<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>नकाराला स्वीकारणं....एक आव्हान</title><atom:link href="https://marathi.abplive.com/lifestyle/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 5 Jun 2026 06:44:35 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[World No Tobacco Day 2026 : धूम्रपान, तंबाखू वापराचे दुष्परिणाम आणि धूम्रपान तंबाखूचा वापर कसा थांबवाल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/world-no-tobacco-day-2026-the-adverse-effects-of-tobacco-addiction-how-to-stop-tobacco-use-or-smoking-know-expert-advice-health-marathi-news-1426099</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/world-no-tobacco-day-2026-the-adverse-effects-of-tobacco-addiction-how-to-stop-tobacco-use-or-smoking-know-expert-advice-health-marathi-news-1426099#respond</comments><pubDate>Sat, 30 May 2026 16:12:09 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/world-no-tobacco-day-2026-the-adverse-effects-of-tobacco-addiction-how-to-stop-tobacco-use-or-smoking-know-expert-advice-health-marathi-news-1426099</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt; World No Tobacco Day 2026 :&lt;/strong&gt; भारतातील 28.6 % (अंदाजे 26.7 कोटी) प्रौढ व्यक्ती कोणत्याही स्वरूपातील तंबाखू &amp;ndash; धूम्रपान, धूररहित तंबाखू उदा. तंबाखू आणि चूना यांचे मिश्रण चघळणे, तंबाखू असलेले पान, दातांना मिश्री लावणे), सेवन करतात &amp;nbsp;(Global Adult Tobacco Survey GATS2, India 2016-17).&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;धूम्रपानाच्या दुष्परिणामांबद्दल काही दुर्लक्षित बाबींचा विचार आवश्यक आहे. यापैकी एक आहे Passive Smoking/Second Hand Smoke Exposure. धुम्रपानामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिच्या आरोग्याची हानी होतेच पण त्याच्या अवतीभवतीच्या लोकांनाही आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. ह्याला Passive Smoking/Second Hand Smoke Exposure म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात जगभरात अंदाजे 70 लाखांहून अधिक मृत्यु तंबाखू सेवनामुळे होतात असे नमूद केले आहे. ह्यातील अंदाजे सोळा लाख मृत्यु हे Second Hand Smoke Exposure मुळे होणारे आजार मुळे होतात. म्हणजे तुम्हाला ह्या दुर्लक्षित प्रश्नIचा अंदाज येईल. ह्याचा सर्वात जास्त त्रास लहान मुले, गर्भवती महिला व वृद्ध व्यक्तिंना होतो. अंदाजे 40% स्त्रियांना घरात second hand smoke exposure होते, अस अहवालात नमूद केले आहे. धूम्रपाना बद्दलचे काही गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. खिड&amp;zwnj;की जवळ धूम्रपान केल्यास चालेल-हे अतिशय चुकीचे आहे, असे केल्यास धूर तुमच्या घरात आणि शेजाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांना ही त्रास होऊ शकतो. &amp;nbsp;गच्चीवर धूम्रपान करणे - हे देखील अतिशय चुकीचे आहे, असे केल्यास परत दरवाजा उघडला की धूर घरात येणार. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तसेच घरातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, घरात सुद्धा धूम्रपान टाळले पाहिजे, ज्याप्रमाणे सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचा वापर हा शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवास हानिकारकच आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा एक मुख्य गट म्हणजे असंसर्गजन्य आजार (NON-COMMUNICABLE DISEASES - NCDs). हयामध्ये श्वसन मार्गाचे आजार हृदयरोग व रक्त वाहिन्यांचे आजार, डायबिटीस आणि कर्करोग हे प्रमुख गट आहेत. आपल्या देशात अंदाजे 34% कर्करोग हे कोणत्या न कोणत्या स्वरूपातील तंबाखू सेवनामु&amp;zwnj;ळे होतात.गेल्या काही वर्षात हे आजार कमी वयात सुरु होताना आढळत आहेत. ह्या आजारांसाठी धूम्रपान, तंबाखू, टाळता येणारे RISK FACTORS आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तंबाखू सेवन थांबवण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू विरोधी कार्यक्रम NATIONAL TOBACCO CONTROL PROGRAM (ntcp.mohfw.gov.in) अंतर्गत सरकारी जिल्हा रुग्णालयात, वैद्यकीय, दंत वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये Free Tobacco Cessation Clinics ची सुविधा आहे याशिवाय TOLL FREE NATIONAL TOBACCO QUITLINE NUMBER 1800112356 वर फोन केल्यास &amp;nbsp;समुपदेशन (counselling) केले जाते. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांसह भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोणत्याही स्वरूपातील तंबाखू सेवन थांबवण्याचे फायदे लगेच लक्षात यायला लागतात. उदा. 2 ते 12 आठवड्यात रक्तभिसरण म्हणजे Circulation व फुफ्फुसांची क्षमता Lung Function सुधारते. साधारण 1 ते 9 महिन्यात खोकला आणि धाप लागणे कमी होते. ह्याबरोबरच आर्यूमर्यादा सुधारते. कोणत्याही वयात तंबाखू सेवन थांबवणे हे आरोग्यासाठी, खूप महत्वाचे आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सुरुवातीला थोडा त्रास जरी जाणवला तरी फायदे खूप जास्त आहेत हे कायम लक्षात ठेवायला हवे. स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी &amp;nbsp;निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कधी कधी एखादी व्यक्ति उपाय योजने नंतर ही परत धूम्रपान &amp;nbsp;अथवा तंबाखू&amp;zwnj;चा वापर करायला लागते. पण निराश न होता, पुन्हा हे व्यसन सुटण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्राणायाम, योगासन उपयुक्त ठरू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तणाव कमी करण्यासाठी तंबाखू किंवा धूम्रपानाचा वापर करू नये&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तंबाखूचे व्यसनच किशोरवयीन मुला मुलींना लागूच नये म्हणून व्यसन विरोधी उपक्रम शाळांमधून अभ्यासक्रमाचा भाग बनला पाहिजे. 2014 पासून डॉ शिल्पा देशपांडे यांच्या सहकार्याने, आम्ही &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील विविध भागांतील शाळांमधील इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा कार्यक्रम करत आहोत. आतापर्यंत 40,000 विद्यार्थ्यांसाठी केला गेला आहे व तो मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून उपयुक्त आणि फायदेशीर असल्याचा अभिप्राय मिळतो आहे. हा कार्यक्रम आपल्या देशातील धूम्रपानाबरोबरच धूररहित तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागृकता निर्माण करत आहे. असे उपक्रम आपल्या देशातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी विचार होणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोणत्याही स्वरूपातील तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आयुष्यभर टाळलेच पाहिजे आणि रोजचाच दिवस असू दे तंबाखू विरोधी दिवस!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;डॉ. निता घाटे, M.S DNB, कान, नाक, घसा तज्ञ,&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;अध्यक्ष, Association for Tobacco Use Hazards Awareness &amp;amp; Preventive Measures (ATHAPM)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=okXy-3-vpZ2ktuPZ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;हे ही वाचा :&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654&quot;&gt;Health Tips : सुट्ट्यांमधील वाढलेला स्क्रीन टाईम आणि वाढतं तापमान मुलांच्या डोळ्यांसाठी कसं घातक? वाचा तज्ज्ञांचा सल्ला&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/30/b9da0e279a3f0394a8a70edc45a807d61780136985699358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Adhik Maas 2026 : अधिक मासामध्ये जावयाचीच पूजा का करतात? जावयालाच वाण देण्यामागचं कारण नेमकं काय? वाचा यामागचं महत्त्व]]></title><link>https://marathi.abplive.com/astro/adhik-maas-2026-why-is-it-that-only-son-in-law-is-worshipped-during-adhik-maas-know-reason-significance-and-importance-of-the-day-1425889</link><comments>https://marathi.abplive.com/astro/adhik-maas-2026-why-is-it-that-only-son-in-law-is-worshipped-during-adhik-maas-know-reason-significance-and-importance-of-the-day-1425889#respond</comments><pubDate>Fri, 29 May 2026 09:15:32 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ भविष्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/astro/adhik-maas-2026-why-is-it-that-only-son-in-law-is-worshipped-during-adhik-maas-know-reason-significance-and-importance-of-the-day-1425889</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Adhik Maas 2026 :&lt;/strong&gt; हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/adhik-maas-2026&quot;&gt;(Adhik Maas)&lt;/a&gt;&lt;/strong&gt; मोठे महत्त्व आहे. 2026 वर्षात अधिक मास 17 मे रोजी सुरू झाला आहे. धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार पाहायला गेलं तर, विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित हा महिना आहे. अधिक मासाला 'मलमास' म्हटलं गेल्यामुळे तो त्याज्य होता. आणि नंतर भगवान विष्णूंनी त्याचा अंगिकार केला म्हणून 'पुरुषोत्तम मास' याला म्हटलं जाऊ लागलं. यामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते. याच संदर्भात अधिक माहिती आपण संदर्भाने जाणून घेऊयात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'पुरुषोत्तम मास' का म्हणतात?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;असे मानले जाते की, अधिक मासाला कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित ठरला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले 'पुरुषोत्तम' नाव दिले आणि या महिन्याचे स्वामीत्व स्वीकारले. म्हणूनच या काळात विष्णूची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते.&lt;/p&gt;
