एक्स्प्लोर

Chanakya Niti : चुकूनही 'या' लोकांना मदत करु नका, अन्यथा...आयुष्यभर होईल पश्चात्ताप, चाणाक्य सांगतात...

Chanakya Niti : आयुष्यात खरी आणि प्रामाणिक माणसं कशी ओळखायची? कधी आणि कोणाला मदत करायची? या संदर्भात चाणाक्यांनी सांगितलं आहे. 

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य हे एक महान विचारक, अर्थशास्त्रज्ञ आणि  रणनितीकार होते. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजही समाजात लागू होते. त्यांनी चाणक्य निती नावाचा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर आपलं मत मांडलं आहे. तसेच, आयुष्यात खरी आणि प्रामाणिक माणसं कशी ओळखायची? कधी आणि कोणाला मदत करायची? या संदर्भात सांगितलं आहे. 

या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी कोणाची मदत करु नये या संदर्भात सांगितलं आहे ते जाणून घेऊयात. 

जे तुमच्या मदतीला विसरून जातील 

चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जे लोक तुमची मदत घेतल्यानंतर पण तुमचा आदर करत नसतील, तुम्हाला विसरत असतील तर अशा लोकांना वारंवार मद करु नये. 

आळशी लोक 

जे लोक स्वत: मेहनत करत नाहीत आणि नेहमी दुसऱ्यांवरच अवलंबून असतात. अशा लोकांना अजिबात मदत करु नये. चाणक्यांनुसार, ज्या लोकांना स्वत: काही करायचं आहे फक्त अशा लोकांनाच मदत करावी. 

गद्दार आणि कपटी लोक

चाणक्यांनुसार, जे लोक दुसऱ्यांना धोका देतात. त्रास देतात. खोटं बोलतात किंवा चलाखीने आपल्या फायद्याचं काम काढून घेतात अशा लोकांना मदत करणं म्हणजे स्वत:साठी खड्डा खोदण्यासारखं आहे. हे लोक कोणाचेच नसते. 

जे वेळोवेळी तक्रारी करतात

चाणाक्यांच्या मते, काही लोक नेहमी आपल्या गरिबीची, परिस्थितीची तक्रार करतात. मात्र, कधीच समाधान मानत नाहीत. त्यांना वारंवार समजावल्याने किंवा मदत केल्याने कोणताच त्यांच्यावर फरक पडत नसेल. तर अशा लोकांपासून वेळीच लांब राहा. कारण अशा लोकांना फक्त सहानुभूती हवी असते समाधान नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहा. 

जे तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर चांगला व्यवहार करत असेल पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करु नका.

हे ही वाचा :                                                                                                            

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mangal Gochar 2025 : लवकरच मंगळ ग्रहाचा सूर्याच्या राशीत होणार प्रवेश; 7 जूनपासून 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, घरात लक्ष्मी नांदणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget