<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>आपण 'सोडून द्यायला' कधी शिकणार?</title><atom:link href="https://marathi.abplive.com/health/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 5 Jun 2026 09:07:51 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[World No Tobacco Day 2026 : धूम्रपान, तंबाखू वापराचे दुष्परिणाम आणि धूम्रपान तंबाखूचा वापर कसा थांबवाल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/world-no-tobacco-day-2026-the-adverse-effects-of-tobacco-addiction-how-to-stop-tobacco-use-or-smoking-know-expert-advice-health-marathi-news-1426099</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/world-no-tobacco-day-2026-the-adverse-effects-of-tobacco-addiction-how-to-stop-tobacco-use-or-smoking-know-expert-advice-health-marathi-news-1426099#respond</comments><pubDate>Sat, 30 May 2026 16:12:09 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/world-no-tobacco-day-2026-the-adverse-effects-of-tobacco-addiction-how-to-stop-tobacco-use-or-smoking-know-expert-advice-health-marathi-news-1426099</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt; World No Tobacco Day 2026 :&lt;/strong&gt; भारतातील 28.6 % (अंदाजे 26.7 कोटी) प्रौढ व्यक्ती कोणत्याही स्वरूपातील तंबाखू &amp;ndash; धूम्रपान, धूररहित तंबाखू उदा. तंबाखू आणि चूना यांचे मिश्रण चघळणे, तंबाखू असलेले पान, दातांना मिश्री लावणे), सेवन करतात &amp;nbsp;(Global Adult Tobacco Survey GATS2, India 2016-17).&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;धूम्रपानाच्या दुष्परिणामांबद्दल काही दुर्लक्षित बाबींचा विचार आवश्यक आहे. यापैकी एक आहे Passive Smoking/Second Hand Smoke Exposure. धुम्रपानामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तिच्या आरोग्याची हानी होतेच पण त्याच्या अवतीभवतीच्या लोकांनाही आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. ह्याला Passive Smoking/Second Hand Smoke Exposure म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात जगभरात अंदाजे 70 लाखांहून अधिक मृत्यु तंबाखू सेवनामुळे होतात असे नमूद केले आहे. ह्यातील अंदाजे सोळा लाख मृत्यु हे Second Hand Smoke Exposure मुळे होणारे आजार मुळे होतात. म्हणजे तुम्हाला ह्या दुर्लक्षित प्रश्नIचा अंदाज येईल. ह्याचा सर्वात जास्त त्रास लहान मुले, गर्भवती महिला व वृद्ध व्यक्तिंना होतो. अंदाजे 40% स्त्रियांना घरात second hand smoke exposure होते, अस अहवालात नमूद केले आहे. धूम्रपाना बद्दलचे काही गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. खिड&amp;zwnj;की जवळ धूम्रपान केल्यास चालेल-हे अतिशय चुकीचे आहे, असे केल्यास धूर तुमच्या घरात आणि शेजाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांना ही त्रास होऊ शकतो. &amp;nbsp;गच्चीवर धूम्रपान करणे - हे देखील अतिशय चुकीचे आहे, असे केल्यास परत दरवाजा उघडला की धूर घरात येणार. आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तसेच घरातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, घरात सुद्धा धूम्रपान टाळले पाहिजे, ज्याप्रमाणे सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचा वापर हा शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवास हानिकारकच आहे. बदलत्या जिवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा एक मुख्य गट म्हणजे असंसर्गजन्य आजार (NON-COMMUNICABLE DISEASES - NCDs). हयामध्ये श्वसन मार्गाचे आजार हृदयरोग व रक्त वाहिन्यांचे आजार, डायबिटीस आणि कर्करोग हे प्रमुख गट आहेत. आपल्या देशात अंदाजे 34% कर्करोग हे कोणत्या न कोणत्या स्वरूपातील तंबाखू सेवनामु&amp;zwnj;ळे होतात.गेल्या काही वर्षात हे आजार कमी वयात सुरु होताना आढळत आहेत. ह्या आजारांसाठी धूम्रपान, तंबाखू, टाळता येणारे RISK FACTORS आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तंबाखू सेवन थांबवण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू विरोधी कार्यक्रम NATIONAL TOBACCO CONTROL PROGRAM (ntcp.mohfw.gov.in) अंतर्गत सरकारी जिल्हा रुग्णालयात, वैद्यकीय, दंत वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयामध्ये Free Tobacco Cessation Clinics ची सुविधा आहे याशिवाय TOLL FREE NATIONAL TOBACCO QUITLINE NUMBER 1800112356 वर फोन केल्यास &amp;nbsp;समुपदेशन (counselling) केले जाते. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांसह भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोणत्याही स्वरूपातील तंबाखू सेवन थांबवण्याचे फायदे लगेच लक्षात यायला लागतात. उदा. 2 ते 12 आठवड्यात रक्तभिसरण म्हणजे Circulation व फुफ्फुसांची क्षमता Lung Function सुधारते. साधारण 1 ते 9 महिन्यात खोकला आणि धाप लागणे कमी होते. ह्याबरोबरच आर्यूमर्यादा सुधारते. कोणत्याही वयात तंबाखू सेवन थांबवणे हे आरोग्यासाठी, खूप महत्वाचे आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सुरुवातीला थोडा त्रास जरी जाणवला तरी फायदे खूप जास्त आहेत हे कायम लक्षात ठेवायला हवे. स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी &amp;nbsp;निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कधी कधी एखादी व्यक्ति उपाय योजने नंतर ही परत धूम्रपान &amp;nbsp;अथवा तंबाखू&amp;zwnj;चा वापर करायला लागते. पण निराश न होता, पुन्हा हे व्यसन सुटण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्राणायाम, योगासन उपयुक्त ठरू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तणाव कमी करण्यासाठी तंबाखू किंवा धूम्रपानाचा वापर करू नये&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तंबाखूचे व्यसनच किशोरवयीन मुला मुलींना लागूच नये म्हणून व्यसन विरोधी उपक्रम शाळांमधून अभ्यासक्रमाचा भाग बनला पाहिजे. 2014 पासून डॉ शिल्पा देशपांडे यांच्या सहकार्याने, आम्ही &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील विविध भागांतील शाळांमधील इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा कार्यक्रम करत आहोत. आतापर्यंत 40,000 विद्यार्थ्यांसाठी केला गेला आहे व तो मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांकडून उपयुक्त आणि फायदेशीर असल्याचा अभिप्राय मिळतो आहे. हा कार्यक्रम आपल्या देशातील धूम्रपानाबरोबरच धूररहित तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागृकता निर्माण करत आहे. असे उपक्रम आपल्या देशातील सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी विचार होणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोणत्याही स्वरूपातील तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन आयुष्यभर टाळलेच पाहिजे आणि रोजचाच दिवस असू दे तंबाखू विरोधी दिवस!