&lt;blockquote class=&quot;instagram-media&quot; style=&quot;background: #FFF; border: 0; border-radius: 3px; box-shadow: 0 0 1px 0 rgba(0,0,0,0.5),0 1px 10px 0 rgba(0,0,0,0.15); margin: 1px; max-width: 540px; min-width: 326px; padding: 0; width: calc(100% - 2px);&quot; data-instgrm-captioned=&quot;&quot; data-instgrm-permalink=&quot;https://www.instagram.com/reel/DYoFxI2g5pW/?utm_source=ig_embed&amp;amp;utm_campaign=loading&quot; data-instgrm-version=&quot;14&quot;&gt;
&lt;div style=&quot;padding: 16px;&quot;&gt;
&lt;div style=&quot;display: flex; flex-direction: row; align-items: center;&quot;&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 40px; margin-right: 14px; width: 40px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center;&quot;&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 100px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 60px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;padding: 19% 0;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;display: block; height: 50px; margin: 0 auto 12px; width: 50px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;padding-top: 8px;&quot;&gt;
&lt;div style=&quot;color: #3897f0; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: 550; line-height: 18px;&quot;&gt;View this post on Instagram&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;padding: 12.5% 0;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;display: flex; flex-direction: row; margin-bottom: 14px; align-items: center;&quot;&gt;
&lt;div&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(0px) translateY(7px);&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; height: 12.5px; transform: rotate(-45deg) translateX(3px) translateY(1px); width: 12.5px; flex-grow: 0; margin-right: 14px; margin-left: 2px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 50%; height: 12.5px; width: 12.5px; transform: translateX(9px) translateY(-18px);&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;margin-left: 8px;&quot;&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 50%; flex-grow: 0; height: 20px; width: 20px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;width: 0; height: 0; border-top: 2px solid transparent; border-left: 6px solid #f4f4f4; border-bottom: 2px solid transparent; transform: translateX(16px) translateY(-4px) rotate(30deg);&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;margin-left: auto;&quot;&gt;
&lt;div style=&quot;width: 0px; border-top: 8px solid #F4F4F4; border-right: 8px solid transparent; transform: translateY(16px);&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; flex-grow: 0; height: 12px; width: 16px; transform: translateY(-4px);&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;width: 0; height: 0; border-top: 8px solid #F4F4F4; border-left: 8px solid transparent; transform: translateY(-4px) translateX(8px);&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;display: flex; flex-direction: column; flex-grow: 1; justify-content: center; margin-bottom: 24px;&quot;&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; margin-bottom: 6px; width: 224px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;div style=&quot;background-color: #f4f4f4; border-radius: 4px; flex-grow: 0; height: 14px; width: 144px;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/div&gt;
&lt;/div&gt;
&lt;p style=&quot;color: #c9c8cd; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; line-height: 17px; margin-bottom: 0; margin-top: 8px; overflow: hidden; padding: 8px 0 7px; text-align: center; text-overflow: ellipsis; white-space: nowrap;&quot;&gt;&lt;a style=&quot;color: #c9c8cd; font-family: Arial,sans-serif; font-size: 14px; font-style: normal; font-weight: normal; line-height: 17px; text-decoration: none;&quot; href=&quot;https://www.instagram.com/reel/DYoFxI2g5pW/?utm_source=ig_embed&amp;amp;utm_campaign=loading&quot; target=&quot;_blank&quot; rel=&quot;noopener&quot;&gt;A post shared by Ninad Kulkarni Guruji (@ninad_guruji)&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;/div&gt;
&lt;/blockquote&gt;
&lt;p&gt;
&lt;script src=&quot;//www.instagram.com/embed.js&quot; async=&quot;&quot;&gt;&lt;/script&gt;
&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यामध्ये आपला अवतीभोवती असलेले भगवान विष्णूंचे प्रत्यक्ष रुप कोण आहेत. तर, ज्यावेळेला आपण आपल्या मुलीचा विवाह करतो. विवाह करताना कन्यादान असा विधी आपण करतो. या कन्यादानामध्ये आपण असा संकल्प करत असतो की, विष्णू स्वरुपिन वराय, श्री रुपिणी इमाम कन्या... याचाच अर्थ असा होतो की, माझी मुलगी ही लक्ष्मी स्वरुप आहे. ती विष्णूस्वरुप असणाऱ्या या माझ्या जावयाला मी देतोय. अर्था आपला जावई हा प्रत्यक्ष विष्णूस्वरुप आपल्यासाठी असतो. आणि म्हणून त्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याचं पुण्य प्रत्यक्ष मिळत असतं. अशा वेळी 33 अशा गोष्टी, पदार्थ ज्याला छिद्र आहेत. उदा..अनारसे, बत्तासे इ. अशा सछिद्र असलेल्या अशा 33 गोष्टींचं दान आपल्याला जावयाला या अधिक महिन्यात द्यायचं असतं. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=2y8wSO1oV7bXwHPy&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;हे ही वाचा :&amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/astro/horoscope-today-29-may-2026-friday-marathi-rashi-zodiac-signs-marathi-astrology-1425881&quot;&gt;Horoscope Today 29 May 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/29/0013b03264a7a10592068cf4d0ec5c671780026113930358_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आरोग्य, काम आणि कुटुंब... प्राधान्यक्रम काय असावा? ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856#respond</comments><pubDate>Thu, 28 May 2026 21:54:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Health is Wealth&lt;br /&gt;Work is Worship&lt;br /&gt;Family is not important thing, it is everything...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या आयुष्यातील तीन अतिशय महत्त्वाच्या घटकांबद्दल अलिकडेच ही तीन इंग्रजी वाक्यं वाचनात आली. आरोग्य, आपलं काम किंवा कुटुंब. या तीन स्तंभांवर आपलं आयुष्य स्थिरावत असतं. साहजिकच या तिघांचीही भूमिका आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. आता प्रश्न हा उरतो की, या तिन्ही विषयांमध्ये प्राधान्य क्रम काय असावा? किंवा तो काळानुरुप, वयानुरुप बदलावा का? तर या प्रश्नावर &amp;nbsp;खरंच सखोल मंथन होण्याची गरज आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण नोकरी करण्यायोग्य वयात येईपर्यंत म्हणजे विशीपार होईपर्यंत आईवडिलांचं डोळ्यात तेल घालून आपल्याकडे लक्ष असतं. पुढे वयाची विशी पार केल्यावर काही मंडळी प्रगत शिक्षण घेतात, तर काही थेट घरच्या परिस्थितीनुसार नोकरी-व्यवसायाची कास धरतात. प्रगत शिक्षण घेतल्यानंतरही दोन-तीन वर्षांतच नोकरी-व्यवसायाची वाट त्याही ऑप्शनमध्ये निवडावीच लागते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पंचविसाव्या वर्षी तुमचं प्रोफेशनल लाईफ किंवा व्यावसायिक जीवन सुरु झालं असं मान्य केलं तर वयाच्या 58 ते 60 वर्षांपर्यंत म्हणजे &amp;nbsp;सुमारे 35 वर्षे तुम्हाला ही तारेवरची कसरत करायची असते. त्यात आताच्या कॉर्पोरेट कल्चरच्या जगात, वाढती स्पर्धा साहजिकच त्यामुळे येणारं परफॉर्मन्स प्रेशर... कामाचे वाढते तास, शिफ्ट ड्युटीज, काही वेळा नाईट शिफ्टमध्येही काम करावं लागतं. कॉर्पोरेटमध्ये काही वेळा पगाराचे आकडे गलेलठ्ठ असतात. त्याच वेळी तुम्हाला कधी कधी 12-12 तासही काम करावं लागतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुमच्या फिटनेसच्या सर्वोच्च पातळीवर तुम्ही असताना म्हणजे वयाच्या पंचविशीत तुमचा जॉब सुरु होतो. साहजिकच इथे हा क्रम &amp;nbsp;काम, आरोग्य आणि कुटुंब असा असतो. मग तुम्ही जेव्हा उद्योग-व्यवसायात स्थिरावता तेव्हा काळानुरुप प्रापंचिक जबाबदाऱ्याही आपल्यावर येतात. इथे काम-कुटुंब यात तुम्हाला बॅलन्स करायचा असतो. अर्थात आरोग्य सांभाळून. हा टप्पा 30 ते 45 वयोगटातला धरता येईल. तर 45 पासून पुढे तुमचा प्रवास मध्यम वयातून वार्धक्याकडे सुरु होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शरीर हळूहळू तुम्ही केलेल्या मेहनतीच्या किंवा काही वेळा दुर्लक्ष केल्याच्या खुणा दाखवू लागतं. यात परत स्त्री-पुरुष असं वर्गीकरण वेगळं करावं लागेल. कारण, स्त्री आणि पुरुषाचीही मानसिक, शारीरिक स्थिती ही वेगळी विचारात घ्यावी लागेल. इथपासून म्हणजे करिअरच्या 15 वर्षांच्या निर्णायक टप्प्यात (45 ते 60 या वयात) तुमचा प्राधान्य क्रम काय असावा....