एक्स्प्लोर

Abdul Sattar : राज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचं धोरण ठरवण्यात येणार, कृषीमंत्री सत्तारांची माहिती 

राज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचे (poison free farming) धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली.

Abdul Sattar : राज्यात लवकरच विषमुक्त शेतीविषयीचे (poison free farming) धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली. त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. नैसर्गिक शेतीच्या सहाय्यानं भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असेही सत्तार म्हणाले. सेंद्रीय शेतीचं प्रमाणिकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यात 'नैसर्गिक शेती' राज्यस्तरीय परिषद 2022 चे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात  अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नैसर्गिक शेतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येईल. जमिनीचे आरोग्य बिघडल्यास अन्नसुरक्षा धोक्यात येईल असेही सत्तार यावेळी म्हणाले. नैसर्गिक शेतीच्या सहाय्याने भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. विषमुक्त शेतीविषयीचे शासनाचे धोरण लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं सत्तार म्हणाले. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मूल्यसाखळीच्या विकासावर भर द्यावा लागेल, अशी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करावा लागेल असेही सत्तार म्हणाले. शेतकऱ्याला आर्थिक लाभाची हमी देणं गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी लागेल असेही ते म्हणाले. 'एक दिवस बळीराजासाठी' या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेण्यात आल्या आहेत. त्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करता येण्याविषयी विचार करण्यात येईल. भविष्यात शेतकरी सक्षम व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीसाठी मदत करता येण्याविषयी विचार करण्यात येईल. भविष्यात शेतकरी सक्षम व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे यासाठी नैसर्गिक शेतीची परिषद उपयुक्त ठरेल, असेही सत्तार यांनी सांगितले. 

भौगलिक मानांकन पिकांचा महोत्सव आयोजित करणार : फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

महाराष्ट्र राज्य फळे आणि भाजीपाला उत्पादनासह निर्यातीमध्ये देखील देशात अग्रेसर असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. राज्याचे स्वंतत्र कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र प्रथम राज्य आहे. देशाच्या निर्यातीमध्ये 65 टक्के फळे, 50 टक्के भाजीपाल्याचा वाटा असून, यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठं योगदान आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुधारित मनरेगा योजनेत घेण्यात आल्यामुळं फळ पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण वाढत असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Supreme Court  On OBC : एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका फेटाळलीABP Majha Headlines : 06 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Wardha Full Speech : राऊत - ठाकरे - पवारांवर हल्लाबोल, फडणवीस गरजले बरसले!Ramdas Kadam on Narayan Rane : नारायण राणे नाही, मोदी महत्त्वाचे; रामदास कदमांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
BrahMos Missiles to Philippines : प्रथमच ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात; पहिली खेप फिलिपाइन्सकडे सुपूर्द, दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार
BrahMos Missiles : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात; पहिली खेप फिलीपिन्सला सुपूर्द
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
'भिडे' वाड्यावरुन पुतण्याचा अजित काकांना तिखट सवाल; भाजपा समर्थकाचा पलटवार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
काँग्रेसचं काम म्हणजे 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; दुसऱ्या सभेतही मोदींचा मराठी म्हणीतून वार
Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Mugdha Godbole Kshitee Jog :  सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
सोशल मीडियावर टीका करताना अर्वाच्च भाषेत कमेंट्स, अभिनेत्रीने व्यक्त केला संताप, या पुरुषांच्या घरातील महिला...
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
Embed widget