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;डॉ. निता घाटे, M.S DNB, कान, नाक, घसा तज्ञ,&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;अध्यक्ष, Association for Tobacco Use Hazards Awareness &amp;amp; Preventive Measures (ATHAPM)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=okXy-3-vpZ2ktuPZ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;हे ही वाचा :&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654&quot;&gt;Health Tips : सुट्ट्यांमधील वाढलेला स्क्रीन टाईम आणि वाढतं तापमान मुलांच्या डोळ्यांसाठी कसं घातक? वाचा तज्ज्ञांचा सल्ला&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/30/b9da0e279a3f0394a8a70edc45a807d61780136985699358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[BLOG : आरोग्य, काम आणि कुटुंब... प्राधान्यक्रम काय असावा? ]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856</link><comments>https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856#respond</comments><pubDate>Thu, 28 May 2026 21:54:24 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/ashwin-bapat-blog-on-health-work-life-balance-family-priority-marathi-1425856</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Health is Wealth&lt;br /&gt;Work is Worship&lt;br /&gt;Family is not important thing, it is everything...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपल्या आयुष्यातील तीन अतिशय महत्त्वाच्या घटकांबद्दल अलिकडेच ही तीन इंग्रजी वाक्यं वाचनात आली. आरोग्य, आपलं काम किंवा कुटुंब. या तीन स्तंभांवर आपलं आयुष्य स्थिरावत असतं. साहजिकच या तिघांचीही भूमिका आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. आता प्रश्न हा उरतो की, या तिन्ही विषयांमध्ये प्राधान्य क्रम काय असावा? किंवा तो काळानुरुप, वयानुरुप बदलावा का? तर या प्रश्नावर &amp;nbsp;खरंच सखोल मंथन होण्याची गरज आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आपण नोकरी करण्यायोग्य वयात येईपर्यंत म्हणजे विशीपार होईपर्यंत आईवडिलांचं डोळ्यात तेल घालून आपल्याकडे लक्ष असतं. पुढे वयाची विशी पार केल्यावर काही मंडळी प्रगत शिक्षण घेतात, तर काही थेट घरच्या परिस्थितीनुसार नोकरी-व्यवसायाची कास धरतात. प्रगत शिक्षण घेतल्यानंतरही दोन-तीन वर्षांतच नोकरी-व्यवसायाची वाट त्याही ऑप्शनमध्ये निवडावीच लागते.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पंचविसाव्या वर्षी तुमचं प्रोफेशनल लाईफ किंवा व्यावसायिक जीवन सुरु झालं असं मान्य केलं तर वयाच्या 58 ते 60 वर्षांपर्यंत म्हणजे &amp;nbsp;सुमारे 35 वर्षे तुम्हाला ही तारेवरची कसरत करायची असते. त्यात आताच्या कॉर्पोरेट कल्चरच्या जगात, वाढती स्पर्धा साहजिकच त्यामुळे येणारं परफॉर्मन्स प्रेशर... कामाचे वाढते तास, शिफ्ट ड्युटीज, काही वेळा नाईट शिफ्टमध्येही काम करावं लागतं. कॉर्पोरेटमध्ये काही वेळा पगाराचे आकडे गलेलठ्ठ असतात. त्याच वेळी तुम्हाला कधी कधी 12-12 तासही काम करावं लागतं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तुमच्या फिटनेसच्या सर्वोच्च पातळीवर तुम्ही असताना म्हणजे वयाच्या पंचविशीत तुमचा जॉब सुरु होतो. साहजिकच इथे हा क्रम &amp;nbsp;काम, आरोग्य आणि कुटुंब असा असतो. मग तुम्ही जेव्हा उद्योग-व्यवसायात स्थिरावता तेव्हा काळानुरुप प्रापंचिक जबाबदाऱ्याही आपल्यावर येतात. इथे काम-कुटुंब यात तुम्हाला बॅलन्स करायचा असतो. अर्थात आरोग्य सांभाळून. हा टप्पा 30 ते 45 वयोगटातला धरता येईल. तर 45 पासून पुढे तुमचा प्रवास मध्यम वयातून वार्धक्याकडे सुरु होतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शरीर हळूहळू तुम्ही केलेल्या मेहनतीच्या किंवा काही वेळा दुर्लक्ष केल्याच्या खुणा दाखवू लागतं. यात परत स्त्री-पुरुष असं वर्गीकरण वेगळं करावं लागेल. कारण, स्त्री आणि पुरुषाचीही मानसिक, शारीरिक स्थिती ही वेगळी विचारात घ्यावी लागेल. इथपासून म्हणजे करिअरच्या 15 वर्षांच्या निर्णायक टप्प्यात (45 ते 60 या वयात) तुमचा प्राधान्य क्रम काय असावा....तर, तो आरोग्य, कुटुंब आणि काम असा असावा. म्हणजे कामाला कमी महत्त्व नव्हे तर, आरोग्य-कुटुंब याकडे आता जास्त लक्ष द्यायला हवं.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अर्थात या टप्प्यावर आपला आर्थिक आढावा घेऊनच आपण पावलं टाकत असतो. साहजिकच पुढच्या 15 वर्षांमध्ये आपल्याला किती पैसा कमवायचा आहे, त्यानुसार, याचं नियोजन करावं लागतं. अर्थात पैसा, मिळणाऱ्या सोयीसुविधा आपल्याला कितीही मिळाल्या तरी कमीच वाटतात. तेव्हा आपल्याकडच्या मिळकतीची ब्रेक इव्हन रक्कम किती असावी, हा विचारही ज्याचा त्याचा असतो. इथून पुढे आरोग्य आणि कुटुंब दोन्ही प्राधान्य क्रमात पहिल्या नंबरवर आल्यास आपलं जीवन सुखकर होतं. नाहीतर, आणखी पैसा, आणखी आलिशान जीवनशैलीच्या नादात आपण कुटुंबासोबतचा क्वालिटी टाईम गमावतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वयाच्या या पंचेचाळीस प्लसच्या टप्प्यावरही जर आपण पैसे कमवणं हेच ध्येय ठेवलं तर, आपली जीवनशैली आणखी दिमाखदार होईलही. पण, त्या बदल्यात आपण जे मोल देतोय, ते किती आणि कशाचं आहे... याचाही खोलवर विचार करायला हवा. आपण जे पैसे कमावतोय, त्याचा उपभोग घेण्यासाठी प्रकृती किमान पातळीवर चांगली असायला हवी आणि आयुष्यातल्या वार्धक्याकडे कूच करण्याच्या त्या टप्प्यात आपली माणसंही आपल्या सोबत असायला हवीत. किंबहुना त्यांच्यासोबत आपल्याला वेळ घालवता यायला पाहिजे. सो, त्या टप्प्यात प्राधान्य हे आरोग्य आणि कुटुंबालाच असावं हे माझं वैयक्तिक मत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या विषयावर ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ (Mindfullness Teacher) डॉ. राजेंद्र बर्वे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, या विषयाशी डील करताना सगळ्यात पहिल्यांदा आपला वर्क लाईफ बॅलन्स बिघडलाय हे आपण स्वीकारायला हवं. मग तुम्ही यातून मार्ग काढू शकता. टाईम मॅनेजमेंट, ध्येय निश्चित करणं यासारख्या मुद्यांमध्ये तुमची गल्लत होतेय, हे स्वीकारून तुम्ही पुढे गेलात की त्यावर उपाय शोधणं, पावलं टाकणं सोपं जातं.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉ. राजेंद्र बर्वे पुढे सांगतात की, एखाद्या तज्ज्ञाची यासंदर्भात मदत घेण्याआधी दैनंदिनी लिहावी. तुम्ही ठरवलेली ध्येयं आणि तुम्ही पूर्णत्वास नेलेले मुद्दे याबद्दल अत्यंत डोळसपणे तुम्ही मांडणी केलीत की गोष्टी सोप्या होतात. फोकस्ड राहणं, कामाप्रती निष्ठा राखणं गरजेचं असतं. डेलिगेटिंग वर्क अर्थात कामाबद्दलचा नेमकेपणाही तितकाच महत्त्वाचा असतो. आपण नोकरी-व्यवसायामध्ये आपल्यावर असलेल्या जबाबदारी व्यतिरिक्त इतरांची कामं ओढवून तर घेत नाहीये ना, हेही चाचपून पाहण्याची गरज असते. तिथे आपला वेळ काही वेळा अनाठायी जात असतो. जो आपण आपल्या कुटुंबाला देऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता कुटुंबाविषयी बोलायचं झाल्यास कुटुंबासोबत टीव्ही पाहिला, सिनेमा पाहिला म्हणजे क्वालिटी टाईम स्पेंड केला असं नव्हे तर, त्यांच्याशी खास करून मुलांशी संवाद ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. अर्थात या संवादात डबा खाल्ला का, होमवर्क झाला का, अभ्यास झाला का, परीक्षा कधी आहे असे स्टीरिओ टाईप प्रश्न विचारणं म्हणजे हा संवाद पुरेसा ठरत नाही तर, त्याखेरीज तुम्ही जर मुलांना त्यांच्या मित्रपरिवाराबद्दल बोलतं केलंत किंवा दिवसभरातला एखादा गंमतशीर अनुभव त्यांना विचारलात तर मुलं आणखी खुलतात. असाच अनुभव तुम्ही बायकोशी संवाद ठेवताना तिलाही दिवसभरातील अनुभवाविषयी विचारलंत तर नवरा-बायकोमध्ये अधिक सकारात्मक संवाद होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आता आरोग्याबद्दल सांगतो. खरं तर या विषयावर आपण बोलू तितकं कमी आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनातही तुम्ही दिवसभरातला किमान एक तास तुमच्यासाठी द्यायलाच हवा, त्या एक तासात योगासनं करा, मेडिटेशन करा, हलका व्यायाम करा. तो एक तास तुमचा स्वत:चा असावा. हा तुम्ही स्वत:शी करत असलेला संवादच असतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हलक्याफुलक्या शब्दात सांगायचं तर, आपला वर्क लाईफ बॅलन्स अर्थात WLB नीट राहिला नाही तर आपण क्रिकेटच्या भाषेतील LBW होण्याची शक्यता असते, असं सांगत डॉ. बर्वेंनी या विषयाची आपल्या आयुष्यातलं मर्म आणि महत्त्व अधोरेखित केलं.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/28/7f2f645938eb486c7ee59c77ea630e45177998541910193_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : सुट्ट्यांमधील वाढलेला स्क्रीन टाईम आणि वाढतं तापमान मुलांच्या डोळ्यांसाठी कसं घातक? वाचा तज्ज्ञांचा सल्ला]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654#respond</comments><pubDate>Wed, 27 May 2026 13:40:44 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-how-are-increased-screen-time-during-holidays-and-rising-temperatures-harmful-to-childrens-eyes-read-expert-advice-1425654</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; उन्हाळा आला की सुट्ट्या, मैदानी खेळ, कुटुंबासोबतच्या सहली आणि भरपूर मजा यांची चाहूल लागते. मात्र, उन्हाळ्यासोबत अनेक आरोग्य समस्या देखील वाढतात. त्यामध्ये डोळ्यांच्या समस्या विशेष लक्ष वेधून घेतात, कारण त्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. कल्पना करा, आपण कुटुंबासोबत सहलीवर गेला आहात आणि डोळे लाल झाल्यामुळे फोटोसुद्धा काढू शकत नाही!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण लक्षणीय वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे आजची मुले आणि अगदी प्रौढ देखील सुट्ट्यांमध्ये मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि गेमिंग डिव्हाइसवर खूप वेळ घालवत आहेत. याशिवाय वाढते तापमान आणि उष्ण हवामान देखील डोळ्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सोनल देसाई, डॉ अगरवाल्स आय हॉस्पिटल, कल्याण येथील कॉर्निया आणि ऑक्युलर सरफेस रोग तज्ज्ञ सांगतात की, दरवर्षी उन्हाळ्यात ड्राय आय (डोळे कोरडे पडणे) असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामागील प्रमुख कारणांमध्ये वाढलेला स्क्रीन टाइम, धूळ, एसीचा जास्त वापर आणि उष्णता व शरीरातील पाण्याची कमतरता यांचा समावेश होतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;स्क्रीन टाईममुळे होणारे डोळ्यांचे त्रास&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांचा स्क्रीन वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे पुढील समस्या निर्माण होऊ शकतात:&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;डिजिटल आय स्ट्रेन&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. स्क्रीन वापरताना मुले कमी वेळा पापण्या लवतात. त्यामुळे:&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळ्यांत जळजळ&lt;br /&gt;पाणी येणे किंवा कोरडेपणा&lt;br /&gt;डोकेदुखी&lt;br /&gt;धूसर दिसणे&lt;br /&gt;अशा तक्रारी निर्माण होतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ड्राय आय (डोळे कोरडे पडणे)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सतत स्क्रीन वापरणे आणि एसीमध्ये राहणे यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर आटतात. बाहेरील उष्ण हवामानामुळे ही समस्या आणखी वाढते. त्यामुळे:&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळे लाल होणे&lt;br /&gt;जळजळ&lt;br /&gt;कोरडेपणा किंवा पाणी येणे&lt;br /&gt;यांसारखी लक्षणे दिसू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मायोपिया (दूरचे कमी दिसणे) वाढणे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मैदानी खेळ कमी होणे आणि स्क्रीनवरील जवळच्या वस्तूंवर जास्त लक्ष केंद्रित करणे यामुळे मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण वाढत आहे. जर मूल टीव्हीजवळ बसत असेल, दूरचे पाहताना डोळे बारीक करत असेल किंवा शाळेतील फळा स्पष्ट दिसत नसेल, तर नेत्रतपासणी करणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;झोपेच्या समस्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मोबाईल आणि टॅबलेटमधून निघणारा निळा प्रकाश (Blue Light), विशेषतः रात्रीच्या वेळी, झोपेच्या नैसर्गिक चक्रावर परिणाम करतो. त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही आणि दुसऱ्या दिवशी डोळे थकलेले वाटतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;उन्हाळ्यात वाढणाऱ्या इतर डोळ्यांच्या समस्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यामुळे डोळे कोरडे पडतात. धूळ आणि प्रदूषणामुळे डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमाण वाढते. तसेच अस्वच्छ स्विमिंग पूलमध्ये पोहल्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. गरम वारे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळेही डोळ्यांत त्रास होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;उन्हाळ्यात मुलांच्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;1. मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दररोज किमान 1&amp;ndash;2 तास बाहेर खेळल्याने मायोपियाचा धोका कमी होतो आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;2. 20-20-20 नियम पाळा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रत्येक 20 मिनिटांच्या स्क्रीन वापरानंतर 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहावे. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;3. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मोबाईल गेम्स आणि सतत टीव्ही पाहणे टाळावे. मध्ये-मध्ये ब्रेक घेणे आवश्यक आहे. पालकांनी पॅरेंटल कंट्रोल सेटिंग्सचा वापर करावा.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;4. पुरेसे पाणी प्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी मुलांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;5. सनग्लासेस आणि कॅप वापरा&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बाहेर जाताना UV संरक्षण असलेले सनग्लासेस आणि कॅप वापरल्यास सूर्यप्रकाश, धूळ आणि UV किरणांपासून संरक्षण मिळते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;6. डोळ्यांची स्वच्छता राखा&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;घाणेरड्या हातांनी डोळे चोळू नयेत. बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत आणि स्वच्छ स्विमिंग पूलच वापरावेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;निष्कर्ष&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तंत्रज्ञान हे आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले असले तरी, वाढता स्क्रीन टाईम आणि उन्हाळ्यातील वाढते तापमान मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे, मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे, पुरेसे पाणी पिणे आणि नियमित विश्रांती घेणे या साध्या सवयी मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. लहानपणी अंगीकारलेल्या चांगल्या सवयी भविष्यात चांगली दृष्टी टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरतात. तसेच, मुलांना डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या जाणवत असल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;डॉ. सोनल देसाई&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;कॉर्निया आणि ऑक्युलर सरफेस रोग तज्ज्ञ&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;डॉ अगरवाल्स आय हॉस्पिटल, कल्याण&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/27/dcccb010ea40a6b8c8db2f25cc1fd1e01779869374036358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Health: मंडळींनो..