कर्करोगग्रस्त व्यक्ती, थॅलेसेमिया (Donate Blood) असलेली मुले तसेच प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणाऱ्या महिलांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. रक्तदानाबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे अनेक पात्र व्यक्ती रक्तदान करण्यास घाबरतात. प्रत्यक्षात रक्तदान ही सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या मान्य प्रक्रिया आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारतात रक्तदानाबाबत आजही जागरूकतेचा अभाव दिसून येतो. देशभरात रक्ताचा तुटवडा हे एक मोठे आव्हान आहे. पात्रतेचे निकष पूर्ण करणारे बहुतेक निरोगी प्रौढ व्यक्ती रक्तदान करू शकतात. रक्तदात्याचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे, वजन किमान 50 किलो असावे आणि आरोग्य उत्तम असावे. रक्तदात्याला कोणताही सक्रिय संसर्ग किंवा ॲनिमिया (रक्तक्षय) नसावा, कारण त्यामुळे रक्तदानाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. रक्तदात्याची आणि रक्त घेणाऱ्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी सामान्यतः आरोग्य तपासणी केली जाते. संसर्गाच्या भीतीमुळे अनेक लोक रक्तदान करणे टाळतात. मात्र, रक्तदान अत्यंत सुरक्षित आणि गरजूंचे प्राण वाचवणारे असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;रक्तदानाशी संबंधित गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता (World Blood Donar Day 2026)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गैरसमज 1: रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वास्तविकता: निरोगी व्यक्तीकडून रक्तदान करण्यापूर्वी हिमोग्लोबिन, रक्तदाब, वजन आणि एकूण आरोग्याची तपासणी केली जाते. पात्र व्यक्तीकडून घेतले जाणारे रक्ताचे प्रमाण सुरक्षित मर्यादेत असते. रक्तदानानंतर शरीर नवीन रक्तपेशी तयार करून ही भरपाई करते. त्यामुळे योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि द्रवपदार्थ घेतल्यास रक्तदानामुळे कायमस्वरूपी अशक्तपणा येत नाही.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गैरसमज 2: रक्तदान करणे रक्तदात्यासाठी अत्यंत वेदनादायक असते&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वास्तविकता: रक्तदान ही साधारणपणे सुरक्षित आणि कमी वेदनादायक प्रक्रिया असते. सुई टोचताना काही सेकंदांसाठी किरकोळ टोचल्यासारखे वाटू शकते, परंतु त्यानंतर बहुतेक रक्तदात्यांना विशेष वेदना जाणवत नाहीत. यामुळे रक्तदात्याला कोणतीही अस्वस्थता जाणवत नाही. त्यामुळे, कोणत्याही दुष्परिणामांची किंवा गुंतागुंतीची काळजी करू नका.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गैरसमज 3: रक्तदान करणे धोकादायक असते&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वास्तविकता: नाही, रक्तदान केल्याने लोकांना कोणताही आजार होत नाही. यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुया, स्वॅब्स आणि रक्त गोळा करण्याच्या पिशव्या (बॅग्ज) अगदी नवीन आणि निर्जंतुक असतात व वापरानंतर लगेचच टाकून दिल्या जातात. त्यामुळे संसर्गाचा धोका शून्य असतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गैरसमज 4: रक्तदान करण्यास खूप वेळ लागतो.&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वास्तविकता : नाही, या प्रक्रियेसाठी 4 ते 5 तास लागत नाहीत. वास्तविक, ही संपूर्ण प्रक्रिया 40 मिनिटांत पूर्ण होते आणि रक्त काढण्याची क्रिया 10 मिनिटांच्या आतच पार पडते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रक्तदान करण्यापूर्वी पौष्टिक आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक आहे. तसेच, रक्तदान केल्यानंतरही पुरेसे पाणी प्यावे, कोणतीही कष्टाची किंवा शारीरिक थकवा आणणारी कामं करू नयेत आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी. दर तीन महिन्यांनी रक्तदान करणे योग्य असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;डॉ. नेहा सारडा, पॅथॉलॉजिस्ट आणि रक्त संक्रमण अधिकारी, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/15/ca1f78cb4426a510d2734c3fe2526c6817815053650651339_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबामुळे वाढतोय रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका; तज्ज्ञांता 'हा' सल्ला महत्त्वाचा]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-diabetes-obesity-and-high-blood-pressure-are-increasing-risk-of-vascular-diseases-know-the-experts-advice-1428105</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-diabetes-obesity-and-high-blood-pressure-are-increasing-risk-of-vascular-diseases-know-the-experts-advice-1428105#respond</comments><pubDate>Mon, 15 Jun 2026 09:50:33 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-diabetes-obesity-and-high-blood-pressure-are-increasing-risk-of-vascular-diseases-know-the-experts-advice-1428105</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/high-blood-pressure&quot;&gt;(High Blood Pressure)&lt;/a&gt;&lt;/strong&gt; आणि उच्च कोलेस्ट्रॅालमुळे असंसर्गजन्य आजारांचे (Non-Communicable Diseases - NCD) प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताणतणाव यामुळे अनेक व्यक्तींना गंभीर रक्तवाहिनीसंबंधी आजारांचा सामना करावा लागत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रक्तवाहिन्यांचे आजार हे आज सार्वजनिक आरोग्यासमोरील एक मोठे आव्हान ठरत आहेत. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक हे या आजारांचे सर्वाधिक परिणाम असले तरी रक्तवाहिन्यांचे विकार शरीरातील इतर अनेक अवयवांनाही प्रभावित करू शकतात. पाय, मूत्रपिंड, मेंदू, डोळे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये रक्तपुरवठा बाधित झाल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे धमन्या आणि शिरांसह रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या आजारांचा समूह होय. या आजारांमुळे शरीरातील विविध भागांपर्यंत होणारा रक्तप्रवाह कमी होतो किंवा या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. हे आजार प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित आजारांशी जोडलेले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या काही वर्षांत रक्तवाहिन्यांसबंधी आजाराने (व्हॅस्क्युलर डिसीज) पिडीत रुग्णसंख्येत जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामागे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॅालचे वाढते प्रमाण हे प्रमुख कारण ठरत आहे. दरमहा रक्तवाहिन्यांसबंधी आजाराचे निदान झालेल्या 40 ते 55 वयोगटातील सुमारे दहा पैकी तीन रुग्णांना यापैकी एक किंवा अधिक असंसर्गजन्य आजार असल्याचे आढळते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;रक्तपुरवठा कमी होण्याची लक्षणं&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद होतात किंवा त्यांचे नुकसान होते, तेव्हा महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, पेरिफेरल आर्टरी डिसीज, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड आणि दृष्टीशी संबंधित गुंतागुंतीचा धोका वाढतो. चालताना पायात वेदना होणे, सूज येणे, मुंग्या येणे, थकवा जाणवणे, जखम भरुन न येणे, चक्कर येणे किंवा दृष्टीत अचानक बदल होणे ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. दुर्दैवाने, अनेकांना ही लक्षणे गंभीर आजाराची पूर्वसूचना आहेत याची जाणीव नसते. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे, दृष्टी गमावणे, न भरणाऱ्या जखमा किंवा अगदी पाय गमावण्याची वेळ आणणारा पेरिफेरल आर्टरी डिसीज यांसारख्या गंभीर गुंतागुंती निर्माण झाल्यानंतरच अनेक रुग्ण डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घेतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बदलती जीवनशैली,तासनतास एकाच जागी बसून राहणे, धूम्रपान, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन आणि व्यायामाचा अभाव हे व्हॅस्क्युलर डिसीजसाठी प्रमुख जोखीम घटक आहेत. विशेषतः मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो, कारण हे आजार कालांतराने रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'हे' उपाय वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;योग्य जीवनशैलीचा अवलंब करुन रक्तवाहिन्यांसंबंधी आजार टाळता किंवा नियंत्रित करता येऊ शकतात. नियमित व्यायाम, वजन नियंत्रित राखणे, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, धूम्रपान टाळणे आणि फळे, भाज्या व तृणधान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे यामुळे या आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो. याशिवाय नियमित आरोग्य तपासण्या आणि वेळोवेळी तपासणी करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. विशेषतः ज्या कुटुंबात हृदयविकार किंवा रक्तवाहिन्यांच्या आजारांचा वैद्यकिय इतिहास आहे, त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाल, धूम्रपानासारखे व्यसन टाळणे, जीवनशैली आणि नियमित वैद्यकीय तपासण्या यांच्या मदतीने रक्तवाहिन्यांच्या आजारांचे प्रमाण कमी करता येते आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारता येते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- डॉ. संतोष पाटील, व्हॅस्क्युलर सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=f_KxXlr3ySBZDBzw&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हे ही वाचा :&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/break-the-silence-campaign-launched-by-quest-global-to-address-miscarriage-at-workplace-1427764&quot;&gt;Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/15/0773a05e307877ec4cdabfe4250cdae51781497178523358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Break the silence: आता गर्भपातावर चर्चा होणार, क्वेस्ट ग्लोबलचा स्तुत्य उपक्रम; धक्कादायक अहवालातून जागरुकता निर्माण करण्याचे प्रयत्न]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/break-the-silence-campaign-launched-by-quest-global-to-address-miscarriage-at-workplace-1427764</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/break-the-silence-campaign-launched-by-quest-global-to-address-miscarriage-at-workplace-1427764#respond</comments><pubDate>Fri, 12 Jun 2026 14:36:58 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ भाग्यश्री कांबळे ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/break-the-silence-campaign-launched-by-quest-global-to-address-miscarriage-at-workplace-1427764</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Break the Silence Campaign:&lt;/strong&gt; भारतात दरवर्षी लाखो महिलांना गर्भपाताचा त्रास सहन करावा लागतो. तर नोकरी करत असतानाच अनेकींना हा त्रास होतो. तरीही, बहुतांश महिलांच्या गर्भपाताकडे कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. अनेकदा हा त्रास मुकाट्याने सहन केला जातो. त्यातही लोकांच्या टीकेचा विषय होऊ नये किंवा करिअरवर होणाऱ्या परिणामाची भीती सोबत असते. जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र केवळ अभियांत्रिकी सेवा पुरवणाऱ्या क्वेस्ट ग्लोबल या कंपनीने, 'ब्रेक द सायलेन्स' ही अशा प्रकारची पहिलीच राष्ट्रीय मोहीम आज सुरू केली आहे. कामाच्या ठिकाणी गर्भपाताच्या विषयावर चर्चा घडवून आणण्यावर ही मोहीम लक्ष केंद्रित करते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;क्वेस्ट ग्लोबलने YouGovच्या सहकार्याने केलेल्या मूळ संशोधनावर ही मोहीम आधारित आहे. गर्भपात ही कर्मचाऱ्यांची एक गंभीर समस्या म्हणून समोर येते. कारण, याचे उत्पादकता, कर्मचारी टिकवून ठेवणे, समावेशकता आणि दीर्घकालीन करिअर प्रगतीवर जाणवण्याजोगे परिणाम होतात. देशभरातील 25 ते 39 वयोगटातील 2000 महिला आणि 200 पुरुषांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यात स्टेम, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांचा, तसेच विविध टीम्सचे नेतृत्व करणाऱ्या पुरुष व्यवस्थापकांचा समावेश होता.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गर्भपातावर क्वेस्ट ग्लोबलचा धक्कादायक अहवाल (Quest Global Launches Break the Silence)&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अभ्यासात असे दिसून आले की, बहुतांश महिला मूकपणे हा त्रास सहन करत राहतात; पण हे त्या स्वतःच्या इच्छेने करत नाहीत तर भीतीपोटी करतात. गर्भपात झाल्याचे सांगितल्यास नोकरी जाण्याची किंवा करिअरवर विपरीत परिणाम होण्याची भीती सुमारे 7.8 कोटी महिलांना वाटते, तर 8 कोटी महिला इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियेच्या किंवा टीकेच्या भीतीमुळे गप्प राहतात. याव्यतिरिक्त, गर्भपातानंतर मालकांकडून योग्य आधार न मिळाल्यास 7 कोटी भारतीय महिला आपली नोकरी सोडण्याचा विचार करू शकतात. दर 4 पैकी 3 महिलांनी असे म्हटले की, गर्भपातामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, शिवाय गप्प राहिल्यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या उपक्रमाच्या शुभारंभावेळी क्वेस्ट ग्लोबलचे सह-संस्थापक आणि सीईओ, अजित प्रभू म्हणाले, &amp;ldquo;बऱ्याच काळापासून गर्भपात ही बाब कामाच्या ठिकाणी दुर्लक्षित राहिली आहे, ज्यामुळे अनेक महिलांना आपले काम सुरू ठेवत हे दुःख सहन करावे लागते. आमच्या संशोधनानुसार, या मौनामुळे उत्पादकता, आत्मविश्वास, नोकरी टिकवून ठेवणे आणि करिअर यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही; तर हा कर्मचारी वर्गाचाही प्रश्न आहे. भारतातील सर्व सीईओ आणि व्यावसायिक नेत्यांना मी आवाहन करतो की, त्यांनी गर्भपाताला कामाच्या ठिकाणावरील वास्तव म्हणून स्वीकारण्यासाठी आमच्यासोबत यावे. चला, अशी कार्यस्थळे निर्माण करूया, जिथे प्रत्येकाला सुरक्षित, आधार मिळेल आणि सक्षम वाटेल.