तर, तो आरोग्य, कुटुंब आणि काम असा असावा. म्हणजे कामाला कमी महत्त्व नव्हे तर, आरोग्य-कुटुंब याकडे आता जास्त लक्ष द्यायला हवं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अर्थात या टप्प्यावर आपला आर्थिक आढावा घेऊनच आपण पावलं टाकत असतो. साहजिकच पुढच्या 15 वर्षांमध्ये आपल्याला किती पैसा कमवायचा आहे, त्यानुसार, याचं नियोजन करावं लागतं. अर्थात पैसा, मिळणाऱ्या सोयीसुविधा आपल्याला कितीही मिळाल्या तरी कमीच वाटतात. तेव्हा आपल्याकडच्या मिळकतीची ब्रेक इव्हन रक्कम किती असावी, हा विचारही ज्याचा त्याचा असतो. इथून पुढे आरोग्य आणि कुटुंब दोन्ही प्राधान्य क्रमात पहिल्या नंबरवर आल्यास आपलं जीवन सुखकर होतं. नाहीतर, आणखी पैसा, आणखी आलिशान जीवनशैलीच्या नादात आपण कुटुंबासोबतचा क्वालिटी टाईम गमावतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वयाच्या या पंचेचाळीस प्लसच्या टप्प्यावरही जर आपण पैसे कमवणं हेच ध्येय ठेवलं तर, आपली जीवनशैली आणखी दिमाखदार होईलही. पण, त्या बदल्यात आपण जे मोल देतोय, ते किती आणि कशाचं आहे... याचाही खोलवर विचार करायला हवा. आपण जे पैसे कमावतोय, त्याचा उपभोग घेण्यासाठी प्रकृती किमान पातळीवर चांगली असायला हवी आणि आयुष्यातल्या वार्धक्याकडे कूच करण्याच्या त्या टप्प्यात आपली माणसंही आपल्या सोबत असायला हवीत. किंबहुना त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता यायला पाहिजे. सो, त्या टप्प्यात प्राधान्य हे आरोग्य आणि कुटुंबालाच असावं हे माझं वैयक्तिक मत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या विषयावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ (Mindfullness Teacher) डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, या विषयाशी डील करताना सगळ्यात पहिल्यांदा आपला वर्क लाईफ बॅलन्स बिघडलाय हे आपण स्वीकारायला हवं. मग तुम्ही यातून मार्ग काढू शकता. टाईम मॅनेजमेंट, ध्येय निश्चित करणं यासारख्या मुद्यांमध्ये तुमची गल्लत होतेय, हे स्वीकारून तुम्ही पुढे गेलात की त्यावर उपाय शोधणं, पावलं टाकणं सोपं जातं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉ. राजेंद्र बर्वे पुढे सांगतात की, एखाद्या तज्ज्ञाची यासंदर्भात मदत घेण्याआधी दैनंदिनी लिहावी. तुम्ही ठरवलेली ध्येयं आणि तुम्ही पूर्णत्वास नेलेले मुद्दे याबद्दल अत्यंत डोळसपणे तुम्ही मांडणी केलीत की गोष्टी सोप्या होतात. फोकस्ड राहणं, कामाप्रती निष्ठा राखणं गरजेचं असतं. डेलिगेटिंग वर्क अर्थात कामाबद्दलचा नेमकेपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. आपण नोकरी-व्यवसायामध्ये आपल्यावर असलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त इतरांची कामं ओढवून तर घेत नाहीये ना, हेही चाचपून पाहण्याची गरज असते. तिथे आपला वेळ काही वेळा अनाठायी जात असतो. जो आपण आपल्या कुटुंबाला देऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता कुटुंबाविषयी बोलायचं झाल्यास कुटुंबासोबत टीव्ही पाहिला, सिनेमा पाहिला म्हणजे क्वालिटी टाईम स्पेंड केला असं नव्हे तर, त्यांच्याशी खास करून मुलांशी संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. अर्थात या संवादात डबा खाल्ला का, होमवर्क झाला का, अभ्यास झाला का, परीक्षा कधी आहे असे स्टीरिओ टाईप प्रश्न विचारणं म्हणजे हा संवाद पुरेसा ठरत नाही तर, त्याखेरीज तुम्ही जर मुलांना त्यांच्या मित्रपरिवाराबद्दल बोलतं केलंत किंवा दिवसभरातला एखादा गंमतशीर अनुभव त्यांना विचारलात तर मुलं आणखी खुलतात. असाच अनुभव तुम्ही बायकोशी संवाद ठेवताना तिलाही दिवसभरातील अनुभवाविषयी विचारलंत तर नवरा-बायकोमध्ये अधिक सकारात्मक संवाद होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता आरोग्याबद्दल सांगतो. खरं तर या विषयावर आपण बोलू तितकं कमी आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनातही तुम्ही दिवसभरातला किमान एक तास तुमच्यासाठी द्यायलाच हवा, त्या एक तासात योगासनं करा, मेडिटेशन करा, हलका व्यायाम करा. तो एक तास तुमचा स्वत:चा असावा. हा तुम्ही स्वत:शी करत असलेला संवादच असतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हलक्याफुलक्या शब्दात सांगायचं तर, आपला वर्क लाईफ बॅलन्स अर्थात WLB नीट राहिला नाही तर आपण क्रिकेटच्या भाषेतील LBW होण्याची शक्यता असते, असं सांगत डॉ. बर्वेंनी या विषयाची आपल्या आयुष्यातलं मर्म आणि महत्त्व अधोरेखित केलं.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/28/7f2f645938eb486c7ee59c77ea630e45177998541910193_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : सुट्ट्यांमधील वाढलेला स्क्रीन टाईम आणि वाढतं तापमान मुलांच्या डोळ्यांसाठी कसं घातक? वाचा तज्ज्ञांचा सल्ला]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654#respond</comments><pubDate>Wed, 27 May 2026 13:40:44 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; उन्हाळा आला की सुट्ट्या, मैदानी खेळ, कुटुंबासोबतच्या सहली आणि भरपूर मजा यांची चाहूल लागते. मात्र, उन्हाळ्यासोबत अनेक आरोग्य समस्या देखील वाढतात. त्यामध्ये डोळ्यांच्या समस्या विशेष लक्ष वेधून घेतात, कारण त्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. कल्पना करा, आपण कुटुंबासोबत सहलीवर गेला आहात आणि डोळे लाल झाल्यामुळे फोटोसुद्धा काढू शकत नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण लक्षणीय वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे आजची मुले आणि अगदी प्रौढ देखील सुट्ट्यांमध्ये मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि गेमिंग डिव्हाइसवर खूप वेळ घालवत आहेत. याशिवाय वाढते तापमान आणि उष्ण हवामान देखील डोळ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सोनल देसाई, डॉ अगरवाल्स आय हॉस्पिटल, कल्याण येथील कॉर्निया आणि ऑक्युलर सरफेस रोग तज्ज्ञ सांगतात की, दरवर्षी उन्हाळ्यात ड्राय आय (डोळे कोरडे पडणे) असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामागील प्रमुख कारणांमध्ये वाढलेला स्क्रीन टाइम, धूळ, एसीचा जास्त वापर आणि उष्णता व शरीरातील पाण्याची कमतरता यांचा समावेश होतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;स्क्रीन टाईममुळे होणारे डोळ्यांचे त्रास&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांचा स्क्रीन वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे पुढील समस्या निर्माण होऊ शकतात:&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;डिजिटल आय स्ट्रेन&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. स्क्रीन वापरताना मुले कमी वेळा पापण्या लवतात. त्यामुळे:&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळ्यांत जळजळ&lt;br /&gt;पाणी येणे किंवा कोरडेपणा&lt;br /&gt;डोकेदुखी&lt;br /&gt;धूसर दिसणे&lt;br /&gt;अशा तक्रारी निर्माण होतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ड्राय आय (डोळे कोरडे पडणे)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सतत स्क्रीन वापरणे आणि एसीमध्ये राहणे यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात. बाहेरील उष्ण हवामानामुळे ही समस्या आणखी वाढते. त्यामुळे:&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळे लाल होणे&lt;br /&gt;जळजळ&lt;br /&gt;कोरडेपणा किंवा पाणी येणे&lt;br /&gt;यांसारखी लक्षणे दिसू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मायोपिया (दूरचे कमी दिसणे) वाढणे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मैदानी खेळ कमी होणे आणि स्क्रीनवरील जवळच्या वस्तूंवर जास्त लक्ष केंद्रित करणे यामुळे मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण वाढत आहे. जर मूल टीव्हीजवळ बसत असेल, दूरचे पाहताना डोळे बारीक करत असेल किंवा शाळेतील फळा स्पष्ट दिसत नसेल, तर नेत्रतपासणी करणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;झोपेच्या समस्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मोबाईल आणि टॅबलेटमधून निघणारा निळा प्रकाश (Blue Light), विशेषतः रात्रीच्या वेळी, झोपेच्या नैसर्गिक चक्रावर परिणाम करतो. त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही आणि दुसऱ्या दिवशी डोळे थकलेले वाटतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;उन्हाळ्यात वाढणाऱ्या इतर डोळ्यांच्या समस्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यामुळे डोळे कोरडे पडतात. धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमाण वाढते. तसेच अस्वच्छ स्विमिंग पूलमध्ये पोहल्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. गरम वारे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळेही डोळ्यांत त्रास होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;उन्हाळ्यात मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;1. मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दररोज किमान 1&amp;ndash;2 तास बाहेर खेळल्याने मायोपियाचा धोका कमी होतो आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;2. 20-20-20 नियम पाळा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रत्येक 20 मिनिटांच्या स्क्रीन वापरानंतर 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहावे. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;3. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मोबाईल गेम्स आणि सतत टीव्ही पाहणे टाळावे. मध्ये-मध्ये ब्रेक घेणे आवश्यक आहे. पालकांनी पॅरेंटल कंट्रोल सेटिंग्सचा वापर करावा.