खांद्याच्या दुखापतीची 5 सुरुवातीची लक्षणं, दुर्लक्ष करणं महागात पडेल, कमी लोकांना माहित, तज्ज्ञ सांगतात...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-do-not-ignore-5-symptoms-of-a-shoulder-injury-experts-have-provided-important-information-regarding-thing-1425522</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-do-not-ignore-5-symptoms-of-a-shoulder-injury-experts-have-provided-important-information-regarding-thing-1425522#respond</comments><pubDate>Tue, 26 May 2026 12:08:34 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-do-not-ignore-5-symptoms-of-a-shoulder-injury-experts-have-provided-important-information-regarding-thing-1425522</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health:&lt;/strong&gt; आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यापैकी खांद्यातील वेदना अनेकदा साधा स्नायूंमधील ताण समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेवर उपचार न घेतल्यास या समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात आणि त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो. याबाबत डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई येथील वरिष्ठ सल्लागार ऑर्थोपेडिक्स, शोल्डर सर्जरी, आर्थ्रोस्कोपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन डॉ. आदित्य साई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'या' कारणांमुळे होते खांद्याची दुखापत...(Do not ignore 5 symptoms of a shoulder injury)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, जड वजन चुकीच्या पध्दतीने उचलणे, चुकीच्या पद्धतीने बॅग पाठीवर घालणे , अचानक झटका बसेल अशी कृती करणे, खेळातील दुखापती, सतत मोबाईल व संगणकाचा वापर, बसण्याची चुकीची पद्धत, जिममधील ताण किंवा प्रवासामुळे खांद्यावर ताण येऊ शकतो. यामुळे रोटेटर कफ टिअर, टेंडोनायटिस, फ्रोजन शोल्डर, लिगामेंट दुखापत, डिसलोकेशन आणि स्नायू ताण यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका (Health News)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सतत खांदा दुखणे&lt;/strong&gt; : काही दिवस सतत वेदना होणे हे काही सामान्य नाही. सततची वेदना ही टेंडनला सूज, स्नायू किंवा लिगामेंट दुखापतीचे लक्षण असू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हात वर उचलताना त्रास होणे&lt;/strong&gt; : डोक्याच्या वर हात उचलताना वेदना होणे किंवा अडचण येणे ही रोटेटर कफ दुखापत किंवा शोल्डर इम्पिंजमेंटचा संकेत असू शकतो. अशावेळी केस विंचरणे, कपडे घालणे किंवा वस्तू उचलणे देखील कठीण होऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;खांद्यामध्ये कमजोरी जाणवणे&lt;/strong&gt; : जड वस्तू उचलताना किंवा खांद्यावरील जड बॅगमुळे खांद्यमध्ये कमजोरी जाणवत असल्यास स्नायू किंवा स्नायुबंधाचे नुकसान झालेले असू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सूज किंवा क्लिकिंग आवाज येणे&lt;/strong&gt; : खांद्याभोवती सूज येणे तसेच हालचालीदरम्यान खटखट किंवा क्लिकिंग आवाज येणे हे सांधा अस्थिर होणे, लिगामेंट दुखापत किंवा कार्टिलेजच्या नुकसानाचे लक्षण असू शकते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;झोपताना वेदना वाढणे रात्री झोपताना किंवा एका बाजूला झोपल्यावर वेदना वाढत असल्यास ते खांद्यातील सूज किंवा रोटेटर कफ सारख्या समस्येचे संकेत असू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;वेळीच उपचार गरजेचे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, उपचार न घेतल्यास खांद्याची हालचाल मंदावणे, फ्रोजन शोल्डर, स्नायुंमध्ये तीव्र वेदना तसेच दीर्घकाळ पुनर्वसनाची गरज भासू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती, बर्फाने शेकणे, वेदनाशामक औषधे, फिजिओथेरपी आणि योग्य शारीरीक स्थिती यांचा फायदा होतो. मात्र, गंभीर स्नायू किंवा लिगामेंट दुखापतींमध्ये आर्थ्रोस्कोपिक रोटेटर कफ रिपेअर किंवा शोल्डर स्टॅबिलायझेशन शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते.तज्ज्ञांच्या मते, खांद्यातील वेदना दीर्घकाळ टिकत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/saLdO23XWWw?si=IEWsd_6L1JCHaLXZ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हेही वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085&quot;&gt;&lt;strong&gt;एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 id=&quot;h_73921794916261779155281490&quot; class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/h4&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/26/c9d0031e1c6987c722ddddc06f92ce7b1779777482890381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ebola Virus: जगावर नवे संकट, इबोला व्हायरसची दहशत; WHOच्या आरोग्य आणीबाणीनंतर देशात अलर्ट, जे .पी. नड्डा यांच्या सर्व राज्यांना महत्वाच्या सूचना]]></title><link>https://marathi.abplive.com/news/india/ebola-virus-in-india-alert-in-the-country-after-whos-health-emergency-minister-of-health-india-j-p-nadda-s-important-instructions-to-all-states-marathi-news-1425481</link><comments>https://marathi.abplive.com/news/india/ebola-virus-in-india-alert-in-the-country-after-whos-health-emergency-minister-of-health-india-j-p-nadda-s-important-instructions-to-all-states-marathi-news-1425481#respond</comments><pubDate>Tue, 26 May 2026 08:18:38 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सोमेश कोलगे ]]></dc:creator><category><![CDATA[ भारत ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/india/ebola-virus-in-india-alert-in-the-country-after-whos-health-emergency-minister-of-health-india-j-p-nadda-s-important-instructions-to-all-states-marathi-news-1425481</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ebola Virus In India :&lt;/strong&gt; केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये वाढत्या इबोला (Ebola Virus)रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगावरील तयारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;माहिती&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यावेळी&lt;/span&gt; जे. पी. नड्डा यांनी &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिली&lt;/span&gt;. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. आफ्रिका CDC ने खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;परिणामी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केंद्रीय&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आरोग्य&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;पथक&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;त्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दृष्टीने&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सतर्क&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झाले&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असून&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;विशेष&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;खबरदारी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;घेताना&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दिसत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &amp;nbsp;(Ebola Virus In India)&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;संसर्ग प्रतिबंध पद्धतींसंदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि SOP (Ebola Virus In India)&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाचे सचिव, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांना रुग्णांचा मागोवा, तपासणी आणि देखरेख यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सतत सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि इतर प्रवेशबिंदूंवर वाढीव तपासणी आणि देखरेख उपाय सुरू करण्यात आले असून, तपासणी, क्वारंटाईन, वैद्यकीय व्यवस्थापन, प्रयोगशाळा चाचण्या आणि संसर्ग प्रतिबंध पद्धतींसंदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि SOP राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार इबोलाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आंतरराष्ट्रीय संस्थांशी सातत्याने समन्वय साधत आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;J. P. Nadda : आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये नुकत्याच झालेल्या इबोला उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगासंदर्भातील तयारी आणि देखरेख उपाययोजनांचा आज आढावा घेतला. सुरुवातीला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, &amp;ldquo;आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.&amp;rdquo; मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोलाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHEIC) आणि आफ्रिका CDC ने खंडीय सुरक्षेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (PHECS) घोषित केल्यानंतर, भारत सरकार आफ्रिकेतील इबोलाच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात देखरेख आणि तयारीच्या उपाययोजना सक्रियपणे अधिक कडक केल्या आहेत.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, 24 मे 2026 रोजी भारताने नागरिकांना काँगो लोकशाही प्रजासत्ताक, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळण्याचा प्रवास सल्ला जारी केला होता. त्यापूर्वी, 21 मे 2026 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इबोला रोगासंदर्भातील सार्वजनिक आरोग्य तयारी आणि प्रतिसादासाठी SOP जारी केली होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी पाळावयाच्या नियमांचा समावेश होता. तसेच 22 मे 2026 रोजी रुग्णालयांतील संसर्ग नियंत्रण, विलगीकरण सुविधा तयारी आणि इबोला रुग्णांच्या मृतदेहांचे सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवस्थापन यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ebola Virus In India : इबोला उच्च मृत्यूदर असलेला गंभीर विषाणूजन्य रक्तस्रावी ताप&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) विभाग आणि विमानतळ आरोग्य संस्थांना आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये अस्पष्ट तापजन्य आजारांबाबत अधिक सतर्कता ठेवण्याचे तसेच संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ अहवाल देऊन व्यवस्थापन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इबोला हा उच्च मृत्यूदर असलेला गंभीर विषाणूजन्य रक्तस्रावी ताप आहे. सध्या बुंडीबुग्यो विषाणू प्रकारामुळे होणाऱ्या इबोला रोगासाठी कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.&lt;/p&gt;
&lt;div id=&quot;article-hstick-inner&quot; class=&quot;abp-story-detail &quot;&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या &amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;/div&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/_05bk29S_E0?si=_vlDHDNLPQ75cUQ9&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/26/379330cc509af962a558c235971bee9b1779763632985892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sheep Wool Bone Healing Material: तुटलेली हाडं जोडण्याचा नवा मार्ग सापडला, लंडनमधील शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून बनवला 'खास' पडदा; वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/sheep-wool-bone-healing-material-kings-college-london-scientists-turn-sheep-wool-into-bone-healing-material-marathi-news-1425145</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/sheep-wool-bone-healing-material-kings-college-london-scientists-turn-sheep-wool-into-bone-healing-material-marathi-news-1425145#respond</comments><pubDate>Sat, 23 May 2026 10:30:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ जयदीप मेढे ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/sheep-wool-bone-healing-material-kings-college-london-scientists-turn-sheep-wool-into-bone-healing-material-marathi-news-1425145</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool Bone Healing Material:&lt;/strong&gt; वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी ठरू शकणारे एक संशोधन लंडनमध्ये (London) समोर आले आहे. लंडन येथील नामांकित 'किंग्ज कॉलेज ऑफ लंडन'च्या शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीपासून (Sheep Wool) असा एक विशेष पदार्थ तयार केला आहे, जो माणसाची तुटलेली आणि खराब झालेली हाडे (Bone Healing) पूर्ववत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. विशेष म्हणजे, लोकरीपासून बनवलेल्या पदार्थाने एखाद्या जिवंत प्राण्याच्या हाडांची यशस्वी जुळणी करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool: लोकरीतील 'केराटिन' प्रोटीनची कमाल&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शास्त्रज्ञांनी मेंढीच्या लोकरीमध्ये आढळणाऱ्या 'केराटिन' (Keratin) नावाच्या प्रोटीनचा वापर करून एक अत्यंत पातळ पडदा (Membrane) तयार केला आहे. हे केराटिन प्रोटीन मानवी केस आणि नखांमध्येही नैसर्गिकरित्या आढळते. शास्त्रज्ञांनी या प्रोटीनवर प्रक्रिया करून हा पडदा विकसित केला असून, हाडांच्या उपचारात याचा मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत जगभरात मेंढीची अतिरिक्त लोकर ही मोठ्या प्रमाणावर शेतीतील निरुपयोगी कचरा म्हणून फेकून दिली जात असे किंवा नष्ट केली जात असे. मात्र, या नवीन संशोधनामुळे आता या टाकाऊ लोकरीचा वापर थेट वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत उपचारांसाठी केला जाणार आहे. त्यामुळे निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या लोकरीला आता सोन्याचे मोल येणार आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool: उंदरांच्या कवटीवर यशस्वी प्रयोग&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शास्त्रज्ञांनी सर्वात आधी प्रयोगशाळेत (लॅब) मानवी हाडांच्या पेशींवर याचे परीक्षण केले. त्यावेळी या पेशी केराटिनच्या पडद्याशी चांगल्या प्रकारे जोडल्या गेल्याचे आणि त्यांची वाढ अपेक्षेपेक्षा वेगाने होत असल्याचे दिसून आले. यानंतर शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जिवंत उंदरांवर याची चाचणी घेतली. उंदरांच्या कवटीला पडलेली जी छिद्रे नैसर्गिकरित्या कधीही भरून येऊ शकत नव्हती, तिथे हा केराटिनचा पडदा लावण्यात आला. काही आठवड्यांच्या अत्यंत सूक्ष्म निरीक्षणानंतर, त्या छिद्रांच्या जागी नैसर्गिकरित्या नवीन हाड तयार झाल्याचे सकारात्मक चित्र शास्त्रज्ञांना पाहायला मिळाले.&lt;/p&gt;