&amp;rdquo;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;क्वेस्ट ग्लोबलने YourDOST सोबत भागीदारी करून एक संपूर्ण सहाय्यक व्यवस्था सुरू केली आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गर्भपाताच्या समस्येमध्ये विशेष प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञांद्वारे गोपनीय आणि तज्ज्ञ साहाय्य देण्यासाठी 24तासांची हेल्पलाइन, समवयस्कांसाठी सहाय्य गट, एचआर व्यावसायिक आणि व्यवस्थापकांना संवेदनशील विषय हाताळण्यासाठी प्रशिक्षण साहित्य, जागरूकता निर्माण करणारे वेबिनार आणि डाउनलोड करण्यायोग्य कार्यस्थळ साधने. याचा प्रभाव वाढवण्यासाठी, YourDOSTच्या या गर्भपात सहाय्य सेवा क्वेस्ट ग्लोबल भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक संस्थेपर्यंत विनामूल्य पोहोचवत आहे. या साधनांची उपलब्धता वाढवल्यामुळे, लोकांना आणि संस्थांना एक नियोजनबद्ध आणि सहज उपलब्ध होणारे मदत मिळेल.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही कृती करण्यामागील व्यावसायिक औचित्य स्पष्ट आहे. जेव्हा मालक खऱ्या अर्थाने आधार देणारे वातावरण निर्माण करतात, तेव्हा 48% महिलांना आपले म्हणणे मोकळेपणाने मांडता येते; तसेच, गर्भपातासारख्या कठीण प्रसंगी आधार देणाऱ्या मालकाबद्दल 43% महिलांच्या मनात आदर निर्माण होते. कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवणे, सर्वसमावेशकता साधणे आणि सक्षम मनुष्यबळ (टॅलेंट पाइपलाइन) टिकवून ते बळकट करणे यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्थांसाठी, 'मौन तोडण्याचा' (Break the Silence) संकल्प करणे ही केवळ एक घोषणा नसून, एक धोरणात्मक व्यावसायिक निर्णयही ठरतो. किंबहुना, गर्भपाताच्या काळात आधार देणारी कंपनी हे 45% महिलांसाठी इतरांना आपल्या मालकाची शिफारस करण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&quot;प्रत्येक आकडेवारीमागे एखादी स्त्री असते, जी एखादे अदृश्य ओझे पेलत असतानाही जिद्दीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. अशावेळी मिळणारा आधार ही काही साधी गोष्ट नाही; तो आधार तिला त्या संस्थेचा एक भाग वाटण्यास, तिथे टिकून राहण्यास आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकतो. जर अधिक स्त्रियांनी नोकरीत टिकून राहावे आणि नेतृत्वाची धुरा सांभाळावी असे आपल्याला वाटत असेल, तर स्त्रियांना सर्वाधिक एकटेपणा वाटणाऱ्या प्रसंगांकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. गर्भपात हा असाच एक कठीण प्रसंग आहे आणि अशावेळी कामाच्या ठिकाणाहून मिळणारा आधार खूप मोठा फरक घडवून आणू शकतो,&quot; असे प्रतिपादन 'क्वेस्ट ग्लोबल'च्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर युमी क्लेव्हेंजर-ली यांनी केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&quot;स्त्रिया हे दुःख एकट्याने पेलतात, त्या स्थितीतही आपले काम करत राहतात आणि क्वचितच मदत मागतात; कारण तसे केल्यास त्यांना व्यावसायिक पातळीवर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. केवळ एखाद्या धोरणामुळे यात बदल होत नाही. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा कामाच्या ठिकाणी मौन बाळगण्याची गरज वाटत नाही,&quot; असे क्वेस्ट ग्लोबलच्या 'पीपल अँड कल्चर' विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष सोनिया कुट्टी म्हणाल्या.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही समस्या अशा असतात ज्यांचे स्वरूप एखादी व्यक्ती किंवा संस्था एकटी हाताळू शकत नाही. म्हणूनच, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही इतर कंपन्यांनाही सोबत घेत आहोत. गर्भपाताची दुर्घटना कोणत्याही क्षेत्रावर, कार्यालयावर किंवा टीमवर परिणाम करून जाते. जसजशा अधिक संस्था याची दखल घेतील, तसतसे 'ब्रेक द सायलेन्स' हा केवळ एक उपक्रम न राहता एक लोक चळवळ बनू लागेल. जितक्या जास्त कंपन्या यात सामील होतील, तितका हा पाठिंबा अधिक बळकट होईल आणि आम्हाला विश्वास आहे की, यामुळे संपूर्ण भारतात एक सकारात्मक बदल घडून येऊ शकेल.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आज आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली आहे आणि पाच संस्था आधीच या चळवळीत सहभागी झाल्या आहेत: भारत सीरम अँड व्हॅक्सिन्स, कोने (Kone), अमरा राजा, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स. आम्ही सर्वजण मिळून गर्भपाताशी संबंधित विषयावरील मौन तोडत आहोत आणि अधिक समजून घेणारी तसेच आधार देणारी कार्यस्थळे निर्माण करत आहोत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/deool-band-2-box-office-collection-day-22-pravin-tardes-film-collects-13-crore-in-week-3-1427745&quot;&gt;'देऊळ बंद 2'ची दिग्गजांच्या सिनेमांना दमदार टक्कर; 22व्या दिवशीही धुवांधार कमाई, कमाईचा आकडा ऐकाल तर...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/06/12/b0ea91ee26bbfa81bdd096b27b50dc8417812551426261339_original.jpg" width="220"/></item></channel></rss>