<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>Health Tips : तिशीच्या आतच महिलांमध्ये आढळतेय ‘प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर’ची समस्या; वंधत्व निवार तज्ज्ञांचा 'हा' सल्ला महत्त्वाचा</title><atom:link href="https://marathi.abplive.com/health/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 15 May 2026 14:50:07 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[आपण 'सोडून द्यायला' कधी शिकणार?]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</link><comments>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155#respond</comments><pubDate>Fri, 15 May 2026 11:04:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आपण सोडून द्यायला कधी शिकणार? या शीर्षकातला हा प्रश्न खरं तर मी स्वत:ला विचारतोय आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक अनुभव येत असतात. आनंददायी, दु:खदायी, वेदनादायी, काही बोच देणारे तर काही मन दुखावणारेही असतात. यामध्ये काही पराकोटीचा राग आणणारे असतात तर, काहीवेळा आपण उगाचच एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करतो किंवा मनाला लावून घेतो, म्हणूनही आपल्याला येत असतात. म्हणूनच हास्यजत्रामधील समीर चौघुलेंच्या लोचन मजनू कॅरेक्टरच्या भाषेत सांगायचं झालं तर राहून राहून यही प्रश्न उरताहै रसिकहो...क्या है...गुस्सा? आणि त्यात अॅड करावंसं वाटतं क्यूँ है यह गुस्सा ? अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर आपण कधी कधी हर्ट होतो, कधी ती प्रचंड मनाला लावून घेतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मग एखादी गोष्ट आपल्याला आधी कळली नाही म्हणून किंवा एखादी गोष्ट आपल्याला नकोय तरीही घडली म्हणून किंवा एखादी गोष्ट आपण न करण्यास सांगितल्यावरही घडली म्हणूनही राग येऊ शकतो. यामध्ये काही वेळा आपल्या मनाविरुद्ध घडल्याची सल असते तर काही वेळा आपला स्वाभिमान (की अहंकार?) दुखावल्याची रुखरूख असते. खरंच इतका ताण घ्यायची आणि द्यायचीही गरज असते का? याचं उत्तर अजिबात नाही असंच आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात आठ ते दहा तास आपण किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त तास घरापासून, कुटुंबापासून दूर असतो.या कुटुंबात आईवडील, भावंडं, बायको, मुलं सारेच असतात. ही आपली सपोर्ट सिस्टीम असते. ती आपल्याला कधी कधी आठवड्यात काही वेळ किंवा काही मिनिटंच भेटत असते. म्हणजे सकाळी ८.३० ला स्कूलबस येणाऱ्या मुलांचे सेकंड शिफ्ट करणारे आईवडील त्यांना दिवसाला फक्त ४५ मिनिटं भेटतात. सकाळी साडेसातला तुम्ही उठलात की मुलांची शाळेची तयारी. मुलांची ८.१५ ते ८.३० दरम्यान स्कूल बस येते. मग मुलं शाळेमध्ये. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी जेव्हा ही बच्चेकंपनी घरी परतते तेव्हा तुम्ही ऑफिसकडे निघालेले असता. रात्री १२ नंतर तुम्ही घरी परतता तेव्हा मुलं गाढ झोपलेली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही झाली मुलांबद्दलची कथा तर दुसरीकडे तळहाताच्या फोडांप्रमाणे आपल्याला जपणाऱ्या आईवडीलांनाही त्यांच्या उतारवयात आपण हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. आपल्या मुलांना काय किंवा आईवडिलांना काय इतकंच काय नवरा-बायकोही एकमेकांना पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाहीत. ही जरी आपली अपरिहार्यता असली तरी म्हणूनच जेवढा वेळ आपल्याला कुटुंबासोबत आपल्या माणसांसोबत मिळतो, तो क्वालिटी टाईम आपण खरंच प्रत्येक मिनिट भरभरून जगून केला पाहिजे. त्यातही एकमेकांच्या कुरबुरी काढणं, तू असंच बोललास, ती असंच म्हणाली, हे टाळायला हवं. त्याच वेळी भूतकाळात घडलेल्या काही जखमांच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढून आपण वर्तमान आणि कदाचित भविष्यावरही का घाव घालायचा बरं? &amp;nbsp;आपला अहंकार, स्वाभिमान इतका टोकदार झालाय की, आपल्याला लगेच राग येतो. &amp;nbsp;हे टाळलंच पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुलं काय किंवा आईवडील काय....किंवा अगदी नवरा-बायको काय...सर्वच नात्यात एकमेकांकडून हवे असतात दोन आपुलकीचे शब्द. तेव्हाही जर तुम्ही एकमेकांची किंवा बाहेरच्या कुणाची तरी उणीधुणी काढून त्यावर चर्चा किंवा वाद घालत बसलात तर तुमच्या हक्काचा क्वालिटी टाईम तुम्हीच नासवताय. वेळ ही कापरासारखी असते. निसटून जाते. भुर्ऱकन उडून जाते. त्यात मोबाईल नावाच्या यांत्रिक सदस्याची कुटुंबात केव्हा एन्ट्री झाली आणि केव्हा तो फॅमिलीतला एक होऊन केला ते कळलंही नाहीये. या मोबाईलवरही दिवसातला आपला बराच वेळ जातो. म्हणजे कामाबद्दलचे ग्रुप्स आणि मेसेजेस बाजूला ठेवले तरी आपला दिवसाचा स्क्रीन टाईम किती असावा, याचाही आपण विचार कळण्याची वेळ आलीय. या मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे, मेंदूवर होणारे परिणाम, मानसिक आरोग्यावर होणारे आघात याबद्दल तज्ज्ञ नेहमीच पोटतिडकीने सांगत असतात. या मोबाईलमुळेच जग जवळ आलंय. पण,माणसं लांब जातायत का? प्रत्यक्ष संवादाचं नेटवर्क तुटत चाललंय का? आपण स्वत:ला तटस्थपणे प्रश्न करायला हवेत. म्हणून म्हणतो, आपण झालं गेलं सोडून द्यायला हवं. एकमेकांशी बोलताना प्रत्येकानेच भान ठेवायला हवं. प्रत्येकाचा मान राखायला हवा, हे जरी खरं असलं तरीही तीच तीच गोष्ट मग अगदी १०-१२ वर्षांपूर्वी घडलेली असली तरी तुम्ही उगाळत बसलात तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही गमावून बसता. घरचं वातावरण कलुषित होतं. आयुष्य हातून निसटायला लागतं. त्यापेक्षा 'शो मस्ट गो ऑन' या बाण्याने पुढे जात राहावं. समोरच्याचा एखाद-दुसरा चुकीचा शब्द विसरून जावा किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं. हातात आहेत ते क्षण भरभरून जगावेत. या लेखाच्या शीर्षकातला प्रश्न मला कुणालाही विचारायचा नाहीये. आपण प्रत्येकाने स्वत:च आपल्याला विचारून पाहायचाय. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना...सांगा...कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा...&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/15/e4650c89922735bf60496d9f4438696b1778823247034987_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मीठ कमी करणे नव्हे, ‘ही’ गोष्ट महत्त्वाची; डॉक्टर सांगतात..]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/hypertension-control-tips-reducing-salt-doesnt-always-work-doctor-suggest-what-you-should-do-instead-health-tips-1423803</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/hypertension-control-tips-reducing-salt-doesnt-always-work-doctor-suggest-what-you-should-do-instead-health-tips-1423803#respond</comments><pubDate>Tue, 12 May 2026 16:56:33 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/hypertension-control-tips-reducing-salt-doesnt-always-work-doctor-suggest-what-you-should-do-instead-health-tips-1423803</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health:&lt;/strong&gt; भारतातील उच्च रक्तदाबामागील एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या रोजच्या खाण्याच्या सवयी. या सवयी आणि आपल्या चवीबद्दलच्या अपेक्षा, ज्या आपण लहानपणीच शिकतो. त्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होते. जागतिक आरोग्य संघटना प्रौढांना दररोज 2000 मिग्रॅ पेक्षा कमी सोडियमचे म्हणजे 5&amp;nbsp; ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करण्याची शिफारस करते. &amp;nbsp;भारतातील सर्वोत्तम उपलब्ध राष्ट्रीय अंदाजानुसार रोजचे सरासरी मिठाचे सेवन ८.० ग्रॅम आहे आणि अनेक समुदाय त्याहूनही अधिक सेवन करतात असे सर्वेक्षणांमधून दिसून येते. मग मोठ्या प्रमाणावर &amp;ldquo;मीठ कमी खा&amp;rdquo; हा सल्ला रक्तदाब कमी करण्यात अयशस्वी का ठरतो? डॉ. एराम राव आणि डॉ. जमुना प्रकाश यांनी याची कारणे सांगितली आहेत. दरवर्षी 17 मे रोजी &amp;lsquo;जागतिक उच्च रक्तदाब दिन&amp;rsquo; (World Hypertension Day) साजरा केला जातो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारताची खाण्याची पद्धत समजून घेणे&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संशोधन आणि मॉडेलिंग अभ्यासांमधून सातत्याने असे दिसून येते की, शहरी भागांमध्ये पॅकेज्ड आणि घराबाहेर खाण्याचे प्रमाण वाढत असतानाही, ऐतिहासिकदृष्ट्या ८०% पेक्षा जास्त मिठाचे सेवन रोजच्या स्वयंपाकात किंवा जेवताना घातलेल्या मिठातूनच बोते. हे महत्त्वाचे आहे कारण यामुळे काय प्रभावी ठरते यात बदल होतो. ज्या ठिकाणी पॅकेज्ड खाद्यपदार्थांमुळे सेवन वाढते, तिथे पदार्थांमध्ये सुधारणा केल्यास जलद गतीने मोठे फायदे मिळू शकतात. भारतात पदार्थांमध्ये बदल करणे उपयुक्त ठरू शकते, तरीही कौटुंबिक वर्तनालाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. जेव्हा खाण्याचा मुख्य स्रोत ऐच्छिक असतो, तेव्हा केवळ सल्ला पुरेसा ठरत नाही, विशेषतः जेव्हा लोक वेगवेगळ्या वयोगटांतील आणि आवडीनिवडी असलेल्या कुटुंबांसाठी स्वयंपाक करत असतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जागरूकता आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सार्वजनिक आरोग्य मोहिमा अनेकदा असे गृहीत धरतात की लोकांना धोका समजतो आणि आठवण करून दिल्यास ते त्यानुसार वागतील. परंतु पुरावे याच्या उलट सांगतात. एका राष्ट्रीय सर्वेक्षणात असे आढळून आले की एक तृतीयांशपेक्षा कमी प्रौढांना हे माहीत होते की दररोज जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. ज्ञानाची पातळी असमान असेल, तर 'मीठ कमी करा' असा साधा संदेश दूरचा, ऐच्छिक किंवा अगदी असंबद्ध वाटू शकतो. बदलामागील कारणावर पूर्णपणे विश्वास ठेवला जात नाही किंवा ते समजत नाही, तेव्हा वर्तणुकीतील बदल टिकवून ठेवणे कठीण होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मिठाबद्दलच्या बहुतेक चर्चांमध्ये चव हा एक महत्त्वाचा दुवा दुर्लक्षित राहतो. सल्ला सहसा काय कमी करायचे यावर लक्ष केंद्रित करतो. अन्न रुचकर ठेवण्यासाठी त्यात काय घालायचे यावर तो क्वचितच भाष्य करतो. मीठामुळे अन्नाची ओळख पटते आणि त्वरित समाधान मिळते. अचानक मीठ कमी केल्याने अन्न बेचव वाटू शकते आणि लोक अनेकदा नकळतपणे, जेवताना किंवा स्वयंपाक करताना मीठ परत घालून त्याची भरपाई करतात. त्यामुळेच सोडियम कमी करण्याचा पुढचा टप्पा चवीला प्राधान्य देणारा असायला हवा. हळूहळू आणि सातत्याने सोडियम कमी करताना अन्न स्वीकारार्ह ठेवणे हे उद्दिष्ट असले पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्याऐवजी आपण काय करू शकतो?&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;१) भारताच्या वास्तवाला अनुरूप अशी सोडियमची रणनीती तयार करा.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक असंसर्गजन्य रोग कृती योजनेनुसार, भारताचे २०३० पर्यंत लोकसंख्येच्या सोडियम सेवनात ३०% कपात करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वयंपाकघरे, संस्था आणि बाजारपेठ या सर्व स्तरांवर काम करणाऱ्या एका एकत्रित योजनेची आवश्यकता आहे. पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सुधारणा आणि ग्राहकांना अधिक स्पष्ट संकेत देण्यासोबतच, घरोघरी जाऊन संवाद साधणे आणि लोकांना आज वापरता येतील अशी साधने वापरणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;२) जिथे जेवण प्रमाणित आहे तिथून सुरुवात करा: &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संस्था,शाळा, वसतिगृहे, उपहारगृहे आणि सरकारी अन्न कार्यक्रमांची एक विशेष भूमिका आहे कारण ते मोठ्या प्रमाणावर लोकांच्या आवडीनिवडी घडवतात. या ठिकाणी हळूहळू कपात केल्यास कोणालाही वेगळे न वाटता &quot;सामान्य&quot; स्थिती पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. तसेच यामुळे कुटुंबांना प्रत्येक जेवणागणिक मिठासाठी संघर्ष करावा लागत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;३) कमी-सोडियमयुक्त पदार्थांना वास्तववादी बनवणारी चव वाढवणारी साधने उपलब्ध करून देणे.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक असे साधन ज्यावर अधिक शांतपणे आणि पुराव्यांवर आधारित चर्चा होणे आवश्यक आहे, ते म्हणजे एमएसजी. सामान्य मीठामध्ये ३९% सोडियम असते, तर एमएसजीमध्ये अंदाजे १२% सोडियम असते आणि त्यामुळे समाधानकारक चव येते. कमी प्रमाणात मीठासोबत वापरल्यास एमएसजीमुळे पदार्थांचा रुचकरपणा टिकून राहतो आणि ग्राहकांची पसंती कमी न करता सोडियममध्ये ४०% पर्यंत कपात करणे शक्य होते, असे दिसून आले आहे. खरे तर सीएसआयआर- सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, मीठ आणि एमएसजीचे अनुकूलित मिश्रण वापरून व्हेज बिर्याणी, डाळ सांबार, पनीर करी, मुरुकू, शेव, आलू भुजिया, खारवलेला ब्रेड, बन आणि बिस्किटे यांसारख्या सामान्यतः खाल्ल्या जाणाऱ्या भारतीय पदार्थांमधील सोडियममध्ये सुमारे २२-३२% कपात करता येते आणि तरीही पदार्थांची चव व एकूण स्वीकारार्हता टिकून राहते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जबाबदारीने वापरल्यास हे स्वयंपाकी आणि अन्न उत्पादकांना सोडियम कमी करताना चव टिकवून ठेवण्यासाठी एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देते. ज्या देशात ऐच्छिक मीठाचा वापर इतका प्रचलित आहे तिथे अशी साधने असा बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात. हा बदल केवळ सल्ल्याने घडवून आणणे कठीण जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;४) आपल्या सोडियमविषयक संदेशाचा पुनर्विचार करणे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;ldquo;मीठ कमी खा&amp;rdquo; या संदेशापेक्षा &amp;ldquo;हळूहळू कमी करा आणि चव टिकवून ठेवा&amp;rdquo; हा संदेश अधिक सुयोग्य आहे. आपण लोकांना मीठाचे प्रमाण हळूहळू कसे कमी करावे, अधिक घालण्यापूर्वी चव कशी घ्यावी आणि पदार्थांमधील घटक व स्वयंपाकाच्या पद्धतींमधून मिळणाऱ्या चवदारपणावर कसे अवलंबून राहावे, हे दाखवून दिले पाहिजे. व्यावहारिक मार्गदर्शनाची पुनरावृत्ती होण्याची, ते इतरांना सांगण्याची आणि ते टिकून राहण्याची अधिक शक्यता असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;५) सोडियम कमी करताना भारताच्या आयोडाइज्ड मिठाच्या यशाचे रक्षण करणे&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोडियम कपात देशाच्या आयोडीनयुक्त मीठ कार्यक्रमाशी सुसंगत असली पाहिजे. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाच्या (एनजीसीपी) आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये ९४.३% भारतीय कुटुंबे पुरेसे आयोडीनयुक्त मीठ वापरत होती. समन्वित नियोजन आणि स्पष्ट सार्वजनिक मार्गदर्शनाद्वारे आयोडीनची पुरेशी पातळी कायम राखत एकूण मीठाचे सेवन कमी करणे हे धोरणात्मक उद्दिष्ट असले पाहिजे. उच्च रक्तदाब प्रतिबंधासाठी सोडियम कपातीच्या आपल्या दृष्टिकोनात बदल आवश्यक आहे. आपल्याला केवळ &quot;मीठ कमी करा&quot; या सल्ल्याच्या पलीकडे जाऊन एक अशी रणनीती तयार करण्याची गरज आहे, ज्यामुळे आरोग्यदायी पर्याय स्वीकारणे सोपे होईल. याचा अर्थ असा की, हळूहळू कपात करण्यास मदत करणारी यंत्रणा, आदर्श घालून देणाऱ्या संस्था आणि अन्नाची चव टिकवून ठेवणारे उपाय देणे आवश्यक आहे. याद्वारे सोडियम कपात ही केवळ वर्षातून एकदा दिली जाणारी आठवण न राहता एक सातत्यपूर्ण उपाय ठरू शकते.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/12/91816f89d13ef908bd8b1fcccf69ce3f17785851801131063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Eye Cancer : डोळ्यात सतत वेदना किंवा धूसर दिसतंय? दुर्लक्ष करू नका, असू शकतात कॅन्सरचे संकेत]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/eye-cancer-symptoms-blurry-vision-eye-pain-risk-factors-retinoblastoma-marathi-news-1423696</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/eye-cancer-symptoms-blurry-vision-eye-pain-risk-factors-retinoblastoma-marathi-news-1423696#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 23:05:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/eye-cancer-symptoms-blurry-vision-eye-pain-risk-factors-retinoblastoma-marathi-news-1423696</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Retinoblastoma Symptoms :&lt;/strong&gt; डोळ्यांत सतत वेदना होणे, धूसर दिसणे किंवा अचानक दृष्टी कमी झाल्यास अनेकजण त्याकडे साध्या थकव्याचे किंवा नंबर वाढल्याचे लक्षण म्हणून पाहतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, काही वेळा ही लक्षणे डोळ्यांच्या कर्करोगाची म्हणजेच Eye Cancer ची सुरुवात असू शकते. हा आजार तुलनेने दुर्मिळ असला तरी वेळेत निदान न झाल्यास दृष्टी आणि जीव दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळ्यांबाबत माहिती देणाऱ्या Centre for Sight या संस्थेनुसार, डोळ्यांतील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्यास Eye Cancer होऊ शकतो. हा कर्करोग रेटिना, आयरिस किंवा यूव्हिया अशा डोळ्यांच्या विविध भागांमध्ये विकसित होऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात आजार ओळखल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि दृष्टी वाचवण्याची शक्यता वाढते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Intraocular Melanoma : प्रौढांमध्ये आढळणारा सर्वाधिक सामान्य Eye Cancer&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रौढांमध्ये सर्वाधिक आढळणारा Eye Cancer म्हणजे Intraocular Melanoma. या आजारात धूसर दिसणे, पुतळीवर काळे डाग दिसणे, पुतळीच्या आकारात बदल होणे किंवा दृष्टीक्षेत्र कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Retinoblastoma : लहान मुलांमध्ये आढळणारा धोकादायक कर्करोग&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Retinoblastoma हा डोळ्यांचा कर्करोग मुख्यतः लहान मुलांमध्ये आढळतो. मुलांच्या डोळ्यात पांढरा प्रतिबिंब दिसणे, डोळे तिरळे होणे किंवा दृष्टी कमी होणे ही त्याची महत्त्वाची लक्षणे असू शकतात. वेळेत उपचार झाल्यास मुलांची दृष्टी आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित ठेवता येऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Symptoms: कोणती लक्षणे गंभीर इशारा देतात?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या मते खालील लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये:&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;सतत धूसर दिसणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;सरळ रेषा वाकड्या दिसणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;पुतळीचा आकार किंवा रंग बदलणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;दृष्टीक्षेत्र कमी होणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;डोळ्याभोवती सूज किंवा गाठ येणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;सतत लालसरपणा&lt;/li&gt;
&lt;li&gt;एका डोळ्यात अचानक दृष्टी कमी होणे&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Eye Pain: डोळ्यांत वेदना नेहमीच असतात का?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Eye Cancer च्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे लक्षणे सौम्य वाटल्याने अनेकजण तपासणी उशिरा करतात. म्हणूनच नियमित नेत्रतपासणी हा या आजाराचे लवकर निदान करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Risk Factors: कोणत्या कारणांमुळे वाढतो धोका?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संशोधनानुसार खालील घटक Eye Cancer चा धोका वाढवू शकतात:&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;कुटुंबात कर्करोगाचा इतिहास&lt;/li&gt;
&lt;li&gt;हलक्या रंगाचे डोळे&lt;/li&gt;
&lt;li&gt;वाढते वय&lt;/li&gt;
&lt;li&gt;अतिनील किरणांचा (UV Rays) दीर्घकाळ संपर्क&lt;/li&gt;
&lt;li&gt;धूम्रपान&lt;/li&gt;
&lt;li&gt;मद्यपान&lt;/li&gt;
&lt;li&gt;रसायनांच्या संपर्कात काम करणे&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Prevention and Diagnosis: वेळेवर तपासणीच सर्वात मोठं संरक्षण&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळ्यांमध्ये सतत त्रास होत असल्यास किंवा दृष्टीत कोणताही अनपेक्षित बदल जाणवत असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रारंभीच्या अवस्थेत निदान झाल्यास लेसर, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करून दृष्टी वाचवण्याची शक्यता अधिक असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Disclaimer: ही माहिती संशोधन अभ्यास आणि तज्ञांच्या मतावर आधारित आहे. याला वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय मानू नका. कोणताही नवीन उपचार सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rising-risk-of-asthma-and-skin-disorders-due-to-heat-and-pollution-read-expert-advice-health-news-in-marathi-1423242&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips : उष्णता आणि प्रदूषणामुळे दमा आणि त्वचारोगांचा वाढतो धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/10/e82beca11714d667165c95a5517d78b81778413584462937_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Women Health: कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी, महिलांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी! कर्करोगाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/women/women-health-lifestyle-marathi-news-women-neglect-their-health-due-to-busy-lifestyles-risk-of-cancer-experts-express-concern-1423628</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/women/women-health-lifestyle-marathi-news-women-neglect-their-health-due-to-busy-lifestyles-risk-of-cancer-experts-express-concern-1423628#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 12:54:27 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महिला ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/women/women-health-lifestyle-marathi-news-women-neglect-their-health-due-to-busy-lifestyles-risk-of-cancer-experts-express-concern-1423628</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Women Health&lt;/strong&gt;: महिलावर्ग अनेकदा लाज वाटते म्हणून.. किंवा अपराधीपणाच्या भावनेमुळे, भीतीमुळे आपल्या आरोग्यासंबंधीत समस्यांबद्दल मोकळेपणाने चर्चा करत नाहीत, खुला संवाद साधणे टाळतात. एखादी समस्या आढळल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात आणि आपल्याला होणारा त्रास निमूटपणे सहन करत राहतात. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला करिअर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. यामुळे गंभीर आजारांसह कर्करोगाचा धोका वाढू शकतो. याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केलीय. तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अखिला रेड्डी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घ्या...&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;घरातील प्रत्येक महिलेला 'याची' जाणीव झालीच पाहिजे...(Women Health)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नियमित तपासण्या टाळणे, लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आणि उपचारास विलंब करणे ही एक गंभीर बाब असून, यामुळे अनेक आजार बळावतात. विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याबाबत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक महिलेला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधताना आपल्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते याची जाणीव झाली पाहिजे. योग्य वेळी निदान झाल्यास बऱ्याच कर्करोगांवर यशस्वी उपचार शक्य आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'अशा' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सामान्यतः 25 ते 65 वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोग आढळून येतो. स्तनात गाठ, स्तनांच्या आकारात बदल किंवा स्तनाग्रातून स्त्राव अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. गर्भाशय मुखाच्या कर्करोगात असामान्य रक्तस्राव दिसून येऊ शकतो. अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला ओळखणे कठीण असते, मात्र पोट फुगणे, पोटदुखी किंवा लवकर पोट भरल्यासारखे वाटणे या अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. गर्भाशयाच्या कर्करोगात अनियमित रक्तस्त्राव किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव गंभीर असू शकतो. महिलांनी असामान्य वेदना, रक्तस्राव किंवा अचानक वजन कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मॅमोग्राफी, पॅप स्मीअर आणि पेल्विक तपासणी यांसारख्या नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव कमी करण्यासाठी योगा व ध्यान यांचा अवलंब करावा तसेच धूम्रपान व मद्यपानाचे सेवन टाळावे&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात... कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी पुरेसा वेळ काढणे गरजेचे आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास कर्करोगावरही मात करता येते आणि निरोगी जीवन जगता येऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;pf0&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;cf1&quot;&gt;हेही वाचा :&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-risk-of-heart-disease-rising-due-to-changing-lifestyles-lack-of-awareness-regarding-bypass-surgery-marathi-news-1420433&quot;&gt;Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/11/9bdc21ee23e9ef40b0c245c3cf04b3e11778484242792381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[धक्कादायक! आंबेगावमध्ये कांद्याची काढणी करताना अचानक महिलेचा मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/pune/pune-heat-news-heatstroke-woman-dies-suddenly-while-harvesting-onions-in-ambegaon-death-suspected-to-be-due-to-heatstroke-1423399</link><comments>https://marathi.abplive.com/news/pune/pune-heat-news-heatstroke-woman-dies-suddenly-while-harvesting-onions-in-ambegaon-death-suspected-to-be-due-to-heatstroke-1423399#respond</comments><pubDate>Sat, 9 May 2026 17:04:46 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड ]]></dc:creator><category><![CDATA[ पुणे ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/pune/pune-heat-news-heatstroke-woman-dies-suddenly-while-harvesting-onions-in-ambegaon-death-suspected-to-be-due-to-heatstroke-1423399</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Pune Heat News :&lt;/strong&gt; राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी उष्माघातामुळं मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उष्माघाताने महिलेचा बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. शेतात कांदे काढणीच्या कामासाठी मजूर म्हणून आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नकुशा बाळू सुपे, वय 33 वर्षे, या मूळच्या खेड तालुक्यातील वाडा-सुपेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या सध्या कांदा काढणीच्या कामानिमित्त आमोंडी येथे आल्या होत्या. कांदा काढणी करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या. यानंतर सोबतच्या कामगारांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर महिलेला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, प्रशासनाकडून आवाहन&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या अचानक घडलेल्या घटनेमुळे सुपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हात काम करणाऱ्यांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/09/165222c247b5de64d5c354ea738a4a121778325281417339_original.JPG" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : उष्णता आणि प्रदूषणामुळे दमा आणि त्वचारोगांचा वाढतो धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rising-risk-of-asthma-and-skin-disorders-due-to-heat-and-pollution-read-expert-advice-health-news-in-marathi-1423242</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rising-risk-of-asthma-and-skin-disorders-due-to-heat-and-pollution-read-expert-advice-health-news-in-marathi-1423242#respond</comments><pubDate>Fri, 8 May 2026 12:04:32 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rising-risk-of-asthma-and-skin-disorders-due-to-heat-and-pollution-read-expert-advice-health-news-in-marathi-1423242</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; सध्या वाढत्या उष्णतेसह शहरांमध्ये वाढणारे वायुप्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, उष्ण हवामान आणि प्रदूषण यांचा एकत्रित परिणाम श्वसनविकारांसोबतच त्वचारोगांनाही कारणीभूत ठरत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध आणि आधीपासून अॅलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. गरम हवा आणि प्रदूषणातील सूक्ष्म कण (Particulate Matter) फुफ्फुसांमध्ये जळजळ निर्माण करतात, ज्यामुळे दमा, खोकला, छातीत घरघर होणे आणि दम लागणे यांसारखी लक्षणं दिसून येतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;दमा असलेल्या रुग्णांमध्ये 'ही' लक्षणं दिसतात&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हवेत असलेले सूक्ष्म धूलिकण (PM2.5), धूर, रासायनिक घटक आणि वाहनांमधून निघणारे वायू हे श्वसनमार्गाच्या समस्येस आमंत्रण देतात. यामुळे दमा असलेल्या रुग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे , छातीत जडपणा अशा लक्षणांमध्ये वाढ दिसून येते. उष्णतेमुळे हवेत ओलावा आणि प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याने हा त्रास अधिक तीव्र होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रदूषणाचा परिणाम एखाद्याच्या त्वचेवरही होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे घरातील वातावर थंड राखण्यासाठी एसी, कुलरचा आधार घेतला जातो. मातेर अशावेळी बाहेरच्या आणि घराच्या आतील वातावरणातील झालेल्या बदलांमुळे जंतुसंसर्गाचा त्रास वाढत जातो. हवेत असलेले विषारी कण त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये जाऊन अडथळा निर्माण करतात. यामुळे मुरुम येणे, त्वचेवर रॅशेस येणे, त्वचेची जळजळ वाढणे, खाज येणे आणि अॅलर्जीसारखे त्रास वाढू शकतात. उष्णतेमुळे घामाचे प्रमाण वाढते, आणि त्यात प्रदूषणामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते. उष्णता, घाम आणि धुळीमुळे नायटा, गजकर्ण, त्वचेची ऍलर्जी, पुरळ उठणे आणि खाज सुटणे या समस्या वाढतात. अति उष्णतेमुळे देखील त्वचा कोरडी पडते आणि त्वचेची जळजळ होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;विशेषतः शहरी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनी याबाबत अधिक सतर्क असणे गरजेचे आहे. दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे, आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा, तसेच घरी आल्यावर चेहरा आणि हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी हलक्या, नॉन-ऑइली मॉइश्चरायझरचा वापर करणे आणि भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;दम्याची महत्त्वाची कारणं&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दमा म्हणजे श्वसनमार्गास सूज येऊन ते अरुंद होणे, विविध पर्यावरणीय घटकांमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो, ज्यामध्ये उन्हाळ्यातील उष्णता आणि ऍलर्जी ही महत्त्वाची कारणं आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्याच्या रुग्णांनी नियमित औषधांचे सेवन करणे घेणे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचारात बदल न करणे गरजेचे आहे. घरात एअर प्युरिफायरचा वापर करणे, झाडं लावणे आणि घर स्वच्छ ठेवणे यामुळे प्रदूषणाचा परिणाम कमी करता येऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एकूणच, उष्णता आणि प्रदूषण हे एकत्रितपणे आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यामुळे योग्य प्रतिबंधक उपाययोजना आणि वेळोवेळी काळजी घेतल्यास दमा आणि त्वचारोगांचा धोका कमी करता येतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- डॉ. शरीफा चौसे, त्वचारोग तज्ज्ञ&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;हे ही वाचा :&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rise-in-kidney-stone-and-urinary-tract-infection-cases-in-pune-due-to-rising-temperatures-read-expert-advice-health-marathi-news-1421858&quot;&gt;Health Tips : वाढत्या उन्हामुळे पुण्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ; वाचा तज्ज्ञांचा सल्ला&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/08/69cc5abdbb09348b9b7b94cda4511f8e1778221622972358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/watermelon-death-case-doctor-ravi-godse-on-watermelon-death-mumbai-pydhonie-family-news-1422152</link><comments>https://marathi.abplive.com/crime/watermelon-death-case-doctor-ravi-godse-on-watermelon-death-mumbai-pydhonie-family-news-1422152#respond</comments><pubDate>Wed, 29 Apr 2026 15:05:35 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मुकेश चव्हाण ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/watermelon-death-case-doctor-ravi-godse-on-watermelon-death-mumbai-pydhonie-family-news-1422152</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Watermelon Death Case Mumbai:&lt;/strong&gt;&amp;nbsp;मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा&amp;nbsp;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/photo-gallery/crime/watermelon-death-mumbai-pydhonie-family-news-watermelon-seller-questioned-by-police-marathi-news-1422099&quot;&gt;कलिंगड खाऊन&lt;/a&gt; संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) घडली होती. &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;तील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात &amp;ldquo;पेनकिलर-सदृश&amp;rdquo; (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. सदर प्रकरणावर डॉक्टर रवि गोडसे यांनी लोकमत हिंदीशी बोलताना एक महत्वाची माहिती दिली आहे. (Doctor Ravi Godse On Watermelon Death Case)&lt;/p&gt;