&lt;h3 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sheep Wool: सध्याच्या 'कोलाजेशन' उपचारांपेक्षा अधिक मजबूत आणि स्वस्त&lt;/strong&gt;&lt;/h3&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सध्या वैद्यकीय क्षेत्रात हाडांची दुरुस्ती आणि दातांच्या शस्त्रक्रियेमध्ये (Dental Surgery) 'कोलाजेशन' (Collagen) चा सर्वाधिक वापर केला जातो, जे हाडे जोडण्यासाठी डिंकासारखे काम करते. मात्र, कोलाजेशन हे लवकर तुटू शकते आणि ते तयार करण्याचा खर्चही खूप जास्त असतो. मात्र, या नवीन संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कोलाजेशनच्या तुलनेत केराटिनच्या पडद्यामुळे तयार झालेले नवीन हाड हे अधिक सुव्यवस्थित, मजबूत आणि अगदी हुबेहूब नैसर्गिक हाडासारखे होते. यातील फायबर्स एकमेकांशी अधिक घट्ट आणि चांगल्या प्रकारे जोडलेले आढळले. या संशोधनाचे सध्या जागतिक वैद्यकीय स्तरावर कौतुक होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आणखी वाचा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046&quot;&gt;Heart Health: उच्च रक्तदाबामुळे हृदयाला धोका; 'हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज, सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/23/12bfd50674eb9de1c193a2e12e7de1581779512398405923_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Heart Health: उच्च रक्तदाबामुळे हृदयाला धोका; 'हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज, सुरुवातीच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046#respond</comments><pubDate>Fri, 22 May 2026 12:36:35 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/heart-health-lifestyle-marathi-news-high-blood-pressure-poses-a-risk-to-the-heart-hypertensive-heart-disease-do-not-ignore-these-early-symptoms-experts-warn-1425046</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health:&lt;/strong&gt; आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात तुमच्या हृदयाची काळजी घेणं तर अत्यावश्यक आहे, कारण वाढते प्रदुषण, टेन्शन, मानसिक समस्या, अयोग्य आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे हृदयाचे अनेक आजार झालेले पाहायला मिळत आहेत. उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) हा हृदयविकारास कारणीभूत असा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेकदा दीर्घकाळ&amp;zwj;साठी रक्तदाब नियंत्रणात नसल्याने हृदयावर परिणाम होऊ लागतो. या स्थितीला हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज असे म्हटले जाते. विशेष म्हणजे, सुरुवातीला याची कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे वेळीच तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; येथील कार्डियाक सर्जन, डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. जाणून घ्या...&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हृदयातील बदल ओळखण्यासाठी 'ही' तपासणी उपयुक्त...(Heart Hypertensive Heart Disease)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, &amp;nbsp;हृदयातील बदल ओळखण्यासाठी 2 डी इको किंवा इकोकार्डिओग्राफी ही तपासणी उपयुक्त ठरते. या तपासणीत ध्वनीलहरींच्या मदतीने हृदयाची रचना आणि हृदयाचे कार्य तपासले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात काही महत्त्वाचे बदल दिसून येतात, ज्यांना &amp;ldquo;अर्ली इको मार्कर्स&amp;rdquo; म्हटले जाते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल्युअर होण्यापूर्वीच धोका ओळखता येऊ शकतो. यामध्ये सर्वात सामान्य बदल म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी (LVH). यात हृदयाच्या मुख्य पंपिंग चेंबरच्या भिंती जाड होऊ लागतात. सतत वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्यामुळे हृदयाचे स्नायू मोठा होतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होण्याचा धोका..&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सुरुवातीला हृदय व्यवस्थित काम करत असले तरी उपचार न घेतल्यास पुढे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण होण्याचा धोका असतो. तसेच डायस्टोलिक डिसफंक्शन ही समस्या देखील दिसू शकते. ही हृदयाशी संबंधित एक स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाचे स्नायू आकुंचन पावल्यानंतर व्यवस्थित शिथिल (relax) होत नाहीत त्यामुळे हृदयातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया बिघडते. अशा रुग्णांना थकवा, धाप लागणे किंवा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे जाणवू शकतात. याशिवाय लेफ्ट एट्रियल एनलार्जमेंट म्हणजे हृदयाच्या डाव्या बाजूला असलेल्या कप्प्याचे (डावी कर्णिका/एट्रियम) सामान्य आकारापेक्षा मोठे होते, ही स्थितीही हळूहळू आढळून येऊ शकते. दीर्घकाळ वाढलेल्या दाबामुळे हा बदल होतो. त्यामुळे एट्रियल फायब्रिलेशनसारख्या अनियमित हृदय ठोक्यांचा धोका वाढतो आणि पुढे स्ट्रोकची शक्यता वाढते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सुरूवातीची ही लक्षणं ओळखा...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे, हृदयाच्या झडपांमध्ये बदल होणे तसेच हृदयातील दाब वाढणे असे सुरुवातीचे बदलही इको तपासणीत दिसून येऊ शकतात. छातीत दुखणे, धाप लागणे, पायांना सूज येणे, चक्कर येणे, सतत थकवा जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणे किंवा चालताना आणि जिने चढताना त्रास होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र अनेक रुग्णांमध्ये वर्षानुवर्षे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हृदय निरोगी कसं ठेवाल?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दीर्घकाळ उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपानाची सवय किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी नियमित हृदय तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे, मीठाचे प्रमाण कमी करणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/NtDkNeYd9Pc?si=quZfOaRvpa6Wlg5Y&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085&quot;&gt;&lt;strong&gt;एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;div id=&quot;article-hstick-inner&quot; class=&quot;abp-story-detail &quot;&gt;
&lt;div id=&quot;article-hstick-inner&quot; class=&quot;abp-story-detail &quot;&gt;
&lt;h4 id=&quot;h_73921794916261779155281490&quot; class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/h4&gt;
&lt;/div&gt;
