<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>राज्यात मुसळधार पाऊस पडणार! पण कधी? पंजाबराव डखांनी वर्तवला बळीराजाला दिलासा देणारा अंदाज, तुमचा जिल्ह्यात पाऊस पडणार का? </title><atom:link href="https://marathi.abplive.com/agriculture/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Wed, 16 Sep 2026 04:13:59 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/rohit-pawar-criticizes-on-chief-minister-devendra-fadnavis-over-the-drought-situation-in-mumbai-farmers-agriculture-drought-1439225</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/rohit-pawar-criticizes-on-chief-minister-devendra-fadnavis-over-the-drought-situation-in-mumbai-farmers-agriculture-drought-1439225#respond</comments><pubDate>Tue, 15 Sep 2026 22:58:00 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ निलेश बुधावले, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/rohit-pawar-criticizes-on-chief-minister-devendra-fadnavis-over-the-drought-situation-in-mumbai-farmers-agriculture-drought-1439225</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Rohit Pawar on &amp;nbsp;Devendra Fadnavis :&lt;/strong&gt; पावसाळा सुरु होऊन साधारणं तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांचीउबी पिकं करपू लागली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाव रायंनी राज्याचे मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी सगळ्या संवैधानिक तत्त्वांना तिलांजली देणारे मुख्यमंत्री आज राज्यातील शेतकऱ्याला दुष्काळाचे चटके बसत असताना नियम आणि कायदे सांगत आहेत, यापेक्षा मोठी शेतकऱ्यांची थट्टा दुसरी काय असेल? असा सवाल करत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नेमकं काय म्हणाले रोहित पवार?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;सत्तेसाठी सगळ्या संवैधानिक तत्त्वांना तिलांजली देणारे मुख्यमंत्री आज राज्यातील शेतकऱ्याला दुष्काळाचे चटके बसत असताना नियम आणि कायदे सांगत आहेत, यापेक्षा मोठी शेतकऱ्यांची थट्टा दुसरी काय असेल? असा सवाल रोहित पवार यांनी केलाय. आज जिथे आपल्या बाजूचे कर्नाटक राज्य दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना करत आहे, त्यावेळी आपले सत्ताधारी फक्त कोरड्या गप्पा करत आहेत. NDRF च्या सर्व्हेला 5 ऑक्टोबरची मर्यादा असेलही, पण तत्काळ मदत करण्याला कसली मर्यादा आहे का? की या सरकारची नियत नाही? असा सवाल करत पवारांनी जोरदार टीका केली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सरकारने तत्काळ राज्यभरात दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सरकारने तत्काळ राज्यभरात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये, मजुरांना 25 हजारांची आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्यासोबतच पीक विम्यातून वगळलेले जुने ट्रिगर लागू करून तत्काळ पीक विमा द्यावा व इतर उपाययोजना कराव्यात, ही विनंती रोहित पवारांनी केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सध्या राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बहुतांश भागात पावसानं हजरी लावल्याचं चित्र दिसत नाही. पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांची उबी पिकं वाया जात आहेत. खरीपाचा हंगाम वाया गेला आहे. काही शेतकऱ्यांनी तर अद्याप पेरण्या देखील केल्या नाहीत. दरम्यान, शेतकऱ्यांची पिकं जळू लागल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. ऊसाबरोबर, कापूस, डाळिंब, केळीच्या बागा या पाणी नसल्यामुळ वाया जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून बसले आ हेत. कधी पाऊस पडणार याची वाट पाहतायेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=b_lgpeftKACRcntl&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/15/a2834203a40872aae223b7028028fdbe1789493269302339_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Babasaheb Patil: दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी बळीराजा मोठ्या संकटात; राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा शेतकऱ्यांना शब्द, म्हणाले...]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/babasaheb-patil-on-maharashtra-drought-farmers-face-a-major-crisis-due-to-the-lack-of-rain-state-government-reviews-the-situation-and-cooperation-minister-assures-farmers-for-help-marathi-news-1439109</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/babasaheb-patil-on-maharashtra-drought-farmers-face-a-major-crisis-due-to-the-lack-of-rain-state-government-reviews-the-situation-and-cooperation-minister-assures-farmers-for-help-marathi-news-1439109#respond</comments><pubDate>Tue, 15 Sep 2026 07:01:15 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/babasaheb-patil-on-maharashtra-drought-farmers-face-a-major-crisis-due-to-the-lack-of-rain-state-government-reviews-the-situation-and-cooperation-minister-assures-farmers-for-help-marathi-news-1439109</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Babasaheb Patil:&lt;/strong&gt; पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार निर्णय घेईल. विकासात्मक कामे काही काळ बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांचा नक्कीच विचार केला जाईल, असा विश्वास &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;राज्याचे&lt;/span&gt; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी व्यक्त केला आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी (Farmers) हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद आणि तूर यांसारखी खरीप पिके संकटात सापडली आहेत. पाऊस नसल्यामुळे उसाची वाढही अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. त्यातच ऊस लागवडीची स्थिती राज्यातील अनेक भागांत चिंताजनक बनली आहे. (Babasaheb Patil on maharashtra Drought)&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Drought: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीचा अहवाल मागवला&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या तीन महिन्यांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होणाऱ्या रिमझिम पावसाचीच परिस्थिती आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, आगामी रब्बी हंगामही आशादायक दिसत नाही. पावसाअभावी भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता यांसारख्या समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रकल्पांमध्ये असलेला अत्यल्प पाणीसाठा आणि कोरडे पडलेले नदीपात्र पुढील संकटाची चाहूल देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारने परिस्थितीचा अहवाल मागवला आहे. या अहवालावर उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Babasaheb Patil: विकासात्मक कामे बाजूला ठेवून सर्वसामान्य शेतकरी अन् शेतमजुरांच्या हिताचा नक्कीच विचार &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;होईल&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरम्यान&lt;/span&gt;, याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, त्यांनी &lt;a title=&quot;लातूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/latur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;लातूर&lt;/a&gt; जिल्ह्यातील अनेक भागांना भेटी दिल्या असून परिस्थिती चिंताजनक आहे. सरकार या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणे अपेक्षित असून, गरज भासल्यास काही विकासात्मक कामे बाजूला ठेवून सर्वसामान्य शेतकरी आणि शेतमजुरांच्या हिताचा नक्कीच विचार केला जाईल, असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यांनी&lt;/span&gt; व्यक्त केला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Rain News : भंडाऱ्यात पावसामुळं 20 घरांचं मोठं नुकसान&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शनिवारी आणि रविवारी भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं साकोली, मोहाडी आणि तुमसर तालुक्यात घर आणि गोठ्यांची पडझड झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनानं केली आहे. १७ घरांची तर, ३ गोठ्यांची पडझड होऊन नुकसान झालं आहे. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसून शीत पिकांचं नुकसान झालं नसल्याचा प्राथमिक अंदाज &lt;a title=&quot;भंडारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/bhandara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;भंडारा&lt;/a&gt; जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/IThVw7V6w38?si=g06vc9sik4StoJGJ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/15/e34a7048e1efd777bcfa737b5875943d1789435767595892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?]]></title><link>https://marathi.abplive.com/agriculture/ayam-cemani-chicken-egg-price-rate-luxury-poultry-indonesia-black-chicken-breed-marathi-news-1439001</link><comments>https://marathi.abplive.com/agriculture/ayam-cemani-chicken-egg-price-rate-luxury-poultry-indonesia-black-chicken-breed-marathi-news-1439001#respond</comments><pubDate>Sun, 13 Sep 2026 18:39:55 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ शेत-शिवार ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/agriculture/ayam-cemani-chicken-egg-price-rate-luxury-poultry-indonesia-black-chicken-breed-marathi-news-1439001</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Black Chicken Breed :&lt;/strong&gt; जगभरात पोल्ट्री फार्मिंगच्या व्यवसायात कोंबड्यांची किंमत साधारण काही शे रुपयांमध्ये असते. मात्र, जगात एक अशीही कोंबडीची जात आहे, जिच्या एका जोडीच्या किमतीत तुम्ही तोळाभर सोनं खरेदी करू शकता. इंडोनेशियातील 'आयाम सेमानी' (Ayam Cemani) हे दुर्मीळ ब्रीड सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या कोंबडीचे अनोखे रूप आणि तिच्याशी संबंधित खास गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तिला सोन्यासारखा भाव मिळतो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ayam Cemani Fibromelanosis Genetics : पूर्णपणे काळा रंग हीच ओळख&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आयाम सेमानी कोंबडीला जगातील इतर सर्व कोंबड्यांपेक्षा वेगळे बनवतो तो म्हणजे तिचा गडद काळा रंग. वरपासून खालपर्यंत ही कोंबडी पूर्णपणे काळी असते. केवळ तिचे पंख, कलगी, चोंच, पाय आणि नखेच नाही, तर तिची जीभ, तोंडाच्या आतील भाग, हाडे आणि मांस देखील पूर्णपणे काळे असते. जेनेटिक्सच्या भाषेत या दुर्मीळ शारीरिक बनावटीला 'फायब्रोमेलानोसिस' (Fibromelanosis) असे म्हणतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ayam Cemani Price : 2 लाख ते 6 लाखांपर्यंत किंमत&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या कोंबडीच्या किमतीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात एका आयाम सेमानी कोंबडीची किंमत सुमारे 2 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंत असते. तिच्या लहानशा पिल्लाची (Chicks) सुरुवातीची किंमतच 20 ते 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ayam Cemani Egg Price And Color : अंड्याचा रंग कसा असतो आणि किंमत किती?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अनेक लोकांना असे वाटते की ही कोंबडी काळी आहे, तर तिचे अंडेही काळेच असेल. मात्र तसे नसून तिचे अंडे हलक्या क्रीम किंवा गुलाबी रंगाचे असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;एका अंड्याची किंमत: 1500 ते 3000 रुपये.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;वेटिंग लिस्ट: हे अंडे खरेदी करण्यासाठी लोक महिना-महिने वेटिंग लिस्टमध्ये असतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ayam Cemani Egg Production : इतकी महागडी अंडी का असतात?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अंड्यांच्या इतक्या जास्त किमतीमागे तिचे मंद गतीने होणारे उत्पादन चक्र आहे. सामान्य हायब्रिड कोंबडी वर्षाला 250 ते 300 अंडी देते, तर आयाम सेमानी कोंबडी वर्षाभरात जेमतेम 60 ते 80 अंडीच देऊ शकते. 20-25 अंडी दिल्यानंतर ती काही महिन्यांसाठी अंडी देणे पूर्णपणे बंद करते. कमी पुरवठा आणि प्रचंड मागणी यामुळे तिची अंडी महाग असतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Indonesian Traditions : धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;इंडोनेशिया आणि जावा बेटावरील स्थानिक लोकांच्या मते या कोंबडीमध्ये दैवी शक्ती असतात आणि ती घराला वाईट नजरेपासून वाचवते. तेथील श्रीमंत लोक हिला नशीब, संपत्ती आणि पॉवरचे प्रतीक मानून आपल्या फार्महाऊसवर पाळतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Kadaknath vs Ayam Cemani : कडकनाथपेक्षाही दुर्मीळ&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारतात मध्य प्रदेशातील 'कडकनाथ' हा कोंबडा काळा असतो, पण आयाम सेमानी त्याच्या तुलनेत खूपच दुर्मीळ आहे. कडकनाथचे मांस 800 ते 1000 रुपये किलोने मिळते, तर आयाम सेमानीचे मांस लाखांच्या घरात विकले जाते. युरोप आणि अमेरिकेतील मोठे शेफ याला जगातील सर्वात लक्झरी आणि रेअर मीट मानतात.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/remove-perfume-stain-from-clothes-marathi-news-home-care-tips-1438974&quot;&gt;&lt;strong&gt;Perfume Stain Hacks : कपड्यांवर परफ्यूमचे डाग पडलेत? 'या' सोप्या ट्रिक्सने मिनिटांत घालवा जिद्दी डाग&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/13/17d70d13fb47c1fbe9694c89a55c1da9178930495464793_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा]]></title><link>https://marathi.abplive.com/agriculture/buldhana-ravikant-tupkar-news-ravikant-tupkar-demands-that-the-government-declare-a-drought-and-provide-assistance-of-1-lakh-per-hectare-1438992</link><comments>https://marathi.abplive.com/agriculture/buldhana-ravikant-tupkar-news-ravikant-tupkar-demands-that-the-government-declare-a-drought-and-provide-assistance-of-1-lakh-per-hectare-1438992#respond</comments><pubDate>Sun, 13 Sep 2026 17:06:36 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ डॉ. संजय महाजन ]]></dc:creator><category><![CDATA[ शेत-शिवार ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/agriculture/buldhana-ravikant-tupkar-news-ravikant-tupkar-demands-that-the-government-declare-a-drought-and-provide-assistance-of-1-lakh-per-hectare-1438992</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ravikant Tupkar :&lt;/strong&gt; सध्या राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी (Drought) &amp;nbsp;परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस पडलेला नाही. खरीपाची पिकं वाया गेली आहेत. अशातच राज्य सरकारने नुकतीच राज्यातील 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात न आल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाले आहेत. एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाची यादी तयार करता? शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि पिकांची अवस्था पाहा असे तुपकर म्हणाले. बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली. तसेच हेक्टरी 1 लाखांची मदत करावी, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडण्याचा इशारा देखील रविकांत तुपकरांनी दिला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्य सरकारने नुकतीच राज्यातील 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात न आल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 45 ते 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरशः होरपळ झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याला दुष्काळसदृश यादीतून वगळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया तुपकरांनी दिली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा निर्णय मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून कागदावर घेतला जात असल्याचा आरोप करत तुपकरांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असती तर केवळ 18 नव्हे, तर &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ातील अनेक जिल्हे दुष्काळसदृश यादीत आले असते. शेतकऱ्यांना कमीत कमी मदत द्यावी लागावी म्हणूनच ही यादी तयार करण्यात आली आहे का?&amp;rdquo; असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित केला.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;बुलढाण्यात पिके करपली, तरी सरकारला दिसत नाहीत का?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बुलढाणा जिल्ह्यात तब्बल दीड महिन्याच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. कडक उन्हामुळे सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाऐवजी कडक ऊन पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला असला, तरी पिकांना आवश्यक असलेल्या काळात पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे तुपकरांनी म्हटले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या, हेक्टरी 1 लाखांची मदत द्या&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्याला तातडीने दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करावे, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे. शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, मेहनत केली, रात्रंदिवस कष्ट केले. पाऊस नाही म्हणून पीक हातातून गेलं. आता सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं का? बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या,&amp;rdquo; अशी मागणी तुपकरांनी केली.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले खडे बोल&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि सहा आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींना लक्ष्य करत रविकांत तुपकरांनी थेट सवाल केला.लोकांनी तुम्हाला झोपा काढायला निवडून दिलं आहे का? असा सवाल तुपकरांनी केला. गल्लीत आणि मतदारसंघात राजकीय स्वार्थासाठी एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, अशा शब्दांत तुपकरांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्यास काय अडचण आहे?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;काही दिवसांपूर्वीच &lt;a title=&quot;बुलढाणा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/buldhana&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बुलढाणा&lt;/a&gt; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक सर्वपक्षीय नेते आपले राजकीय मतभेद आणि राजकीय जोडे बाजूला ठेवून एका पॅनलमध्ये एकत्र आले आणि निवडणूक लढले. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्यास काय अडचण आहे? असा सवाल तुपकरांनी केला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=hKcFBuarSDCg-YFY&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/13/8ebaa0fed7dd90e1260a39892e5075eb1789299391367339_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी]]></title><link>https://marathi.abplive.com/agriculture/beed-agriculture-news-farmers-in-beed-district-have-criticized-the-government-over-the-issue-of-their-crops-being-ruined-due-to-the-lack-of-rain-1438901</link><comments>https://marathi.abplive.com/agriculture/beed-agriculture-news-farmers-in-beed-district-have-criticized-the-government-over-the-issue-of-their-crops-being-ruined-due-to-the-lack-of-rain-1438901#respond</comments><pubDate>Sat, 12 Sep 2026 18:14:52 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ स्वानंद पाटील ]]></dc:creator><category><![CDATA[ शेत-शिवार ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/agriculture/beed-agriculture-news-farmers-in-beed-district-have-criticized-the-government-over-the-issue-of-their-crops-being-ruined-due-to-the-lack-of-rain-1438901</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Beed Agriculture News :&lt;/strong&gt; पावासाळा सुरु होऊन साधारण तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं वाया जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात देखील आहे. तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचं सरकारला काहीच देणे घेणं नाही, अशी टीका शेतकऱ्यांनी सरकारवर केली आहे. &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच &amp;nbsp;मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा असी मागणी देखील केली आहे. सरकारला मनोज जरांगे पाटलांकडे जायला वेल आहे, तिथं हुजरेगिरी करायची मात्र, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सरकारला वेळ नाही अशी टीका शेतकऱ्यांनी केली. शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही असे म्हणत &lt;a title=&quot;बीड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/beed&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बीड&lt;/a&gt; मधील शेतकऱ्यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला. जरांगे पाटलांना आमचा विरोध नाही पण शेतकरी पण जगला पाहिजे हे सरकारने बघितले पाहिजे असे शेतकरी म्हणाले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&amp;nbsp;मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आमच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतावर कुठलाही मंत्री,आमदार खासदार आणखी आला नाही. किंवा शासनाचा कुठलाही प्रतिनिधी आला नाही. शेतात गांजाचे एक झाड सापडलं असतं तर सगळ प्रशासन धावत आलं असतं असी टीका देखील शेतकऱ्यांनी केली. शासनाला जरांगे पाटलांकडे जायला वेळ आहे, मात्र शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी पंचनामा करण्यासाठी वेळ नाही. मग आम्ही शेतकऱ्यांनी जगाव का मरावं? आमच्या गुरांना चारा नाही पाणी नाही? हाताला काम नाही असे म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&amp;nbsp;उपमुख्यमंत्र्यांना परदेशी दौरे करायला वेळ, मात्र शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना परदेशी दौरे करायला वेळ आहेत मात्र शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही अशी टीका देखील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री &lt;a title=&quot;एकनाथ शिंदे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/eknath-shinde&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;एकनाथ शिंदे&lt;/a&gt; यांच्यावर केली. सरकार आणि विरोधकांची एकजूट झाल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने वाळलेले 6 एककर शेतातील सोयाबीन मजूर लावण्यासाठी परवडत नसल्याने बाप लेकाने हाताने काढून टाकले. या सोयाबीनसाठी दोन ते अडीच लाख रुपये व्याजाने काढून खर्च केल्याचे शेतकऱ्याने हतबल होत सांगितले.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=AadaRFNTci49TRvJ&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/12/e7d90b3a5c059658cb4b83c37853fd681789215712540339_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? ]]></title><link>https://marathi.abplive.com/agriculture/onion-price-news-after-sugar-and-oil-onion-prices-have-now-surged-significantly-the-price-per-kilogram-ranges-from-60-to-70-in-mumbai-pune-1438787</link><comments>https://marathi.abplive.com/agriculture/onion-price-news-after-sugar-and-oil-onion-prices-have-now-surged-significantly-the-price-per-kilogram-ranges-from-60-to-70-in-mumbai-pune-1438787#respond</comments><pubDate>Fri, 11 Sep 2026 17:10:58 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ शेत-शिवार ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/agriculture/onion-price-news-after-sugar-and-oil-onion-prices-have-now-surged-significantly-the-price-per-kilogram-ranges-from-60-to-70-in-mumbai-pune-1438787</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Onion Price News :&lt;/strong&gt; गेल्या काही दिवसात साखर आणि तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता कांद्याच्या दरात (Onion Price) &amp;nbsp;देखील मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. मात्र, सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना मोठा पायदा होताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळं ग्राहकांच्या खिशाला झळ लागत आहे. सध्या कांद्याचे दर हे 60 ते 70 रुपये किलोवर गेले आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;देशात महागाई वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेल आणि साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, कांद्याच्या किमतींतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात अलीकडे कांद्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात कांद्याचा किरकोळ भाव 60 ते 70 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दरम्यान, या कांद्याच्या वाढत्या दराचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कारण अनेक शेतकऱ्यांकडे सध्या कांदा शिल्लक नाही. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्याचे सांगितले जात आहे. ज्या शेत कऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांना फायदा होताना दिसत आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मुंबईसह पुण्यातही कांदा महागला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुंबईसह पुण्यातही कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत कांद्याचा भाव 60 ते 70 रुपये प्रति किलोवर पोहोचला असताना, पुण्यातही कांद्याचे किरकोळ भाव 60 ते 65 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; कांद्याचे केंद्र म्हणून ओळखले जाते, त्यामुळे जर येथे कांद्याच्या किमती इतक्या वाढल्या, तर देशातील इतर राज्यांमध्येही किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कांद्याचे दर वाढण्याचं कारण काय?&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कांद्याच्या भावात अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठा कमी होणे. नाशिक, अहिल्यानगर, &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; आणि &lt;a title=&quot;सोलापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/solapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सोलापूर&lt;/a&gt; यांसारखे भाग कांद्याचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. त्यामुळे, या भागांमधून पुरवठा कमी झाल्यामुळं भाव वाढत आहेत. &amp;nbsp;&lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt;मधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) ही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक भाव 55 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, तर कमी प्रतीचा कांदा सुमारे 45 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. याबाबत बोलताना लासलगाव एपीएमसीच्या एका सदस्याने सांगितले, की, गेल्या दोन वर्षांतील हा सर्वाधिक घाऊक भाव आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकसारख्या शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा येऊ लागल्यास भाव खाली येऊ शकतात, अन्यथा पुढील महिन्यात भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कांद्याचे भाव किती वाढले?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;घाऊक व्यापारी नितीन पारेख यांच्या मते, &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt;त गेल्या महिन्यात कांद्याच्या किरकोळ दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीचा कांदा घाऊक दरात 52 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर कमी प्रतीचा कांदा 40 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. दरम्यान, पुण्यात कांद्याचे किरकोळ भाव 60 ते 65 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत, तर घाऊक दरात कांदा 50 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=MqJrknxkIoNa8BFH&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/11/c3469431f1bc8a7971877e725c29cf5b1789126508490339_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Team India News : अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; आणखी एका दिग्गजाने सोडली साथ, BCCIकडे दिला राजीनामा]]></title><link>https://marathi.abplive.com/sports/cricket/team-india-physio-kamlesh-jain-submits-resignation-letter-bcci-marathi-news-1438726</link><comments>https://marathi.abplive.com/sports/cricket/team-india-physio-kamlesh-jain-submits-resignation-letter-bcci-marathi-news-1438726#respond</comments><pubDate>Fri, 11 Sep 2026 10:07:08 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ किरण महानवर ]]></dc:creator><category><![CDATA[ क्रिकेट ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/sports/cricket/team-india-physio-kamlesh-jain-submits-resignation-letter-bcci-marathi-news-1438726</guid><description><![CDATA[&lt;p&gt;Team India Physio Kamlesh Jain Submits Resignation : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे फिजिओ कमलेश जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी बीसीसीआयकडे राजीनामा सोपवल्याची माहिती समोर आली आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;वृत्तानुसार, कमलेश जैन सध्या नवी दिल्लीत टीम इंडियासोबत आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही टी-20 सामने &lt;a title=&quot;नवी दिल्ली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/new-delhi&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नवी दिल्ली&lt;/a&gt;त खेळवले जाणार आहेत. मात्र, जैन यांनी बीसीसीआयकडे आपला राजीनामा दिला आहे. बीसीसीआयने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. जैन सध्या तीन महिन्यांचा नोटीस पीरियड पूर्ण करत असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमलेश जैन हे शेवटच्या वेळी टीम इंडियासोबत दिसण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;साडेचार वर्षांनंतर टीम इंडियाची साथ सोडणार?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;कमलेश जैन यांनी जून 2022 मध्ये टीम इंडियाच्या फिजिओची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. जवळपास साडेचार वर्षे टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिल्यानंतर आता जैन हे पद सोडणार असल्याचं समोर आलं आहे. फिजिओच्या पदासाठी करावी लागणारी सततची प्रवासाची धावपळ हे राजीनाम्यामागचं एक कारण असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळेही त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सलग तिसरा मोठा बदल&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;गेल्या काही आठवड्यांमध्ये टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल झाले आहेत. इंग्लंड दौरा संपल्यानंतर फील्डिंग कोच टी. दिलीप यांनी टीम इंडियाची साथ सोडली. त्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते आता कोलकाता नाईट रायडर्ससोबत जोडले गेले आहेत. आता कमलेश जैन यांचा राजीनामा हा टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील तिसरा मोठा बदल ठरणार आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;KKRसोबतही काम केलंय&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;कमलेश जैन यांना आयपीएलचा देखील मोठा अनुभव आहे. ते यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते. त्यानंतर त्यांनी नितीन पटेल यांची जागा घेत टीम इंडियाच्या फिजिओची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र आता साडेचार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जैन टीम इंडियाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेआधीच भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणखी एक मोठा बदल निश्चित मानला जात आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;&amp;nbsp;ही ही वाचा -&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;Kuldeep Yadav News : कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=yZxF2JCGm9a8ku5c&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/11/cec62ea2715e7b8325b9ba126228987017890995470331378_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Nagpur Pola Festival 2026: तब्बल साडेसात फूट उंच, आठ फूट लांब; नागपूरच्या बाजारात तान्हा पोळ्याच्या पाडव्यातील सर्वात ट्रेंडिंग नंदीची एन्ट्री; किंमत ऐकून थक्क व्हाल!]]></title><link>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/maharashtra-nagpur-pola-festival-2026-teakwood-nandi-bull-seven-half-feet-tall-wooden-sculpture-attraction-for-sale-priced-8-lakh-most-trending-in-market-marathi-news-1438621</link><comments>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/maharashtra-nagpur-pola-festival-2026-teakwood-nandi-bull-seven-half-feet-tall-wooden-sculpture-attraction-for-sale-priced-8-lakh-most-trending-in-market-marathi-news-1438621#respond</comments><pubDate>Thu, 10 Sep 2026 09:03:32 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ विशाल देवकर ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/photo-gallery/news/maharashtra-nagpur-pola-festival-2026-teakwood-nandi-bull-seven-half-feet-tall-wooden-sculpture-attraction-for-sale-priced-8-lakh-most-trending-in-market-marathi-news-1438621</guid><description><![CDATA[Nagpur Pola Festival 2026: तब्बल साडेसात फूट उंच, आठ फूट लांब; नागपूरच्या बाजारात तान्हा पोळ्याच्या पाडव्यातील सर्वात ट्रेंडिंग नंदीची एन्ट्री; किंमत ऐकून थक्क व्हाल!]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/10/47f0d36de48b0df8ec4b5fd8de98ba261789011068952892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sugarcane Crushing Season:: मोठी बातमी! राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार; वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्णय]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/sugarcane-crushing-season-will-begin-on-october-15-this-year-devendra-fadnavis-taken-this-decision-against-the-backdrop-of-rising-sugar-prices-maharashtra-marathi-news-1438561</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/sugarcane-crushing-season-will-begin-on-october-15-this-year-devendra-fadnavis-taken-this-decision-against-the-backdrop-of-rising-sugar-prices-maharashtra-marathi-news-1438561#respond</comments><pubDate>Wed, 9 Sep 2026 14:44:05 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ निलेश बुधावले, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/sugarcane-crushing-season-will-begin-on-october-15-this-year-devendra-fadnavis-taken-this-decision-against-the-backdrop-of-rising-sugar-prices-maharashtra-marathi-news-1438561</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sugar Prices News :&amp;nbsp;&lt;/strong&gt;ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या&amp;nbsp;साखरेच्या &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;दरामुळे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सर्वसामान्यांचे&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बजेट&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कोलमडलं&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असून&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;महागाईची&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;झळ&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सोसावी&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;लागत&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;अशातच&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;साखरेचा&lt;/span&gt; दरावर (Sugar Prices) नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध स्थरावर उपाययोजना करत आहे. साखरेचे दर (Sugar Price) अचानक वाढल्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचा साखर हंगाम (Sugarcane Crushing Season) यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतल्याची