&lt;p&gt;चिकन जास्त वेळ आपण शिजवतो. त्यामुळे चिकनमुळे विषबादा होण्याची शक्यता कमी असते. फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक रसायने आयोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते, असं रवि गोडसे म्हणाले. तसेच कलिंगड स्वच्छ धूवून घ्या...कलिंगड कापताना सूरी धूवून घ्या...कलिंगड कापल्यानंतर जास्तवेळ ठेऊ नका. एका दिवसात कापलेलं कलिंगड खाऊन टाका, असा सल्ला डॉक्टर रवि गोडसे यांनी दिला. तसेच कलिंगड लाल दिसण्यासाठी काहीजण रंगांचा वापर करतात. त्यामुळे कलिंगडचा एक तुकडा कापून पाण्यात टाका, रंग निघतो का तपासून घ्या...असं रवि गोडसे यांनी सांगितले. (Doctor Ravi Godse On Watermelon Death Case)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;अन्न व औषध प्रशासनने स्वतंत्र तपास केला सुरू- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन केले जप्त- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून कोणतेही संशयास्पद संपर्क होते का, याची चौकशी सुरू आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 class=&quot;style-scope ytd-watch-metadata&quot;&gt;'याच' दुकानातून अब्दुल्ला डोकाडियांनी विकत घेतलेलं कलिंगड, मार्केटमधून आढावा,&amp;nbsp;VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/edniUTfYsOc?si=oLT3w_Q8LeQC2p1H&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातम्या:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;article-pg-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/photo-gallery/crime/watermelon-death-mumbai-pydhonie-family-news-watermelon-seller-questioned-by-police-marathi-news-1422099&quot;&gt;Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; चौकशीनंतर बाहेर येताच दुकानदाराचा डोक्यावर हात, म्हणाला...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/crime/watermelon-death-painkillers-found-in-the-bodies-of-the-deceased-mumbai-pydhonie-family-marathi-news-1422066&quot;&gt;Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: बिर्याणी आणि कलिंगड खाऊन संपूर्ण कुटुंब संपलं; मृतांच्या शरीरात आढळला हादरवणारा पदार्थ&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/29/4c50eb8a8890dd1f908f7f6d32a7af221777455327092987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Child Health: पालकांनो लक्ष द्या...उन्हाळ्यात मुलांना डिहायड्रेशन सर्वाधिक धोका! 'ही' लक्षणं कमी लोकांना माहीत, तज्ज्ञ सांगतात...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/child-health-risk-of-dehydration-in-young-children-during-summer-season-what-precautions-should-you-take-lifestyle-marathi-news-1422102</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/child-health-risk-of-dehydration-in-young-children-during-summer-season-what-precautions-should-you-take-lifestyle-marathi-news-1422102#respond</comments><pubDate>Wed, 29 Apr 2026 10:28:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/child-health-risk-of-dehydration-in-young-children-during-summer-season-what-precautions-should-you-take-lifestyle-marathi-news-1422102</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Child Health&lt;/strong&gt;: उन्हाळा सुरू होताच मुलांमध्ये विविध आरोग्य समस्या वाढत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये डिहायड्रेशन (निर्जलीकरण) ही एक सामान्य समस्या असून याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. शरीरातून जितके द्रव बाहेर पडतात त्यापेक्षा कमी द्रवाचे सेवन केले तर डिहायड्रेशन होते. विशेष म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातील किंवा &amp;lsquo;सबक्लिनिकल&amp;rsquo; डिहायड्रेशन ही अवस्था थकवा, चिडचिड, भूक मंदावणे अशा लक्षणांद्वारे दिसून येते, पण ते पालकांच्या लक्षात सहसा येत नाही. त्यामुळे मुलांमधील डिहायड्रेशनची लक्षणे ओळखून वेळेवर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. खराडी, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; येथील मदरहूड हॉस्पिटलचे वरिष्ठ नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सुरुवातीच्या टप्प्यातील डिहायड्रेशन कसे ओळखाल? (Risk of Dehydration in Children During Summer )&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळ्यात तापमान वाढल्याने मुलांमध्ये डिहायड्रेशनचा धोका &amp;nbsp;वाढतो. शरीरात पुरेसे द्रव नसल्यास शरीराची कार्यक्षमता कमी होते. पाणी कमी पिणे, जास्त घाम येणे, उन्हात जास्त वेळ खेळणे तसेच ताप, उलट्या, जुलाब यांसारख्या आजारांमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. मुलांमध्ये घामाद्वारे शरीरात जलद गतीने पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. गंभीर डिहायड्रेशन ओळखणे सोपे असते, मात्र सुरुवातीच्या टप्प्यातील &amp;lsquo;सबक्लिनिकल&amp;rsquo; डिहायड्रेशन सहज लक्षात येत नाही आणि ते मुलांच्या आरोग्यावर तसेच वर्तनावर परिणाम करू शकते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;पाण्याच्या कमतरतेमुळे मोठा परिणाम&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, अनेकदा पालक मुलं थकली आहेत किंवा उन्हामुळे चिडचिड करत आहेत असे समजतात, परंतु ही लक्षणं खरंतर शरीरातील पाण्याची कमतरता भासत असल्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. डिहायड्रेशन हा किरकोळ त्रास आहे असे समजले जाते, पण &amp;lsquo;सबक्लिनिकल&amp;rsquo; डिहायड्रेशनमध्ये शरीरातील थोड्याशा पाण्याच्या कमतरतेमुळेही परिणाम दिसू शकतात, जरी खुप तहान लागण्यासारखी लक्षणं दिसत नसली तरी.