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;4. पुरेसे पाणी प्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी मुलांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;5. सनग्लासेस आणि कॅप वापरा&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाहेर जाताना UV संरक्षण असलेले सनग्लासेस आणि कॅप वापरल्यास सूर्यप्रकाश, धूळ आणि UV किरणांपासून संरक्षण मिळते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;6. डोळ्यांची स्वच्छता राखा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;घाणेरड्या हातांनी डोळे चोळू नयेत. बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत आणि स्वच्छ स्विमिंग पूलच वापरावेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;निष्कर्ष&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तंत्रज्ञान हे आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी, वाढता स्क्रीन टाईम आणि उन्हाळ्यातील वाढते तापमान मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे, मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित विश्रांती घेणे या साध्या सवयी मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. लहानपणी अंगीकारलेल्या चांगल्या सवयी भविष्यात चांगली दृष्टी टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरतात. तसेच, मुलांना डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या जाणवत असल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;डॉ. सोनल देसाई&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;कॉर्निया आणि ऑक्युलर सरफेस रोग तज्ज्ञ&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;डॉ अगरवाल्स आय हॉस्पिटल, कल्याण&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/27/dcccb010ea40a6b8c8db2f25cc1fd1e01779869374036358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Health: मंडळींनो..खांद्याच्या दुखापतीची 5 सुरुवातीची लक्षणं, दुर्लक्ष करणं महागात पडेल, कमी लोकांना माहित, तज्ज्ञ सांगतात...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-do-not-ignore-5-symptoms-of-a-shoulder-injury-experts-have-provided-important-information-regarding-thing-1425522</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-do-not-ignore-5-symptoms-of-a-shoulder-injury-experts-have-provided-important-information-regarding-thing-1425522#respond</comments><pubDate>Tue, 26 May 2026 12:08:34 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-do-not-ignore-5-symptoms-of-a-shoulder-injury-experts-have-provided-important-information-regarding-thing-1425522</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health:&lt;/strong&gt; आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यापैकी खांद्यातील वेदना अनेकदा साधा स्नायूंमधील ताण समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेवर उपचार न घेतल्यास या समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात आणि त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो. याबाबत डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई येथील वरिष्ठ सल्लागार ऑर्थोपेडिक्स, शोल्डर सर्जरी, आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन डॉ. आदित्य साई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'या' कारणांमुळे होते खांद्याची दुखापत...(Do not ignore 5 symptoms of a shoulder injury)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, जड वजन चुकीच्या पध्दतीने उचलणे, चुकीच्या पद्धतीने बॅग पाठीवर घालणे , अचानक झटका बसेल अशी कृती करणे, खेळातील दुखापती, सतत मोबाईल व संगणकाचा वापर, बसण्याची चुकीची पद्धत, जिममधील ताण किंवा प्रवासामुळे खांद्यावर ताण येऊ शकतो. यामुळे रोटेटर कफ टिअर, टेंडोनायटिस, फ्रोजन शोल्डर, लिगामेंट दुखापत, डिसलोकेशन आणि स्नायू ताण यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका (Health News)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सतत खांदा दुखणे&lt;/strong&gt; : काही दिवस सतत वेदना होणे हे काही सामान्य नाही. सततची वेदना ही टेंडनला सूज, स्नायू किंवा लिगामेंट दुखापतीचे लक्षण असू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हात वर उचलताना त्रास होणे&lt;/strong&gt; : डोक्याच्या वर हात उचलताना वेदना होणे किंवा अडचण येणे ही रोटेटर कफ दुखापत किंवा शोल्डर इम्पिंजमेंटचा संकेत असू शकतो. अशावेळी केस विंचरणे, कपडे घालणे किंवा वस्तू उचलणे देखील कठीण होऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;खांद्यामध्ये कमजोरी जाणवणे&lt;/strong&gt; : जड वस्तू उचलताना किंवा खांद्यावरील जड बॅगमुळे खांद्यमध्ये कमजोरी जाणवत असल्यास स्नायू किंवा स्नायुबंधाचे नुकसान झालेले असू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सूज किंवा क्लिकिंग आवाज येणे&lt;/strong&gt; : खांद्याभोवती सूज येणे तसेच हालचालीदरम्यान खटखट किंवा क्लिकिंग आवाज येणे हे सांधा अस्थिर होणे, लिगामेंट दुखापत किंवा कार्टिलेजच्या नुकसानाचे लक्षण असू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;झोपताना वेदना वाढणे रात्री झोपताना किंवा एका बाजूला झोपल्यावर वेदना वाढत असल्यास ते खांद्यातील सूज किंवा रोटेटर कफ सारख्या समस्येचे संकेत असू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वेळीच उपचार गरजेचे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, उपचार न घेतल्यास खांद्याची हालचाल मंदावणे, फ्रोजन शोल्डर, स्नायुंमध्ये तीव्र वेदना तसेच दीर्घकाळ पुनर्वसनाची गरज भासू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती, बर्फाने शेकणे, वेदनाशामक औषधे, फिजिओथेरपी आणि योग्य शारीरीक स्थिती यांचा फायदा होतो. मात्र, गंभीर स्नायू किंवा लिगामेंट दुखापतींमध्ये आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ रिपेअर किंवा शोल्डर स्टॅबिलायझेशन शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते.तज्ज्ञांच्या मते, खांद्यातील वेदना दीर्घकाळ टिकत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/saLdO23XWWw?si=IEWsd_6L1JCHaLXZ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हेही वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085&quot;&gt;&lt;strong&gt;एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 id=&quot;h_73921794916261779155281490&quot; class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/h4&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/26/c9d0031e1c6987c722ddddc06f92ce7b1779777482890381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[साखरेची किंमत: बीडच्या महिलांचे शरीर, कर्ज, मासिक पाळी आणि ऊसतोडीची व्यवस्था]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/the-price-of-sugar-paying-women-in-beed-debt-menstruation-sugarcane-harvesting-system-blog-by-dhananjay-pushpalata-karvir-thackeray-1425496</link><comments>https://marathi.abplive.com/blog/the-price-of-sugar-paying-women-in-beed-debt-menstruation-sugarcane-harvesting-system-blog-by-dhananjay-pushpalata-karvir-thackeray-1425496#respond</comments><pubDate>Tue, 26 May 2026 11:48:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/the-price-of-sugar-paying-women-in-beed-debt-menstruation-sugarcane-harvesting-system-blog-by-dhananjay-pushpalata-karvir-thackeray-1425496</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;gt;&amp;gt; &lt;strong&gt;धनंजय पुष्पलता करवीर ठाकरे&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या चहात विरघळणारी साखर गोड असते. सणावाराच्या मिठाईत, थंड पेयात, चॉकलेटमध्ये, &amp;nbsp;बिस्किटात, बाजारातील असंख्य पदार्थांत ती सहज मिसळलेली असते. पण त्या साखरेच्या प्रत्येक कणामागेकोणाचा घाम आहे, कोणाचेकर्जआहे, कोणती वेदना आहे आणि कोणत्या स्त्रीच्या शरीराची किंमत दडलेली आहे, हा प्रश्न आपण क्वचितच विचारतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ऊसतोड महिला मजुरांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांबाबत गेल्या काही वर्षांत अनेक अहवाल, बातम्या, अभ्यास आणि सरकारी चर्चासमोर आल्या आहेत. काही सार्वजनिक चर्चांमध्येअसा दावा केला जातो की, 2024 मध्ये बीड जिल्ह्यात 843 महिलांनी ऊसतोडीसाठी जाण्यापूर्वी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया केली आणि त्यापैकी 477 महिला 30 ते 35 वयोगटातील होत्या. हा दावा अत्यंत गंभीर आहे; मात्र उपलब्ध अधिकृत खुल्या स्रोतांत या विशिष्ट आकड्याची स्पष्ट आणि स्वतंत्र पुष्टी अद्याप दिसत नाही. उलट 30 जुलै 2025 रोजी राज्यसभेत दिलेल्या उत्तरात महाराष्ट्र शासनाने केंद्राला कळविलेल्या माहितीनुसार 2022 तेमार्च 2025 या काळात बीड जिल्ह्यात महिला ऊसतोड मजुरांमध्ये 211 गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असल्याचेनमूद आहे. त्यामुळे या लेखात आकड्यांपेक्षा अधिक महत्त्व त्या व्यवस्थेला दिलेआहेजी स्त्रीच्या शरीराला मजुरीच्या हिशेबात अडकवते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हा लेख फक्त गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांवर नाही. तो मासिक पाळीवर आहे. तो कर्जावर आहे. तो मजुरीवर आहे. तो स्त्रीच्या शरीराविषयी समाजाच्या उदासीनतेवर आहे. तो साखर उद्योगाच्या पुरवठा साखळीवर आहे. आणि सर्वात महत्त्वाचेम्हणजे, तो या प्रश्नावर आहे, आपल्या गोडव्याची खरी किंमत कोण भरत आहे?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;बीड, ऊसतोड आणि कर्जाची व्यवस्था&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बीड आणि मराठवाड्यातील अनेक भाग वर्षानुवर्षे दुष्काळ, पावसाची अनिश्चितता, अपुरी शेती, &amp;nbsp;कर्जबाजारीपणा आणि स्थानिक रोजगाराच्या कमतरतेशी झगडत आहेत. शेतीवर जगणे कठीण झाले की, कुटुंबे ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात. हे स्थलांतर आवडीने केलेली निवड नसते; ते जगण्यासाठी केलेली तडजोड असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ऊसतोडीच्या व्यवस्थेत पती-पत्नीला एकत्र 'कोयता' म्हणून नोंदवलं जाते. कोयता म्हणजे ऊस तोडण्याचे साधन; पण या व्यवस्थेत तो पती-पत्नीच्या संयुक्त श्रमाचे नाव बनतो. मुकादम नावाचा मध्यस्थ हंगामा पूर्वी कुटुंबाला आगाऊ रक्कम देतो. ही रक्कम साधारणपणे घरखर्च, कर्जफेड, लग्नकार्य, वैद्यकीय खर्च किंवा दैनंदिन गरजांसाठी वापरली जाते. पण एकदा आगाऊ रक्कम घेतली की, कुटुंब हंगामभर ऊसतोडीच्या कामाशी बांधले जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ही रक्कम वरकरणी मदत वाटते; पण प्रत्यक्षात ती कर्जबंधन बनते. हंगाम सुरू झाल्यावर दाम्पत्याला ठरावीक प्रमाणात ऊस तोडावा लागतो. काम चुकले, आजार झाला, मुलांची काळजी घ्यावी लागली, &amp;nbsp;पाळीमुळे स्त्रीला विश्रांती हवी झाली, तरी मजुरीचा हिशेब थांबत नाही. उलट अनुपस्थितीचा दंड, कपात किंवा कर्जवाढण्याचा धोका निर्माण होतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या संपूर्ण व्यवस्थेत स्त्रीला स्वतंत्र मजूर म्हणून पूर्ण मान्यता मिळत नाही. ती पतीसोबतच्या 'कोयता'चा भाग म्हणून पाहिली जाते. तिचे श्रम दिसतात, पण तिची वेदना दिसत नाही. तिचा घाम दिसतो, पण तिची मासिक पाळी दिसत नाही. तिच्या हातातील कोयता दिसतो, पण तिच्या शरीरातील वेदना अदृश्य राहतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मासिक पाळी: लपवलेले मूळ&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या संपूर्ण प्रश्नाच्या मुळाशी मासिक पाळी आहे. पण याच गोष्टीबद्दल समाज सर्वात कमी बोलतो. ऊसतोडीच्या हंगामात महिला अनेकदा तात्पुरत्या झोपड्यांत किंवा असुरक्षित निवासात राहतात. स्वच्छतागृह नसते, पाणी पुरेसे नसते, स्नानाची सोय नसते, कपडे बदलण्यासाठी सुरक्षित जागा नसते, कचरा व्यवस्थापन नसते आणि विश्रांतीसाठी वेळ नसतो. पाळीच्या काळात स्त्रीला वेदना, अशक्तपणा, जास्त रक्तस्राव, &amp;nbsp;पाठदुखी, पोटदुखी, चक्कर, संसर्ग किंवा थकवा जाणवू शकतो. पण ऊसतोडीच्या श्रमव्यवस्थेत या वेदनांना जागा नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रीला पाळी आली म्हणून काम थांबत नाही. ऊस थांबत नाही. मुकादमाचा हिशेब थांबत नाही. कर्ज थांबत नाही. घराचा खर्च थांबत नाही. त्यामुळे मासिक पाळी हा आरोग्याचा प्रश्न न राहता उत्पन्नाचा प्रश्न बनतो. &amp;nbsp;पाळीमुळे एक दिवस काम चुकले, तर त्या दिवसाची मजुरी कमी होते, दंड होऊ शकतो, दाम्पत्याच्या एकूण कामावर परिणाम होतो आणि कर्जाचा दबाव वाढतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हीच या व्यवस्थेची क्रूरता आहे. स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया 'कामातील अडथळा' बनवली जाते. पाळी म्हणजे, विश्रांती, स्वच्छता, सन्मान आणि आरोग्याची गरज असलेली वेळ आहे; पण ऊसतोडीच्या हंगामात ती आर्थिक शिक्षा बनते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;यातून काही महिलांसमोर भयावह विचार उभा राहतो, पाळीचा त्रासच नसेल तर काम चुकणार नाही. काम चुकणार नाही तर दंड होणार नाही. दंड होणार नाही तर कर्जवाढणार नाही. आणि या विचाराच्या टोकाशी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया उभी राहते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;समाज म्हणून आपण येथे थरथरायला हवे. कारण कोणतीही स्त्री केवळ कामासाठी, दंड टाळण्यासाठी किंवा पाळीचे दिवस अडथळा ठरू नयेत, म्हणून गर्भाशय काढण्याचा विचार करू लागते, म्हणजे ती तिची वैयक्तिक समस्या नाही; ते संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचे भयावह वास्तव&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया काही वैद्यकीय परिस्थितीत आवश्यक असू शकते. गर्भाशयातील गाठी, &amp;nbsp;अतिशय गंभीर रक्तस्राव, काही प्रकारचे कर्करोग, दीर्घकाळ उपचारांनी न बरे होणारे गंभीर स्त्रीरोग, अशा परिस्थितीत डॉक्टर योग्य वैद्यकीय विचाराने शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शस्त्रक्रिया चुकीची आहे, असे म्हणणे योग्य नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण बीडमधील ऊसतोड महिला मजुरांच्या संदर्भात प्रश्न वेगळा आहे. येथे प्रश्न असा आहे की, या शस्त्रक्रिया खरोखर वैद्यकीय गरजेपोटी झाल्या का? की त्या गरिबी, अज्ञान, चुकीची माहिती, खाजगी आरोग्यसेवेवरील अवलंबित्व, डॉक्टरांचा पुरेसा समुपदेशनाविना दिलेला सल्ला, कुटुंबाचा आर्थिक दबाव, मुकादमाची मजुरी रचना आणि पाळीमुळे काम चुकण्याच्या भीतीमुळे घडल्या?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;2019 मध्येसमोर आलेल्या सरकारी चौकशीशी संबंधित अहवालांनुसार बीडमधील 82,309 महिला ऊसतोड मजुरांपैकी 13,861 महिलांचे गर्भाशय काढण्यात आलेहोते, असा उल्लेख अनेक वृत्तांतांमध्ये आढळतो. हा आकडा जवळपास 17 टक्के इतका आहे. 2024 मध्ये IIED या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या अभ्यासात स्थलांतरित ऊसतोड कुटुंबांतील महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचे प्रमाण 55.73 टक्के आढळले, तर गावात राहिलेल्या महिलांमध्ये हे प्रमाण 17.06 टक्के होते. हा फरक धक्कादायक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारताच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार 15 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचेराष्ट्रीय प्रमाण सुमारे 3 टक्क्यांच्या आसपास आहे. त्या तुलनेत बीडमधील स्थलांतरित ऊसतोड महिलांमध्ये दिसणारे प्रमाण अत्यंत गंभीर सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असामान्य आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तरुण वयात गर्भाशय काढल्यास स्त्रीच्या शरीरावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. हार्मोनल बदल, &amp;nbsp;लवकर रजोनिवृत्तीची शक्यता, हाडांची झीज, हृदय व चयापचयाशी संबंधित धोके, मानसिक परिणाम, &amp;nbsp;लैंगिक आरोग्यावरील परिणाम, अशक्तपणा, वेदना आणि आयुष्याच्या गुणवत्तेवर परिणाम, या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रिया म्हणजेफक्त एक दिवसाची घटना नाही; ती स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकते. म्हणून गर्भाशय काढण्याच्या प्रत्येक शस्त्रक्रियेकडे केवळ वैद्यकीय नोंद म्हणून न पाहता, तिच्यामागील सामाजिक आणि आर्थिक कारणेही तपासली पाहिजेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;स्त्रीदेह आणि श्रमशोषण&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रकरणात स्त्रीचे शरीर श्रमाच्या बाजारात गुंतवले जाते. तिचे हात ऊस तोडतात, पाठ ओझे वाहते, पाय चिखलातून चालतात, पोट वेदना सहन करते, आणि गर्भाशय कामात अडथळा ठरू नये म्हणून काढून टाकले जाते, ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपला समाज स्त्रीच्या सहनशक्तीचे कौतुक करतो; पण तिच्या वेदनेला न्याय देत नाही. ग्रामीण स्त्री पाळीत काम करते, प्रसूतीनंतर लगेच श्रम करते, आजार लपवते, घर सांभाळते, मुलांना वाढवते आणि आर्थिक गरजांसाठी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करते. समाज याला 'त्याग' म्हणतो. प्रत्यक्षात ते अनेकदा अन्याय असतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रीचे शरीर उत्पादनाचे साधन नाही. तिची पाळी कमकुवतपणा नाही. तिची विश्रांती आळस नाही. तिचा आजार खर्च नाही. आणि तिचे गर्भाशय श्रम व्यवस्थेतील अडथळा नाही. हे समजून घेणे हे आरोग्यधोरणाचे, &amp;nbsp;कामगार धोरणाचे आणि समाजाच्या नैतिकतेचे पहिले पाऊल आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;साखर उद्योग, पुरवठा साखळी आणि नैतिक जबाबदारी&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ऊस शेतातून साखर कारखान्यांकडे जातो. कारखान्यांतून साखर तयार होते. ती पुढे मोठ्या अन्न-पेय कंपन्यांच्या उत्पादनांत वापरली जाते. एका स्त्रीनेपाळीच्या वेदनेत तोडलेला ऊस अखेरीस बाजारातील गोड पदार्थात रूपांतरित होतो. म्हणून ऊसतोड मजुरांच्या स्थितीचा प्रश्न फक्त गावाचा किंवा जिल्ह्याचा राहत नाही; तो संपूर्ण पुरवठा साखळीचा प्रश्न बनतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;साखर कारखाने कदाचित म्हणू शकतात की, मजुरांशी त्यांचा थेट करार नाही. मोठ्या कंपन्या म्हणू शकतात की, त्या फक्त साखर खरेदी करतात. पण नैतिक जबाबदारी इतकी सोपी नसते. एखाद्या उत्पादनाच्या पुरवठा साखळीत कर्जबंधन, दंडात्मक मजुरी, असुरक्षित निवास, महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांशी संबंधित दबाव दिसत असेल, तर &quot;आमचा थेट संबंध नाही&quot; ही भूमिका पुरेशी ठरत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;The New York Times आणि The Fuller Project यांच्या तपासात महाराष्ट्रातील साखर पुरवठा साखळीतील कर्ज, बालविवाह, बालमजुरी, महिलांचे आरोग्य आणि गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. Bonsucro सारख्या आंतरराष्ट्रीय प्रमाणन संस्थेनेही महाराष्ट्रातील ऊसतोड महिलांशी संबंधित मानवी हक्कांच्या धोक्यांकडे लक्ष देण्याची गरज मान्य केली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने भारतातील ऊसतोडीत जबरदस्तीच्या मजुरीचे संकेत नमूद केले आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रमाणपत्र पुरेसे नाही. कागदी तपासणी पुरेशी नाही. खरी तपासणी त्या स्त्रीच्या निवासस्थानी, शेतात, मजुरीच्या हिशेबात, आरोग्य नोंदीत आणि तिच्या बोलण्याच्या अधिकारात व्हायला हवी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;माझा मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभव&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करताना मला वारंवार जाणवले आहे की, हा विषय फक्त सॅनिटरी पॅड वाटण्यापुरता मर्यादित नाही. ग्रामीण, आदिवासी, शहरी झोपडपट्टी आणि वंचित भागांमध्ये फिरताना अनेक मुली आणि महिलांच्या अनुभवांतून एकच गोष्ट दिसली, पाळीबद्दल मौन आहे, &amp;nbsp;लाज आहे, अज्ञान आहे, सोयींचा अभाव आहेआणि आरोग्याविषयी गंभीर उपेक्षा आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही मुलींना पहिली पाळी आल्यावर काय घडते आहे हे समजलेले नसते. काही महिलांना जास्त रक्तस्राव, पोटदुखी किंवा संसर्ग हे उपचारयोग्य प्रश्न आहेत, हेच माहीत नसते. काही ठिकाणी शौचालय असतेपण