माहिती आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, सह्याद्री अतिथिगृह येथे विविध कारखान्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध आमदारांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Devendra Fadnavis on Sugar Prices : मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय; साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात साखरेचा दराने उसळी घेतली होती. ऑगस्टमधे साखरेचे दर 70 ते 75 रुपये किलो वर गेल्याच पाहिला मिळालं होतं. तर नोव्हेंबरपूर्वी गळीत हंगाम सुरू करायला शेतकरी आणि कारखान्यांच्या तोट्याचे असल्याचं कारखांदारांनी भूमिका घेतली होती. अशातच आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sugar Prices News : साखरे&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च्या&lt;/span&gt; दर&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वाढी&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मुळे&lt;/span&gt; सर्वसामान्यांना सणावाराला महागाईचे चटके&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;साखरे&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;च्या&lt;/span&gt; दर&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वाढी&lt;/span&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मुळे&lt;/span&gt; सर्वसामान्यांना सणावाराला महागाईचे चटके सहन करावं लागतायत. गणेशोत्सव तोंडावर आला असताना साखरेसह दूध, डाळींची दरवाढ झालीये. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा-दिवाळी असा सणांचा सिझन समोर आहे. त्यामुळे साखरेचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी उसाचा गाळप हंगाम महिनाभर आधी सुरू करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं. मात्र याला शेतकरी आणि कारखानदारांनी विरोध दर्शवलाय.&amp;nbsp; रोजच्या स्वयंपाकापासून ते मिठाईपर्यंत, सर्वात जास्त आवश्यक गोष्ट म्हणजे गोडी वाढवणारी साखर. &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मात्र&lt;/span&gt;, ऐन सणासुदीला साखर महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या पाकिटावर ताण येतोय. त्यातच 'सणांचा राजा' दिवाळी जवळ येत असताना सरकारला साखरटंचाईची भीती जाणवू लागलीय.&amp;nbsp; त्यामुळे यंदा उसाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचं सरकारच्या विचाराधीन आहे.&amp;nbsp; केंद्र सरकारनं देशातलं सर्वात जास्त साखरेचं उत्पादन घेणाऱ्या &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाला तशी सूचना केलीय.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मुख्यमंत्री &lt;a title=&quot;देवेंद्र फडणवीस&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/devendra-fadnavis&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;देवेंद्र फडणवीस&lt;/a&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;यांनी&lt;/span&gt; बुधवारी मंत्री समितीची बैठक &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;घेतली&lt;/span&gt;. या बैठकीत उसाचा गाळप हंगाम कधी सुरू करायचा याचा निर्णय घेतला. गेल्या हंगामात विविध कारणांनी साखरेचं उत्पादन घटल्यामुळे दर चढे राहिलेत. दिवाळीत साखरेनं 'दिवाळं' काढू नये, यासाठी यंदा गाळप हंगाम अधिक लवकर सुरू केला&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;य&lt;/span&gt;. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगाम सुरू होतो. मात्र, यंदा 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांची यंत्र सुरू व्हावीत, असा सरकारचा &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मानस&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;आहे&lt;/span&gt;. मात्र, याला साखर कारखानदारांनी विरोध केलाय.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-fda-big-action-on-iskcon-food-establishments-in-juhu-suspended-the-licence-of-govinda-restaurant-after-found-serious-food-safety-and-hygiene-violations-marathi-news-1438554&quot;&gt;Maharashtra FDA: जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर FDAची मोठी कारवाई; किचनमध्ये अन्न सुरक्षा अन् स्वच्छतेच्या नियमांमध्ये गंभीर त्रुटी; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/09/e1258187411c11479299edb1897293dd1788945208998892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[राज्यात मुसळधार पाऊस पडणार! पण कधी? पंजाबराव डखांनी वर्तवला बळीराजाला दिलासा देणारा अंदाज, तुमचा जिल्ह्यात पाऊस पडणार का? ]]></title><link>https://marathi.abplive.com/agriculture/maharashtra-rain-panjabrao-dakh-rain-news-panjabrao-dakh-has-issued-a-forecast-regarding-the-rainfall-in-the-state-1438348</link><comments>https://marathi.abplive.com/agriculture/maharashtra-rain-panjabrao-dakh-rain-news-panjabrao-dakh-has-issued-a-forecast-regarding-the-rainfall-in-the-state-1438348#respond</comments><pubDate>Mon, 7 Sep 2026 22:39:20 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ गणेश लटके ]]></dc:creator><category><![CDATA[ शेत-शिवार ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/agriculture/maharashtra-rain-panjabrao-dakh-rain-news-panjabrao-dakh-has-issued-a-forecast-regarding-the-rainfall-in-the-state-1438348</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Maharashtra Rain Panjabrao Dakh Rain News :&lt;/strong&gt; पावासाळा सुरु होऊन ती महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही. परिणामी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया चालली आहेत. पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत महत्वाचा अंदाज वर्तवला आहे. 13 सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचं डखांनी सांगितलं आहे. मात्र, 14 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;14 ते 22 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 14 ते 22 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पंजाबराव डख यांनी 6 सप्टेंबर रोजी दिलेल्या अंदाजानुसार, 13 सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी असून त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. विशेषतः 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांत चांगला ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;13 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पंजाब डख यांच्या अंदाजानुसार 13 सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सुरुवातीला पाऊस कुठे कुठे पडणार?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;जळगाव&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/jalgaon&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;जळगाव&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;धुळे&lt;br /&gt;&amp;nbsp;नंदुरबार&lt;br /&gt;नाशिक&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;छत्रपती संभाजीनगर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;छत्रपती संभाजीनगर&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a title=&quot;बुलढाणा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/buldhana&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बुलढाणा&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;जालना&lt;br /&gt;विदर्भातील अनेक जिल्हे&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;14 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;13 सप्टेंबरला काही भागात सुरुवात झाल्यानंतर 14 सप्टेंबरपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;दक्षिण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा अंदाज&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;16 ते 22 सप्टेंबर या कालावधीत दक्षिण महाराष्ट्रात तुलनेने जास्त पावसाचा अंदाज आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;सोलापूर&lt;br /&gt;&lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;कोल्हापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/kolhapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;कोल्हापूर&lt;/a&gt;&lt;br /&gt;पुणे&lt;br /&gt;बारामती&lt;br /&gt;फलटण&lt;br /&gt;आटपाडी&lt;br /&gt;&amp;nbsp;पंढरपूर&lt;br /&gt;&amp;nbsp;सांगोला&lt;br /&gt;&amp;nbsp;जत&lt;br /&gt;&amp;nbsp;मंगळवेढा&lt;br /&gt;&amp;nbsp;दौंड&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा अंदाज महत्त्वाचा ठरू शकतो. तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&amp;nbsp;छोट्या तलावांमध्येही पाणी येण्याचा अंदाज&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पंजाब डख यांच्या अंदाजानुसार 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान दक्षिण &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; आणि मराठवाड्यातील काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो. त्यामुळे सध्या कोरडे असलेले छोटे तलाव, बंधारे आणि जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;बीड&lt;br /&gt;&amp;nbsp;धाराशिव&lt;br /&gt;लातूर&lt;br /&gt;नांदेड&lt;br /&gt;&amp;nbsp;परभणी&lt;br /&gt;&amp;nbsp;अहिल्यानगर&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;सोलापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/solapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सोलापूर&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या भागांसाठी हा अंदाज महत्त्वाचा&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मराठवाड्यातही पावसाची शक्यता&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;16 ते 22 सप्टेंबरदरम्यान&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;लातूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/latur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;लातूर&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;धाराशिव&lt;br /&gt;&lt;a title=&quot;बीड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/beed&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;बीड&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;परभणी&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;नांदेड&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nanded&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नांदेड&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;अहिल्यानगर&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;या भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्यास पाण्याची आवक वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&amp;nbsp;विदर्भात 1सप्टेंबरपासून हालचाल&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;वर्धा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/wardha&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;वर्धा&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;भंडारा&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;गोंदिया&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/gondia&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;गोंदिया&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;चंद्रपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/chandrapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;चंद्रपूर&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;a title=&quot;यवतमाळ&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/yavatmal&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;यवतमाळ&lt;/a&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;वाशीम&lt;br /&gt;&amp;nbsp;हिंगोली&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=EKUYwJlEnD2-Wdcy&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/09/07/9a6ddc1a42ce0f4784a0aacf34edbbb41788801152322339_original.JPG" width="220"/></item></channel></rss>