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, डिहायड्रेशन झालेल्या मुलांमध्ये थकवा, चिडचिड होणे, भूक न लागणे अशी लक्षणं दिसून येऊ शकतात. तसेच डोकेदुखी, चक्कर येणे, अभ्यास करताना एकाग्रता कमी होणे अशी तक्रारीही &amp;nbsp;सतावतात. लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवीचा रंग गडद होणे हे देखील महत्त्वाचे संकेत आहेत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. योग्य वेळी उपचार न केल्यास हा किरकोळ वाटणारा त्रास भविष्यात गंभीर रुप धारण करु शकते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;असे करा उपाय&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात, मुलांमध्ये डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी त्यांना पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नारळपाणी, ताक, ताजे फळांचे रस देणेही फायदेशीर ठरते. कलिंगड, संत्री, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आहारात समाविष्ट करावीत. जंक फूड, तेलकट, हवाबंद &amp;nbsp;डब्यातील तसेच व प्रोसेस्ड फुड टाळावेत. दुपारच्या कडक उन्हात मुलांना बाहेर खेळण्यापासून दूर ठेवावे. अशावेळी हलके, सैल आणि सुती कपडे घालणे योग्य ठरते, ज्यामुळे घाम कमी येतो. लघवीचा रंग आणि त्याचे प्रमाण यावर लक्ष ठेवणे हे मुलांच्या शरीरातील पाण्याची पातळी ओळखण्यासाठी फायदेशीर ठरते. पालकांनी या वरिल सूचनांचे पालन करून आपलेया मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;pf0&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;cf1&quot;&gt;हेही वाचा :&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-risk-of-heart-disease-rising-due-to-changing-lifestyles-lack-of-awareness-regarding-bypass-surgery-marathi-news-1420433&quot;&gt;Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/29/c03f573f39118e250c40f8bd037e5b681777438699230381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : वाढत्या उन्हामुळे पुण्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ; वाचा तज्ज्ञांचा सल्ला]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rise-in-kidney-stone-and-urinary-tract-infection-cases-in-pune-due-to-rising-temperatures-read-expert-advice-health-marathi-news-1421858</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rise-in-kidney-stone-and-urinary-tract-infection-cases-in-pune-due-to-rising-temperatures-read-expert-advice-health-marathi-news-1421858#respond</comments><pubDate>Mon, 27 Apr 2026 11:52:28 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rise-in-kidney-stone-and-urinary-tract-infection-cases-in-pune-due-to-rising-temperatures-read-expert-advice-health-marathi-news-1421858</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; उन्हाळ्यात &lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/summer&quot;&gt;(Summer)&lt;/a&gt; &lt;/strong&gt;तापमान झपाट्याने वाढत असताना, पुण्यात किडनीशी संबंधित आजारांमध्ये, विशेषतः किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्ग (UTI), यामध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही वाढ प्रामुख्याने शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे अधिक प्रमाणात द्रव बाहेर जातो. ही कमतरता पुरेशा पाण्याने भरून न काढल्यास शरीर डिहायड्रेट होते आणि लघवीचा रंग दाटसर पिवळा दिसतो. यामुळे खनिजं आणि क्षारांचे स्फटिक स्वरुपात रुपांतर होते. यामुळे &amp;nbsp;किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. कमी पाणी पिणे आणि प्रायव्हेट भागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका देखील वाढतो, विशेषतः महिलांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये या संसर्गाचे प्रमाण अधिक असते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;उन्हाळ्यात किडनी स्टोनच्या रुग्णांची संख्या वाढली असून यामागचे प्रमुख कारण म्हणजे जास्त घामामुळे होणारे डिहायड्रेशन ज्यामुळे मूतखडा तयार होतो. शरीरात पुरेसे पाणी नसल्यास लघवीतील खनिजे आणि क्षार स्फटिकरूप धारण करतात आणि त्यामुळे मूतखडा तयार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर, कमी पाणी पिल्यामुळे लघवीचे प्रमाण घटते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास अनुकूल वातावरण तयार होते आणि मूत्रमार्गातील संसर्ग वाढतो. सध्या किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला 25-55 वयोगटातील 10 रुग्णांपैकी सुमारे 2 जणांना मूतखडा तर 2-3 रुग्णांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग आढळतो, अशी माहिती डॉ पवन रहांदळे (युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा, पुणे) यांनी दिली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉ. पवन पुढे म्हणाले, रुग्णांमध्ये सामान्यतः कमरेच्या खालच्या भागात किंवा बाजूला तीव्र वेदना होतात , लघवी करताना जळजळ होते, वारंवार लघवी लागणे, ताप आणि अस्वस्थता अशी लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न केल्यास किडनी स्टोनमुळे लघवीच्या मार्गात अडथळा येऊ शकतो किंवा संसर्ग होऊ शकतो, तर दुर्लक्ष केल्यास युटीआय संसर्ग किडनीपर्यंत पसरून गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. आजाराच्या तीव्रतेनुसार यावर उपचार ठरवले जातात; लहान स्टोन औषधोपचार आणि जास्त पाणी पिण्याने नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकतात, तर मोठ्या स्टोनसाठी लेझर उपचार किंवा मिनिमली इन्वेसिव्ह शस्त्रक्रिया करावी लागू शकते. युटीआय संसर्ग हा साधारणतः अँटिबायोटिक्स, पुरेसे पाणी पिणे आणि ठराविक औषधाोपचारांनी बरा होतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डॉ. प्रसाद कुलट (वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, अंकुरा हॉस्पीटल फॅार वुमन ॲण्ड चिल्ड्रन, पुणे) म्हणाले, तापमानात झालेल्या तीव्र वाढीमुळे उन्हाळ्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात अशा रुग्णांमध्ये सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला 25 ते 55 वयोगटातील 10 पैकी 1 रुग्ण किडनी स्टोनच्या समस्येने ओपीडीत दाखल होतो. तर जवळपास 2 रुग्ण हे &amp;nbsp;मूत्रमार्गाच्या संसर्गाने ओपीडीत दाखल होतात. यामागील मुख्य कारण म्हणजे डिहायड्रेशन, जे जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे उद्भवते, ज्यामुळे स्टोन तयार होण्यास आणि बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. अशा रुग्णांमध्ये कमरेच्या बाजूच्या भागात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे आणि काहीवेळा ताप येणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार केल्यास लवकर बरे होता येते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- डॉ. पवन रहांदळे(युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा, पुणे)&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- डॉ. प्रसाद कुलट(वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, अंकुरा हॉस्पीटल फॅार वुमन ॲण्ड चिल्ड्रन, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;) &lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;हे ही वाचा :&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune/heat-wave-heat-of-the-sun-is-increasing-how-can-you-protect-yourself-from-heat-stroke-find-out-in-detail-1416108&quot;&gt;Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/27/147b50412163eda3661b47464e76401b1777270580059358_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Health Tips : तिशीच्या आतच महिलांमध्ये आढळतेय ‘प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर’ची समस्या; वंधत्व निवार तज्ज्ञांचा 'हा' सल्ला महत्त्वाचा]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-premature-ovarian-failure-is-being-observed-in-women-under-the-age-of-30-this-advice-from-infertility-specialists-is-crucial-1421341</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-premature-ovarian-failure-is-being-observed-in-women-under-the-age-of-30-this-advice-from-infertility-specialists-is-crucial-1421341#respond</comments><pubDate>Thu, 23 Apr 2026 12:43:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-premature-ovarian-failure-is-being-observed-in-women-under-the-age-of-30-this-advice-from-infertility-specialists-is-crucial-1421341</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips :&lt;/strong&gt; महिलांच्या आरोग्याबाबत एक धक्कादायक बाब समोर येत आहे. 