पाणी नसते. काही ठिकाणी पॅड मिळतात, पण त्यांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसते. काही ठिकाणी पाळीबद्दल बोलणेही गैर मानले जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या अनुभवातून बीडमधील ऊसतोड महिलांचा प्रश्न अधिक खोलवर समजतो. कारण येथे मासिक पाळी ही केवळ आरोग्याची बाब नाही. ती मजुरीची, कर्जफेडीची, स्थलांतराची, सन्मानाची आणि जगण्याची बाब बनते. म्हणून या प्रश्नाकडे दयेच्या नजरेने नव्हे, तर हक्क, आरोग्य, श्रम आणि न्याय यांच्या चौकटीतून पाहिले पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;समाजाचेमौन आणि व्यवस्थेचे अपयश&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण पाळीबद्दल बोलायला संकोचतो; पण स्त्रियांनी पाळीच्या वेदनांत काम करावे, अशी अपेक्षा ठेवतो. &amp;nbsp;आपण स्त्रीच्या त्यागाचेकौतुक करतो; पण तिच्या आरोग्यासाठी सुरक्षित कामाची व्यवस्था निर्माण करत नाही. आपण ऊसतोड मजुरांना मेहनती म्हणतो; पण त्यांना पाणी, शौचालय, विश्रांती, आरोग्य तपासणी, &amp;nbsp;सुरक्षित निवास आणि न्याय्य मजुरी देण्याबाबत पुरेसेगंभीर होत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हेफक्त बीडचेप्रकरण नाही. हेभारतातील असंघटित महिला श्रमाचेमोठे चित्र आहे. शेतीमजूर, बांधकाम मजूर, विटभट्टीवरील महिला, स्थलांतरित कामगार, घरगुती कामगार, कचरा वेचक, अनेक क्षेत्रांत महिलांचेश्रम वापरलेजातात; पण त्यांच्या शरीराच्या मर्यादा, आरोग्याच्या गरजा आणि सन्मान यांना पुरेसे स्थान दिले जात नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्त्रीच्या वेदनेला 'सहज' मानणेही आपली सामाजिक सवय झाली आहे. पण जेव्हा वेदना इतकी सामान्य केली जाते की, स्त्री स्वतःचे गर्भाशय काढण्याचा विचार करते, तेव्हा तो समाज आरोग्यदृष्ट्या नव्हे तर नैतिकदृष्ट्याही आजारी आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शासनानेकाय करणे अपेक्षित आहे?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शासनाने समित्या स्थापन करणे आवश्यक आहे; पण समित्यांवरच प्रश्न थांबू नये. आरोग्य विभाग, कामगार विभाग, महिला व बालविकास विभाग, ग्रामीण विकास विभाग, सहकार विभाग, साखर आयुक्तालय, &amp;nbsp;सामाजिक न्याय विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रित कृती करणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पहिले, बीड आणि ऊसतोडीशी संबंधित सर्व जिल्ह्यांत विशेष महिला आरोग्य सर्वेक्षण केले पाहिजे. या सर्वेक्षणात फक्त गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया मोजू नयेत; पाळीतील वेदना, रक्तक्षय, संसर्ग, &amp;nbsp;गर्भधारणा, प्रसूती, कर्ज, स्थलांतर, कामाचेतास, दंड आणि निवासस्थिती यांची संयुक्त माहिती घ्यावी. दुसरे, गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचे वैद्यकीय आणि सामाजिक लेखा-परीक्षण करावे. शस्त्रक्रियेपूर्व तपासण्या, डॉक्टरांचा सल्ला, दुसरे वैद्यकीय मत, संमतीपत्र, रुग्णाला दिलेली माहिती, शस्त्रक्रियेची&lt;br /&gt;वास्तविक गरज आणि शस्त्रक्रियेनंतरची आरोग्य निगा यांची तपासणी व्हावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिसरे, ऊसतोडीपूर्व आरोग्य तपासणी शिबिरे अनिवार्य करावीत. या शिबिरांत स्त्रीरोग तपासणी, रक्तक्षय तपासणी, पाळी आरोग्य समुपदेशन, औषधोपचार, पोषण सल्ला आणि आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शन द्यावे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;चौथे, प्रत्येक स्थलांतरित महिला मजुरासाठी स्वतंत्र आरोग्य नोंदवही तयार करावी. तिचेनाव 'कोयता'च्या मागे लपलेले राहू नये. तिचा आरोग्य इतिहास, पाळीची स्थिती, तपासणी, औषधे, शस्त्रक्रिया इतिहास आणि पुढील तपासणीची तारीख नोंदवली जावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पाचवे, मासिक पाळी आरोग्य कार्ड सुरू करावे. या कार्डामध्ये पाळीविषयी प्राथमिक माहिती, आरोग्य लक्षणे, उपलब्ध आरोग्यसेवा, समुपदेशकाचा संपर्क, तातडीची मदत आणि जवळचे आरोग्य केंद्र यांची माहिती असावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सहावे, ऊसतोडीच्या ठिकाणी पाणी, शौचालय, स्नानाची सोय, कपडे बदलण्यासाठी सुरक्षित जागा आणि कचरा व्यवस्थापन अनिवार्य करावे. ही सुविधा दान म्हणून नव्हे, तर कामगार हक्क म्हणून दिली पाहिजे. सातवे, पाळीदरम्यान स्त्रीला विश्रांती किंवा कामातील लवचिकता मिळाली पाहिजे. पाळीमुळे काम चुकले म्हणून दंड, कपात किंवा कर्जवाढवणेही अमानवी पद्धत थांबवली पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आठवे, मुकादम नोंदणी प्रणाली मजबूत करावी. आगाऊ रक्कम, दंड, कपात, कामाचे दिवस, निवास, &amp;nbsp;वाहतूक आणि आरोग्य जबाबदारी यांचेलेखी नियम असावेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नववे, तरुण वयातील गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी दुसरे वैद्यकीय मत आणि समुपदेशन आवश्यक करण्याचा विचार करावा. आपत्कालीन परिस्थिती वगळता स्त्रीला निर्णय समजून घेण्यासाठी वेळ आणि माहिती दिली पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दहावे, शस्त्रक्रियेनंतर दीर्घकालीन आरोग्य पाठपुरावा करावा. शस्त्रक्रिया झाली म्हणजे प्रश्न संपला असे समजू नये. तिच्या हाडांचे आरोग्य, रक्तक्षय, मानसिक आरोग्य, शरीरातील बदल, कामाची क्षमता आणि पोषण यांचा मागोवा घ्यावा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सामाजिक संस्थांची जबाबदारीची भूमिका&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या प्रश्नाकडे केवळ 'पॅड वाटप' म्हणून पाहणे अपुरे आहे. पॅड आवश्यक आहेत; पण पाणी नसेल, &amp;nbsp;शौचालय नसेल, सुरक्षित जागा नसेल, आरोग्य तपासणी नसेल, मजुरीत दंड असेल आणि स्त्रीला बोलण्याचा अधिकार नसेल, तर पॅड एकटा उपाय ठरू शकत नाही. सामाजिक संस्थांनी पाळी आरोग्य साक्षरता, स्त्रीरोग तपासणी शिबिरे, कायदेशीर मदत, समुपदेशन, &amp;nbsp;आरोग्य नोंदी, मुकादम व मजूर यांच्यातील माहिती पारदर्शकता आणि महिलांसाठी सुरक्षित तक्रार व्यवस्था निर्माण करावी.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉक्टरांनी नैतिक वैद्यकीय पद्धतींचे पालन करावे. प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी स्त्रीला पर्याय, धोके, परिणाम आणि उपचाराचे इतर मार्ग समजावून सांगितले पाहिजेत. वकिलांनी कर्जबंध मजुरी, दंडात्मक मजुरी आणि माहितीपूर्ण संमती या विषयांवर कायदेशीर मदत द्यावी. पत्रकारांनी या विषयावर सातत्याने, संवेदनशील आणि पुराव्याधारित लेखन करावे. संशोधकांनी दीर्घकालीन अभ्यास करावेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;CSR च्या माध्यमातून चल वैद्यकीय पथके, महिला आरोग्य केंद्रे, पाळी आरोग्य सुविधा, शौचालये, &amp;nbsp;पाण्याची व्यवस्था, रक्तक्षय प्रतिबंध कार्यक्रम, स्थलांतरित मुलांचेशिक्षण, महिलांसाठी समुपदेशन आणि स्वतंत्र तक्रारव्यवस्था उभारता येऊ शकते. साखर खरेदी करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या पुरवठा साखळीत मानवी हक्क तपासणी, गुप्त महिला मुलाखती, स्वतंत्र सामाजिक तपासणी आणि सुधारणा निधी तयार केला पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बीडमधील ऊसतोड महिलांचा प्रश्न आपल्याला एक अस्वस्थ करणारा आरसा दाखवतो. या आरशात आपल्याला दिसते की, बाजारातील गोडवा अनेकदा समाजातील सर्वात वंचित स्त्रीच्या मौनावर उभा असतो. &amp;nbsp;तिच्या पाळीला आपण समस्या म्हणतो, तिच्या विश्रांतीला तोटा म्हणतो, तिच्या आजाराला अडथळा म्हणतो, आणि तिच्या गर्भाशयाच्या अनुपस्थितीला कामासाठी सोय मानतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे बदलायचे असेल तर भाषाच बदलावी लागेल. ऊसतोड महिला आधी मनुष्य आहे, नंतर मजूर. तिचेशरीर उत्पादनाचेसाधन नाही. तिची पाळी कामातील दोष नाही. तिची वेदना वैयक्तिक कमजोरी नाही. तिची शस्त्रक्रिया के वळ आकड्यात बंद होणारी घटना नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण खात असलेली साखर फक्त गोड नाही. तिच्या कणांत काही स्त्रियांची वेदना, मासिक पाळीचे मौन, कर्जाची बेडी आणि श्रम शोषणाची कडू किंमत मिसळलेली असूशकते. म्हणून पुढच्या वेळी साखरेचा गोडवा जिभेवर लागला, तेव्हा एक प्रश्न मनात यायला हवा, ही साखर कोणाच्या शरीराच्या किंमतीवर तयार&lt;br /&gt;झाली आहे?&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- धनंजय पुष्पलता करवीर ठाकरे,&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लोकधोरण अभ्यासक तथा एम.पी.पी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(वरील मतं आणि माहिती पूर्णपणे लेखकानं लिहिलेली असून ABP माझा फक्त माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/26/31e87ae31c80e2fe84f37687ef0e5629177977620130988_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ebola Virus: जगावर नवे संकट, इबोला व्हायरसची दहशत; WHOच्या आरोग्य आणीबाणीनंतर देशात अलर्ट, जे .पी. नड्डा यांच्या सर्व राज्यांना महत्वाच्या सूचना]]></title><link>https://marathi.abplive.com/news/india/ebola-virus-in-india-alert-in-the-country-after-whos-health-emergency-minister-of-health-india-j-p-nadda-s-important-instructions-to-all-states-marathi-news-1425481</link><comments>https://marathi.abplive.com/news/india/ebola-virus-in-india-alert-in-the-country-after-whos-health-emergency-minister-of-health-india-j-p-nadda-s-important-instructions-to-all-states-marathi-news-1425481#respond</comments><pubDate>Tue, 26 May 2026 08:18:38 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सोमेश कोलगे ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/india/ebola-virus-in-india-alert-in-the-country-after-whos-health-emergency-minister-of-health-india-j-p-nadda-s-important-instructions-to-all-states-marathi-news-1425481</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ebola Virus In India :&lt;/strong&gt; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये वाढत्या इबोला (Ebola Virus)रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगावरील तयारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यावेळी&lt;/span&gt; जे. पी. नड्डा यांनी &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिली&lt;/span&gt;. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. आफ्रिका CDC ने खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केंद्रीय&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आरोग्य&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पथक&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दृष्टीने&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सतर्क&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झाले&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असून&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;विशेष&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;खबरदारी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;घेताना&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिसत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &amp;nbsp;(Ebola Virus In India)&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;संसर्ग प्रतिबंध पद्धतींसंदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि SOP (Ebola Virus In India)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाचे सचिव, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांना रुग्णांचा मागोवा, तपासणी आणि देखरेख यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सतत सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि इतर प्रवेशबिंदूंवर वाढीव तपासणी आणि देखरेख उपाय सुरू करण्यात आले असून, तपासणी, क्वारंटाईन, वैद्यकीय व्यवस्थापन, प्रयोगशाळा चाचण्या आणि संसर्ग प्रतिबंध पद्धतींसंदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि SOP राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार इबोलाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आंतरराष्ट्रीय संस्थांशी सातत्याने समन्वय साधत आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;J. P. Nadda : आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या इबोला उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगासंदर्भातील तयारी आणि देखरेख उपाययोजनांचा आज आढावा घेतला. सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, &amp;ldquo;आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.&amp;rdquo; मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) आणि आफ्रिका CDC ने खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHECS) घोषित केल्यानंतर, भारत सरकार आफ्रिकेतील इबोलाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात देखरेख आणि तयारीच्या उपाययोजना सक्रियपणे अधिक कडक केल्या आहेत.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, 24 मे 2026 रोजी भारताने नागरिकांना काँगो लोकशाही प्रजासत्ताक, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळण्याचा प्रवास सल्ला जारी केला होता. त्यापूर्वी, 21 मे 2026 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इबोला रोगासंदर्भातील सार्वजनिक आरोग्य तयारी आणि प्रतिसादासाठी SOP जारी केली होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळावयाच्या नियमांचा समावेश होता. तसेच 22 मे 2026 रोजी रुग्णालयांतील संसर्ग नियंत्रण, विलगीकरण सुविधा तयारी आणि इबोला रुग्णांच्या मृतदेहांचे सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवस्थापन यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ebola Virus In India : इबोला उच्च मृत्यूदर असलेला गंभीर विषाणूजन्य रक्तस्रावी ताप&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) विभाग आणि विमानतळ आरोग्य संस्थांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये अस्पष्ट तापजन्य आजारांबाबत अधिक सतर्कता ठेवण्याचे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ अहवाल देऊन व्यवस्थापन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इबोला हा उच्च मृत्यूदर असलेला गंभीर विषाणूजन्य रक्तस्रावी ताप आहे. सध्या बुंडीबुग्यो विषाणू प्रकारामुळे होणाऱ्या इबोला रोगासाठी कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.&lt;/p&gt;
&lt;div id=&quot;article-hstick-inner&quot; class=&quot;abp-story-detail &quot;&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या &amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;/div&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/_05bk29S_E0?si=_vlDHDNLPQ75cUQ9&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/26/379330cc509af962a558c235971bee9b1779763632985892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sheep Wool Bone Healing Material: तुटलेली हाडं जोडण्याचा नवा मार्ग सापडला, लंडनमधील शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून बनवला 'खास' पडदा; वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/sheep-wool-bone-healing-material-kings-college-london-scientists-turn-sheep-wool-into-bone-healing-material-marathi-news-1425145</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/sheep-wool-bone-healing-material-kings-college-london-scientists-turn-sheep-wool-into-bone-healing-material-marathi-news-1425145#respond</comments><pubDate>Sat, 23 May 2026 10:30:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ जयदीप मेढे ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/sheep-wool-bone-healing-material-kings-college-london-scientists-turn-sheep-wool-into-bone-healing-material-marathi-news-1425145</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool Bone Healing Material:&lt;/strong&gt; वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी ठरू शकणारे एक संशोधन लंडनमध्ये (London) समोर आले आहे. लंडन येथील नामांकित 'किंग्ज कॉलेज ऑफ लंडन'च्या शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून (Sheep Wool) असा एक विशेष पदार्थ तयार केला आहे, जो माणसाची तुटलेली आणि खराब झालेली हाडे (Bone Healing) पूर्ववत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. विशेष म्हणजे, लोकरीपासून बनवलेल्या पदार्थाने एखाद्या जिवंत प्राण्याच्या हाडांची यशस्वी जुळणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool: लोकरीतील 'केराटिन' प्रोटीनची कमाल&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीमध्ये आढळणाऱ्या 'केराटिन' (Keratin) नावाच्या प्रोटीनचा वापर करून एक अत्यंत पातळ पडदा (Membrane) तयार केला आहे. हे केराटिन प्रोटीन मानवी केस आणि नखांमध्येही नैसर्गिकरित्या आढळते. शास्त्रज्ञांनी या प्रोटीनवर प्रक्रिया करून हा पडदा विकसित केला असून, हाडांच्या उपचारात याचा मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत जगभरात मेंढीची अतिरिक्त लोकर ही मोठ्या प्रमाणावर शेतीतील निरुपयोगी कचरा म्हणून फेकून दिली जात असे किंवा नष्ट केली जात असे. मात्र, या नवीन संशोधनामुळे आता या टाकाऊ लोकरीचा वापर थेट वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत उपचारांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या लोकरीला आता सोन्याचे मोल येणार आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool: उंदरांच्या कवटीवर यशस्वी प्रयोग&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शास्त्रज्ञांनी सर्वात आधी प्रयोगशाळेत (लॅब) मानवी हाडांच्या पेशींवर याचे परीक्षण केले. त्यावेळी या पेशी केराटिनच्या पडद्याशी चांगल्या प्रकारे जोडल्या गेल्याचे आणि त्यांची वाढ अपेक्षेपेक्षा वेगाने होत असल्याचे दिसून आले. यानंतर शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जिवंत उंदरांवर याची चाचणी घेतली. उंदरांच्या कवटीला पडलेली जी छिद्रे नैसर्गिकरित्या कधीही भरून येऊ शकत नव्हती, तिथे हा केराटिनचा पडदा लावण्यात आला. काही आठवड्यांच्या अत्यंत सूक्ष्म निरीक्षणानंतर, त्या छिद्रांच्या जागी नैसर्गिकरित्या नवीन हाड तयार झाल्याचे सकारात्मक चित्र शास्त्रज्ञांना पाहायला मिळाले.