&lt;/div&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/22/2c5c36a334dde9266c36cd52a1253e551779433558117381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[नकाराला स्वीकारणं....एक आव्हान]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010</link><comments>https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010#respond</comments><pubDate>Fri, 22 May 2026 07:38:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/accepting-rejection-a-challenge-blog-by-aswin-bapat-1425010</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आयुष्यात सर्वात आव्हानात्मक गोष्टींची यादी आपण केली तर त्यात पहिल्या पाचांमध्ये येणारा घटक म्हणजे नकाराला स्वीकारणं. अर्थात हे माझं मत आहे. नकार... म्हणायला फक्त तीन अक्षरी शब्द आहे....पण, त्या नकार स्वीकारण्याने किंवा न स्वीकारण्याने आयुष्य बदलून गेल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला पाहतो. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत सगळीकडेच या नकाराचा रोल फार मह्त्त्वाचा असतो. यामध्ये मला जास्त फोकस सध्या करायचाय तो लहान वयावर. अर्थात संस्कारक्षम वयावर. पाच ते पंधरा या वयोगटातल्या मुलांचं मन हे मातीच्या गोळ्यासारखं असतं. त्याला आकार द्याल तसं ते घडतं. त्याच वयात म्हणजे पाच वर्षांपासून थोडंसं कळू लागल्याने मागण्या खरं तर हट्ट वाढलेले असतात. हेच हवं, असंच हवं, इतकंच हवं. एक ना अनेक. याच वेळी आईवडील मुलाला हवं तेव्हा हवं ते देत गेले तर, त्याचा आनंद तुम्हाला तात्पुरता सुखावेल. पण, दीर्घकालीन विचार केल्यास ही धोक्याची पहिली पायरी आहे. जिथे तुम्ही मुलांच्या मागण्यांना ब्रेक लावायला हवा. अशा डिमांड्सचं रुपांतर पुढे हव्यासात झालं तर नुकसान होतं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;एखादी महागडी वस्तू, ड्रेस, महागड्या हॉटेलचं जेवण अगदी काहीही या लिस्टमध्ये असू शकतं. केवळ मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदापोटी तो म्हणेल तसं प्रत्येक वेळी आपण करत गेलो तर पुढे थोडं मोठं झाल्यावर हीच महत्त्वाकांक्षा हव्यासामध्ये बदलली जाते आणि वाटचाल खडतर होते. सगळंच बिनसत जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि कॉर्पोरेट कल्चरच्या युगात आईवडील मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. याचंही गिल्ट काही वेळा त्यांच्या मनात असतं. म्हणूनही मुलांचे लाड अनेकदा पुरवले जातात. त्यात सध्या छोट्या कुटुंबात म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकच मूल (हम दो हमारा एक) कुटुंबात असतं. याहीवेळी ही डिमांडिंग सवय वाढत जाते. एकाच मुलावर आईवडिलांचं लक्ष केंद्रित असतं. साहजिकच लाड, प्रेम, कौतुक सर्व काही त्याचंच होत असतं. ही आईवडिलांसाठी फार ट्रिकी सिच्युएशन आहे. 'मागाल ते पुरवू'चा फार चुकीचा संदेश या मुलांमध्ये जातो. पुढे मुलं फार आक्रस्ताळी, मनमानी करणारी होऊ शकतात. जे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठीही घातक आहे. म्हणून अगदी याच म्हणजे पाच ते पंधरा वयातच आईवडिलांनी मुलांना ग्रेसफुली नकार द्यायला हवा आणि तो तितक्याच खिलाडूवृत्तीने पचवायलाही शिकवायला हवा.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;काळानुरूप खूप गोष्टींची उपलब्धता असणं हाही फॅक्टर यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे आमची पिढी जेव्हा पाच वर्षांची होती म्हणजे ८० च्या दशकात...तो काळ आणि आताची पिढी जेव्हा पाच वर्षाच्या वयोगटात आहे म्हणजे २०२६ चा काळ. आजूबाजूला जग प्रचंड बदललंय. आपला जगण्याचा वेग वाढलाय, आर्थिकदृष्ट्याही परिस्थिती बदलल्याने पर्चेसिंग पॉवर अर्थात वस्तू किंवा सेवा विकत घेण्याची क्षमता वाढलीय. यामुळे मनोरंजनाचे, एन्जॉयमेंटचे पर्याय रुंदावलेत. वाढलेत, त्यात फाईव्ह जीच्या वेगाने सुटणाऱ्या मनाच्या घोड्याला लगाम घालणं कठीण आहे. म्हणूनच आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत असलं तरी त्या गोष्टीची मुलांना त्या वेळी खरंच गरज आहे का हा विचार ठराविक वयानंतर तरी व्हायलाच हवा. नाहीतर आपल्या प्रत्येक मागणीला आईवडील होकारार्थी घेऊन ती मान्य करतायत, हा अत्यंत चुकीचा मेसेज मुलांमध्ये जातो. अमृता सुभाष एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर एका एपिसोडमध्ये फार खोलवर विचार करायला लावणारं वाक्य बोलली होती... ती म्हणाली होती, आपण सकारात्मक होण्यासोबतच स्वीकारात्मक व्हायला हवं. या एका वाक्यातच सारं आलं. या स्वीकारात्मक शब्दात अनेक स्वीकार आहेत तसाच नकाराचाही स्वीकार अपेक्षित आहे. हे लिहिणं म्हणजे कुणाला काही शिकवण्याचा हेतू नाही, किंवा कुणाला टोकण्याचाही हेतू नाही. आयुष्याच्या या बाजूकडेही अतिशय डोळसपणे आणि तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न इतकाच याचा हेतू आहे.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/22/d0234b9a661f1382e9426b5aee1e1f141779415655644987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Poha or Upma Benefits : नाश्त्यासाठी पोहे की उपीट योग्य? कोणता पर्याय अधिक आरोग्यदायी?]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/poha-or-upma-benefits-healthy-breakfast-which-is-better-for-health-weight-loss-diet-marathi-tips-1424731</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/poha-or-upma-benefits-healthy-breakfast-which-is-better-for-health-weight-loss-diet-marathi-tips-1424731#respond</comments><pubDate>Tue, 19 May 2026 23:10:37 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/poha-or-upma-benefits-healthy-breakfast-which-is-better-for-health-weight-loss-diet-marathi-tips-1424731</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; सकाळचा नाश्ता हा दिवसाची निरोगी सुरुवात ठरवणारा सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. नाश्ता असा असावा की तो चविष्ट, झटपट तयार होणारा आणि आरोग्यासाठी उपयुक्त असावा. भारतीय घरांमध्ये पोहे आणि उपीट हे दोन पदार्थ सर्वाधिक लोकप्रिय आहेत. दोन्ही पदार्थ पौष्टिक असले तरी त्यांच्या गुणधर्मांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दररोज नाश्त्यासाठी काय खावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, पचन सुधारायचे असेल किंवा शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा द्यायची असेल, तर पोहे आणि उपीट हे दोन्ही उत्तम पर्याय ठरू शकतात. मात्र तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणे अधिक महत्त्वाचे आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Poha Benefits : पोहे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पोहे हे तांदळापासून तयार केले जातात आणि ते हलके व सहज पचणारे असतात. यामध्ये आयर्नचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी असलेल्या व्यक्तींना पोहे उपयुक्त ठरतात. पोह्यांमध्ये कांदा, मटार, शेंगदाणे आणि लिंबू घातल्यास त्यांची पौष्टिकता आणखी वाढते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पोहे कमी कॅलरीजचे असल्यामुळे वजन नियंत्रणासाठीही मदत करतात. मात्र त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असल्याने दही, मोड आलेली कडधान्ये किंवा उकडलेले अंडे यांसोबत खाल्ल्यास अधिक संतुलित आहार मिळतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Upma Benefits : उपीट आरोग्यासाठी कसा उपयुक्त?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उपीट हा रवा किंवा सूजीपासून बनवला जातो. यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते आणि बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागणे कमी होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उपम्यामध्ये गाजर, मटार, बीन्स, कढीपत्ता आणि शेंगदाणे घालून तो अधिक पौष्टिक बनवता येतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी उपीट एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास कॅलरीचे प्रमाण वाढू शकते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Weight Loss Diet : वजन कमी करण्यासाठी पोहे की उपीट?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वजन कमी करण्यासाठी दोन्ही पदार्थ उपयुक्त आहेत. पोहे हलके आणि कमी कॅलरीचे असतात, तर उपीट जास्त वेळ पोट भरल्याची भावना देतो. जर सकाळी हलका नाश्ता हवा असेल तर पोहे योग्य ठरतात. दीर्घकाळ भूक नियंत्रणात ठेवायची असेल तर उपीट अधिक फायदेशीर ठरतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Healthy Breakfast Tips : नाश्ता अधिक पौष्टिक कसा बनवाल?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पोहे किंवा उपीट यांमध्ये अधिक तेल टाळावे. भाज्या, शेंगदाणे, दही, मोड आलेली कडधान्ये किंवा पनीर यांचा समावेश केल्यास प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण वाढते. अशा संतुलित नाश्त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि पचन सुधारते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Best Breakfast Choice : कोणता पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जर तुम्हाला पचायला हलका, आयर्नयुक्त आणि झटपट तयार होणारा नाश्ता हवा असेल तर पोहे हा उत्तम पर्याय आहे. जर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटावे, ऊर्जा हळूहळू मिळावी आणि वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर उपीट अधिक योग्य ठरतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ञांच्या मते, दोन्ही पदार्थ आरोग्यदायी आहेत. योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने सेवन केल्यास पोहे आणि उपीट दोन्हीही तुमच्या सकाळच्या नाश्त्यासाठी उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085&quot;&gt;&lt;strong&gt;एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/19/3f52bc1ff26d563f1157ef505ebfaadd177921240365693_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[आपण 'सोडून द्यायला' कधी शिकणार?]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</link><comments>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155#respond</comments><pubDate>Fri, 15 May 2026 11:04:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आपण सोडून द्यायला कधी शिकणार? या शीर्षकातला हा प्रश्न खरं तर मी स्वत:ला विचारतोय आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक अनुभव येत असतात. आनंददायी, दु:खदायी, वेदनादायी, काही बोच देणारे तर काही मन दुखावणारेही असतात. यामध्ये काही पराकोटीचा राग आणणारे असतात तर, काहीवेळा आपण उगाचच एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करतो किंवा मनाला लावून घेतो, म्हणूनही आपल्याला येत असतात. म्हणूनच हास्यजत्रामधील समीर चौघुलेंच्या लोचन मजनू कॅरेक्टरच्या भाषेत सांगायचं झालं तर राहून राहून यही प्रश्न उरताहै रसिकहो...क्या है...गुस्सा? आणि त्यात अॅड करावंसं वाटतं क्यूँ है यह गुस्सा ? अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर आपण कधी कधी हर्ट होतो, कधी ती प्रचंड मनाला लावून घेतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मग एखादी गोष्ट आपल्याला आधी कळली नाही म्हणून किंवा एखादी गोष्ट आपल्याला नकोय तरीही घडली म्हणून किंवा एखादी गोष्ट आपण न करण्यास सांगितल्यावरही घडली म्हणूनही राग येऊ शकतो. यामध्ये काही वेळा आपल्या मनाविरुद्ध घडल्याची सल असते तर काही वेळा आपला स्वाभिमान (की अहंकार?) दुखावल्याची रुखरूख असते. खरंच इतका ताण घ्यायची आणि द्यायचीही गरज असते का? याचं उत्तर अजिबात नाही असंच आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात आठ ते दहा तास आपण किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त तास घरापासून, कुटुंबापासून दूर असतो.या कुटुंबात आईवडील, भावंडं, बायको, मुलं सारेच असतात. ही आपली सपोर्ट सिस्टीम असते. ती आपल्याला कधी कधी आठवड्यात काही वेळ किंवा काही मिनिटंच भेटत असते. म्हणजे सकाळी ८.३० ला स्कूलबस येणाऱ्या मुलांचे सेकंड शिफ्ट करणारे आईवडील त्यांना दिवसाला फक्त ४५ मिनिटं भेटतात. सकाळी साडेसातला तुम्ही उठलात की मुलांची शाळेची तयारी. मुलांची ८.१५ ते ८.३० दरम्यान स्कूल बस येते. मग मुलं शाळेमध्ये. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी जेव्हा ही बच्चेकंपनी घरी परतते तेव्हा तुम्ही ऑफिसकडे निघालेले असता. रात्री १२ नंतर तुम्ही घरी परतता तेव्हा मुलं गाढ झोपलेली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही झाली मुलांबद्दलची कथा तर दुसरीकडे तळहाताच्या फोडांप्रमाणे आपल्याला जपणाऱ्या आईवडीलांनाही त्यांच्या उतारवयात आपण हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. आपल्या मुलांना काय किंवा आईवडिलांना काय इतकंच काय नवरा-बायकोही एकमेकांना पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाहीत. ही जरी आपली अपरिहार्यता असली तरी म्हणूनच जेवढा वेळ आपल्याला कुटुंबासोबत आपल्या माणसांसोबत मिळतो, तो क्वालिटी टाईम आपण खरंच प्रत्येक मिनिट भरभरून जगून केला पाहिजे. त्यातही एकमेकांच्या कुरबुरी काढणं, तू असंच बोललास, ती असंच म्हणाली, हे टाळायला हवं. त्याच वेळी भूतकाळात घडलेल्या काही जखमांच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढून आपण वर्तमान आणि कदाचित भविष्यावरही का घाव घालायचा बरं? &amp;nbsp;आपला अहंकार, स्वाभिमान इतका टोकदार झालाय की, आपल्याला लगेच राग येतो. &amp;nbsp;हे टाळलंच पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुलं काय किंवा आईवडील काय....किंवा अगदी नवरा-बायको काय...सर्वच नात्यात एकमेकांकडून हवे असतात दोन आपुलकीचे शब्द. तेव्हाही जर तुम्ही एकमेकांची किंवा बाहेरच्या कुणाची तरी उणीधुणी काढून त्यावर चर्चा किंवा वाद घालत बसलात तर तुमच्या हक्काचा क्वालिटी टाईम तुम्हीच नासवताय. वेळ ही कापरासारखी असते. निसटून जाते. भुर्ऱकन उडून जाते. त्यात मोबाईल नावाच्या यांत्रिक सदस्याची कुटुंबात केव्हा एन्ट्री झाली आणि केव्हा तो फॅमिलीतला एक होऊन केला ते कळलंही नाहीये. या मोबाईलवरही दिवसातला आपला बराच वेळ जातो. म्हणजे कामाबद्दलचे ग्रुप्स आणि मेसेजेस बाजूला ठेवले तरी आपला दिवसाचा स्क्रीन टाईम किती असावा, याचाही आपण विचार कळण्याची वेळ आलीय. या मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे, मेंदूवर होणारे परिणाम, मानसिक आरोग्यावर होणारे आघात याबद्दल तज्ज्ञ नेहमीच पोटतिडकीने सांगत असतात. या मोबाईलमुळेच जग जवळ आलंय. पण,माणसं लांब जातायत का? प्रत्यक्ष संवादाचं नेटवर्क तुटत चाललंय का? आपण स्वत:ला तटस्थपणे प्रश्न करायला हवेत. म्हणून म्हणतो, आपण झालं गेलं सोडून द्यायला हवं. एकमेकांशी बोलताना प्रत्येकानेच भान ठेवायला हवं. प्रत्येकाचा मान राखायला हवा, हे जरी खरं असलं तरीही तीच तीच गोष्ट मग अगदी १०-१२ वर्षांपूर्वी घडलेली असली तरी तुम्ही उगाळत बसलात तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही गमावून बसता. घरचं वातावरण कलुषित होतं. आयुष्य हातून निसटायला लागतं. त्यापेक्षा 'शो मस्ट गो ऑन' या बाण्याने पुढे जात राहावं. समोरच्याचा एखाद-दुसरा चुकीचा शब्द विसरून जावा किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं. हातात आहेत ते क्षण भरभरून जगावेत. या लेखाच्या शीर्षकातला प्रश्न मला कुणालाही विचारायचा नाहीये. आपण प्रत्येकाने स्वत:च आपल्याला विचारून पाहायचाय. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना...सांगा...कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा...&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/15/e4650c89922735bf60496d9f4438696b1778823247034987_original.jpeg" width="220"/></item></channel></rss>