25 ते 26 वयोगटातील महिलांमध्ये प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) सारखी समस्या आढळून येते. प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे स्त्रियांच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात स्त्री बीज असतात. प्रत्येक मासिक पाळी वेळी एक स्त्री बीज तयार होते अणि गर्भधारणा नाही झाल्यास ते मासिक पाळीच्या माध्यमातून शरीराबाहेर जाते. मात्र जेव्हा मासिक पाळी जाते तेव्हा सर्व स्त्री बीज संपते. कमी वयात असे झाल्यास त्याला प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युलर म्हणतात. अशा समस्येने त्रस्त दर महिन्याला सुमारे 3&amp;ndash;4 नव्या रुग्णांची नोंद होत असून, वेळीच जागरूकता आणि उपचाराची गरज तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;अंडाशयांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सामान्यतः हा वयोगट उत्तम प्रजननक्षमत असलेला वयोगट म्हणून ओळखला जातो. मात्र बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि काही अंतर्गत वैद्यकीय कारणांमुळे अंडाशयांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF), ज्याला अर्ली ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असेही म्हटले जाते, ही अशी स्थिती आहे ज्यात 40 वर्षांपूर्वीच अंडाशयाचे कार्य कमी होते किंवा थांबते. यामुळे अंड्यांची निर्मिती कमी होते किंवा थांबते आणि इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी घटते. याचा परिणाम प्रजननक्षमतेवर तसेच संपूर्ण हार्मोनल संतुलनावर होतो. नैसर्गिक मेनोपॉजपेक्षा ही स्थिती वेगळी असली तरी गर्भधारणेवर याचा मोठा परिणाम होतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या आजारामागील कारणांमध्ये आनुवंशिकता किंवा कौटुंबिक इतिहास, ऑटोइम्यून विकार (ज्यात शरीर स्वतःच्या अंडाशयांवर हल्ला करते), आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, वाढलेला ताणतणाव, अनियमित झोप, पर्यावरणीय घटक, विषारी पदार्थांचा संपर्क तसेच केमोथेरपी किंवा रेडिएशनसारखे उपचार यांचा समावेश होतो. प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) आजाराच्या लक्षणांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे किंवा बंद होणे, गर्भधारणेत अडचणी येणे, हॉट फ्लॅशेस व रात्री घाम येणे, मूड स्विंग्ज व चिडचिड, योनी मार्गाचा कोरडेपणा आणि लैंगिक इच्छेत घट.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;25 ते 26 वयोगटातील महिलांमध्ये प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरची लक्षणं&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या काही महिन्यांत आम्ही विशेषतः 25 ते 26 वयोगटातील 3 ते 4 तरुण महिलांमध्ये प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअरच्या लक्षणांचे निदान करत आहोत. पूर्वी या वयोगटात अशी प्रकरणं अपेक्षित नव्हती असे मत वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रश्मी निफाडकर (नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे) यांनी व्यक्त केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्या पुढे म्हणाल्या, हा आजार मानसिकदृष्ट्याही तणावास कारणीभूत ठरतो. विशेषतः ज्या महिलांना कुटुंब नियोजन करायचे आहे त्यांना यामुळे तणावाचा सामना करावा लागतो. वेळीच निदान करणे अत्यंत गरजेचे असून &amp;nbsp;हार्मोन तपासण्या, विशेषतः एएमएच टेस्ट, तसेच सोनोग्राफीद्वारे अंडाशयांची क्षमता तपासता येते. बऱ्याचदा नैसर्गिक गर्भधारणा अवघड असू शकते, मात्र वेळीच निदान झाल्यास एग फ्रीझिंग, डोनर एगसह आयव्हीएफ आणि हार्मोन थेरपी यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. मासिक पाळीत अनियमितता किंवा इतर लक्षणे दिसल्यास उपचारास विलंब करू नये.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) हा केवळ प्रजननक्षमतेपुरता मर्यादित नसून तो हार्मोनल आरोग्यावर परिणाम करतो. इस्ट्रोजेनची कमी पातळी हाडे, हृदय आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकते. अनेक तरुण महिला अनियमित मासिक पाळीकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याला फक्त ताणतणावाचे कारण मानतात. मात्र सतत अशी लक्षणे दिसत असल्यास त्याकडे &amp;nbsp;गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आम्हाला दर महिन्याला 1 ते 2 प्रकरणं आढळतात आणि आम्ही योग्य हार्मोनल सपोर्ट, ताणतणाव नियंत्रण, संतुलित आहार, व्यायाम आणि नियमित तपासणीचा सल्ला देतो. प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (POF) असतानाही महिला निरोगी आणि समाधानी जीवन जगू शकतात, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत (मदरहुड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे) यांनी व्यक्त केले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या मते, तरुण महिलांमध्ये वाढणारी ही समस्या एक धोक्याची घंटा असून विशीतील तरुणींनीही प्रजनन आरोग्याकडे विशेष लक्ष देण गरजेचे आहे . याबाबत पुरेशी जागरूकता, वेळीच निदान आणि उपचारांच्या मदतीने या स्थितीवर नियंत्रण ठेवता येते आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी मदत होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;- वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रश्मी निफाडकर (नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;) &lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;pf0&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;cf1&quot;&gt;हे ही वाचा :&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-risk-of-heart-disease-rising-due-to-changing-lifestyles-lack-of-awareness-regarding-bypass-surgery-marathi-news-1420433&quot;&gt;Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/h3&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/04/23/96917661afa16075499f53074c4796b41776928189923358_original.png" width="220"/></item></channel></rss>