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool: सध्याच्या 'कोलाजेशन' उपचारांपेक्षा अधिक मजबूत आणि स्वस्त&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सध्या वैद्यकीय क्षेत्रात हाडांची दुरुस्ती आणि दातांच्या शस्त्रक्रियेमध्ये (Dental Surgery) 'कोलाजेशन' (Collagen) चा सर्वाधिक वापर केला जातो, जे हाडे जोडण्यासाठी डिंकासारखे काम करते. मात्र, कोलाजेशन हे लवकर तुटू शकते आणि ते तयार करण्याचा खर्चही खूप जास्त असतो. मात्र, या नवीन संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कोलाजेशनच्या तुलनेत केराटिनच्या पडद्यामुळे तयार झालेले नवीन हाड हे अधिक सुव्यवस्थित, मजबूत आणि अगदी हुबेहूब नैसर्गिक हाडासारखे होते. यातील फायबर्स एकमेकांशी अधिक घट्ट आणि चांगल्या प्रकारे जोडलेले आढळले. या संशोधनाचे सध्या जागतिक वैद्यकीय स्तरावर कौतुक होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046&quot;&gt;Heart Health: उच्च रक्तदाबामुळे हृदयाला धोका; 'हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज, सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/23/12bfd50674eb9de1c193a2e12e7de1581779512398405923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Heart Health: उच्च रक्तदाबामुळे हृदयाला धोका; 'हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज, सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046#respond</comments><pubDate>Fri, 22 May 2026 12:36:35 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health:&lt;/strong&gt; आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात तुमच्या हृदयाची काळजी घेणं तर अत्यावश्यक आहे, कारण वाढते प्रदुषण, टेन्शन, मानसिक समस्या, अयोग्य आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे हृदयाचे अनेक आजार झालेले पाहायला मिळत आहेत. उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा हृदयविकारास कारणीभूत असा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेकदा दीर्घकाळ&amp;zwj;साठी रक्तदाब नियंत्रणात नसल्याने हृदयावर परिणाम होऊ लागतो. या स्थितीला हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज असे म्हटले जाते. विशेष म्हणजे, सुरुवातीला याची कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळीच तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; येथील कार्डियाक सर्जन, डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या...&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हृदयातील बदल ओळखण्यासाठी 'ही' तपासणी उपयुक्त...(Heart Hypertensive Heart Disease)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, &amp;nbsp;हृदयातील बदल ओळखण्यासाठी 2 डी इको किंवा इकोकार्डिओग्राफी ही तपासणी उपयुक्त ठरते. या तपासणीत ध्वनीलहरींच्या मदतीने हृदयाची रचना आणि हृदयाचे कार्य तपासले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात काही महत्त्वाचे बदल दिसून येतात, ज्यांना &amp;ldquo;अर्ली इको मार्कर्स&amp;rdquo; म्हटले जाते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल्युअर होण्यापूर्वीच धोका ओळखता येऊ शकतो. यामध्ये सर्वात सामान्य बदल म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी (LVH). यात हृदयाच्या मुख्य पंपिंग चेंबरच्या भिंती जाड होऊ लागतात. सतत वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे हृदयाचे स्नायू मोठा होतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होण्याचा धोका..&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सुरुवातीला हृदय व्यवस्थित काम करत असले तरी उपचार न घेतल्यास पुढे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होण्याचा धोका असतो. तसेच डायस्टोलिक डिसफंक्शन ही समस्या देखील दिसू शकते. ही हृदयाशी संबंधित एक स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाचे स्नायू आकुंचन पावल्यानंतर व्यवस्थित शिथिल (relax) होत नाहीत त्यामुळे हृदयातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया बिघडते. अशा रुग्णांना थकवा, धाप लागणे किंवा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे जाणवू शकतात. याशिवाय लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट म्हणजे हृदयाच्या डाव्या बाजूला असलेल्या कप्प्याचे (डावी कर्णिका/एट्रियम) सामान्य आकारापेक्षा मोठे होते, ही स्थितीही हळूहळू आढळून येऊ शकते. दीर्घकाळ वाढलेल्या दाबामुळे हा बदल होतो. त्यामुळे एट्रियल फायब्रिलेशनसारख्या अनियमित हृदय ठोक्यांचा धोका वाढतो आणि पुढे स्ट्रोकची शक्यता वाढते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सुरूवातीची ही लक्षणं ओळखा...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे, हृदयाच्या झडपांमध्ये बदल होणे तसेच हृदयातील दाब वाढणे असे सुरुवातीचे बदलही इको तपासणीत दिसून येऊ शकतात. छातीत दुखणे, धाप लागणे, पायांना सूज येणे, चक्कर येणे, सतत थकवा जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा चालताना आणि जिने चढताना त्रास होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र अनेक रुग्णांमध्ये वर्षानुवर्षे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हृदय निरोगी कसं ठेवाल?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दीर्घकाळ उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपानाची सवय किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी नियमित हृदय तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे, मीठाचे प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/NtDkNeYd9Pc?si=quZfOaRvpa6Wlg5Y&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085&quot;&gt;&lt;strong&gt;एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;div id=&quot;article-hstick-inner&quot; class=&quot;abp-story-detail &quot;&gt;
&lt;div id=&quot;article-hstick-inner&quot; class=&quot;abp-story-detail &quot;&gt;
&lt;h4 id=&quot;h_73921794916261779155281490&quot; class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/h4&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/22/2c5c36a334dde9266c36cd52a1253e551779433558117381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[नकाराला स्वीकारणं....एक आव्हान]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010</link><comments>https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010#respond</comments><pubDate>Fri, 22 May 2026 07:38:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आयुष्यात सर्वात आव्हानात्मक गोष्टींची यादी आपण केली तर त्यात पहिल्या पाचांमध्ये येणारा घटक म्हणजे नकाराला स्वीकारणं. अर्थात हे माझं मत आहे. नकार... म्हणायला फक्त तीन अक्षरी शब्द आहे....पण, त्या नकार स्वीकारण्याने किंवा न स्वीकारण्याने आयुष्य बदलून गेल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला पाहतो. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सगळीकडेच या नकाराचा रोल फार मह्त्त्वाचा असतो. यामध्ये मला जास्त फोकस सध्या करायचाय तो लहान वयावर. अर्थात संस्कारक्षम वयावर. पाच ते पंधरा या वयोगटातल्या मुलांचं मन हे मातीच्या गोळ्यासारखं असतं. त्याला आकार द्याल तसं ते घडतं. त्याच वयात म्हणजे पाच वर्षांपासून थोडंसं कळू लागल्याने मागण्या खरं तर हट्ट वाढलेले असतात. हेच हवं, असंच हवं, इतकंच हवं. एक ना अनेक. याच वेळी आईवडील मुलाला हवं तेव्हा हवं ते देत गेले तर, त्याचा आनंद तुम्हाला तात्पुरता सुखावेल. पण, दीर्घकालीन विचार केल्यास ही धोक्याची पहिली पायरी आहे. जिथे तुम्ही मुलांच्या मागण्यांना ब्रेक लावायला हवा. अशा डिमांड्सचं रुपांतर पुढे हव्यासात झालं तर नुकसान होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;एखादी महागडी वस्तू, ड्रेस, महागड्या हॉटेलचं जेवण अगदी काहीही या लिस्टमध्ये असू शकतं. केवळ मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदापोटी तो म्हणेल तसं प्रत्येक वेळी आपण करत गेलो तर पुढे थोडं मोठं झाल्यावर हीच महत्त्वाकांक्षा हव्यासामध्ये बदलली जाते आणि वाटचाल खडतर होते. सगळंच बिनसत जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि कॉर्पोरेट कल्चरच्या युगात आईवडील मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. याचंही गिल्ट काही वेळा त्यांच्या मनात असतं. म्हणूनही मुलांचे लाड अनेकदा पुरवले जातात. त्यात सध्या छोट्या कुटुंबात म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकच मूल (हम दो हमारा एक) कुटुंबात असतं. याहीवेळी ही डिमांडिंग सवय वाढत जाते. एकाच मुलावर आईवडिलांचं लक्ष केंद्रित असतं. साहजिकच लाड, प्रेम, कौतुक सर्व काही त्याचंच होत असतं. ही आईवडिलांसाठी फार ट्रिकी सिच्युएशन आहे. 'मागाल ते पुरवू'चा फार चुकीचा संदेश या मुलांमध्ये जातो. पुढे मुलं फार आक्रस्ताळी, मनमानी करणारी होऊ शकतात. जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठीही घातक आहे. म्हणून अगदी याच म्हणजे पाच ते पंधरा वयातच आईवडिलांनी मुलांना ग्रेसफुली नकार द्यायला हवा आणि तो तितक्याच खिलाडूवृत्तीने पचवायलाही शिकवायला हवा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;काळानुरूप खूप गोष्टींची उपलब्धता असणं हाही फॅक्टर यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे आमची पिढी जेव्हा पाच वर्षांची होती म्हणजे ८० च्या दशकात...तो काळ आणि आताची पिढी जेव्हा पाच वर्षाच्या वयोगटात आहे म्हणजे २०२६ चा काळ. आजूबाजूला जग प्रचंड बदललंय. आपला जगण्याचा वेग वाढलाय, आर्थिकदृष्ट्याही परिस्थिती बदलल्याने पर्चेसिंग पॉवर अर्थात वस्तू किंवा सेवा विकत घेण्याची क्षमता वाढलीय. यामुळे मनोरंजनाचे, एन्जॉयमेंटचे पर्याय रुंदावलेत. वाढलेत, त्यात फाईव्ह जीच्या वेगाने सुटणाऱ्या मनाच्या घोड्याला लगाम घालणं कठीण आहे. म्हणूनच आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत असलं तरी त्या गोष्टीची मुलांना त्या वेळी खरंच गरज आहे का हा विचार ठराविक वयानंतर तरी व्हायलाच हवा. नाहीतर आपल्या प्रत्येक मागणीला आईवडील होकारार्थी घेऊन ती मान्य करतायत, हा अत्यंत चुकीचा मेसेज मुलांमध्ये जातो. अमृता सुभाष एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर एका एपिसोडमध्ये फार खोलवर विचार करायला लावणारं वाक्य बोलली होती... ती म्हणाली होती, आपण सकारात्मक होण्यासोबतच स्वीकारात्मक व्हायला हवं. या एका वाक्यातच सारं आलं. या स्वीकारात्मक शब्दात अनेक स्वीकार आहेत तसाच नकाराचाही स्वीकार अपेक्षित आहे. हे लिहिणं म्हणजे कुणाला काही शिकवण्याचा हेतू नाही, किंवा कुणाला टोकण्याचाही हेतू नाही. आयुष्याच्या या बाजूकडेही अतिशय डोळसपणे आणि तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न इतकाच याचा हेतू आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/22/d0234b9a661f1382e9426b5aee1e1f141779415655644987_original.jpg" width="220"/></item></channel></rss>